श्रीमद् भगवदगीतेचे समश्लोकी पद्य भाषांतर -
पद्य मुक्ताहाराचे ग्रंथकार गीतेबद्दल म्हणतात - अपूर्व विद्याधन ज्यांत भरले आहे असा आपल्या पूर्वजांचा ठेवा कोणता म्हणाल तर "श्रीमद्भगवद्गीता" होय. आर्यलोकांचा सर्वांत श्रेष्ठ ग्रंथ जो 'महाभारत' - ज्यासारखा ग्रंथ सर्व दुनियेत नाही - त्यांतील भीष्मपर्वांत श्रीकृष्णार्जुनाचा अतिगहन आणि रम्य संवाद ज्यांत अवघे ७०० श्लोक आहेत तरी यांत सर्व वेदांचे सार आहे. याचे गांभीर्य पाहता विचारी मनुष्य जों जों खोल दृष्टीने पाहील तों तों त्यास अधिकाधिक आनंदच होईल. गीतेंतील प्रत्येक श्लोक काय, पण प्रत्येक शब्दही ज्ञानाचे भांडार, आनंदाचे आगर, ईश्तत्त्वाचा मार्ग, सौजन्याचे वळण, क्रोधाग्नीचा मेघ, कामतृष्णाचा अग्नि, लोभमत्तगजाचा केसरी असा आहे.
श्रीमद् भगवदगीतेचे समश्लोकी पद्य भाषांतर -
पद्य मुक्ताहाराचे ग्रंथकार गीतेबद्दल म्हणतात - अपूर्व विद्याधन ज्यांत भरले आहे असा आपल्या पूर्वजांचा ठेवा कोणता म्हणाल तर "श्रीमद्भगवद्गीता" होय. आर्यलोकांचा सर्वांत श्रेष्ठ ग्रंथ जो 'महाभारत' - ज्यासारखा ग्रंथ सर्व दुनियेत नाही - त्यांतील भीष्मपर्वांत श्रीकृष्णार्जुनाचा अतिगहन आणि रम्य संवाद ज्यांत अवघे ७०० श्लोक आहेत तरी यांत सर्व वेदांचे सार आहे. याचे गांभीर्य पाहता विचारी मनुष्य जों जों खोल दृष्टीने पाहील तों तों त्यास अधिकाधिक आनंदच होईल. गीतेंतील प्रत्येक श्लोक काय, पण प्रत्येक शब्दही ज्ञानाचे भांडार, आनंदाचे आगर, ईश्तत्त्वाचा मार्ग, सौजन्याचे वळण, क्रोधाग्नीचा मेघ, कामतृष्णाचा अग्नि, लोभमत्तगजाचा केसरी असा आहे.
श्रीमद् भगवदगीतेचे समश्लोकी पद्य भाषांतर -
पद्य मुक्ताहाराचे ग्रंथकार गीतेबद्दल म्हणतात - अपूर्व विद्याधन ज्यांत भरले आहे असा आपल्या पूर्वजांचा ठेवा कोणता म्हणाल तर "श्रीमद्भगवद्गीता" होय. आर्यलोकांचा सर्वांत श्रेष्ठ ग्रंथ जो 'महाभारत' - ज्यासारखा ग्रंथ सर्व दुनियेत नाही - त्यांतील भीष्मपर्वांत श्रीकृष्णार्जुनाचा अतिगहन आणि रम्य संवाद ज्यांत अवघे ७०० श्लोक आहेत तरी यांत सर्व वेदांचे सार आहे. याचे गांभीर्य पाहता विचारी मनुष्य जों जों खोल दृष्टीने पाहील तों तों त्यास अधिकाधिक आनंदच होईल. गीतेंतील प्रत्येक श्लोक काय, पण प्रत्येक शब्दही ज्ञानाचे भांडार, आनंदाचे आगर, ईश्तत्त्वाचा मार्ग, सौजन्याचे वळण, क्रोधाग्नीचा मेघ, कामतृष्णाचा अग्नि, लोभमत्तगजाचा केसरी असा आहे.