अविद्या चैतन्याश्रित आहे आणि अविद्याश्रित चैतन्यास जीव म्हणतात, तो एकच आहे. त्याचे ठाई असलेली अविद्या, तिचा नाश होण्याकरितां स्वकल्पित यक्षानुरूप बली या न्यायाने कल्पितच गुरु व शास्त्र यांच्या उपदेशापासून अविद्येसहित कल्पित जगाची निवृत्ति होऊन आत्मज्ञान होते.
पूर्वी कोणी बद्ध होऊन मुक्त झाले नाहीत आणि पुढेंही होणार नाहीत. गुरुशास्त्रादिकांचा उपदेशही सत्य नाही. सुषुप्ति, मरण इ. अवस्थांमध्ये इंद्रियें व अंतःकरण ह्यांचाच लय होतो, जगाचा नव्हे अशी मूढांना भ्रांती असते. य़ा भ्रांतिइचा नाश आत्मज्ञानाने अविद्यानाश होऊन होतो.
Mind boggling statements. Is it not ? But if Dnyaneshvar and VidyaraNya say so, could it be wrong ? Read on...
अविद्या चैतन्याश्रित आहे आणि अविद्याश्रित चैतन्यास जीव म्हणतात, तो एकच आहे. त्याचे ठाई असलेली अविद्या, तिचा नाश होण्याकरितां स्वकल्पित यक्षानुरूप बली या न्यायाने कल्पितच गुरु व शास्त्र यांच्या उपदेशापासून अविद्येसहित कल्पित जगाची निवृत्ति होऊन आत्मज्ञान होते.
पूर्वी कोणी बद्ध होऊन मुक्त झाले नाहीत आणि पुढेंही होणार नाहीत. गुरुशास्त्रादिकांचा उपदेशही सत्य नाही. सुषुप्ति, मरण इ. अवस्थांमध्ये इंद्रियें व अंतःकरण ह्यांचाच लय होतो, जगाचा नव्हे अशी मूढांना भ्रांती असते. य़ा भ्रांतिइचा नाश आत्मज्ञानाने अविद्यानाश होऊन होतो.
Mind boggling statements. Is it not ? But if Dnyaneshvar and VidyaraNya say so, could it be wrong ? Read on...
अविद्या चैतन्याश्रित आहे आणि अविद्याश्रित चैतन्यास जीव म्हणतात, तो एकच आहे. त्याचे ठाई असलेली अविद्या, तिचा नाश होण्याकरितां स्वकल्पित यक्षानुरूप बली या न्यायाने कल्पितच गुरु व शास्त्र यांच्या उपदेशापासून अविद्येसहित कल्पित जगाची निवृत्ति होऊन आत्मज्ञान होते.
पूर्वी कोणी बद्ध होऊन मुक्त झाले नाहीत आणि पुढेंही होणार नाहीत. गुरुशास्त्रादिकांचा उपदेशही सत्य नाही. सुषुप्ति, मरण इ. अवस्थांमध्ये इंद्रियें व अंतःकरण ह्यांचाच लय होतो, जगाचा नव्हे अशी मूढांना भ्रांती असते. य़ा भ्रांतिइचा नाश आत्मज्ञानाने अविद्यानाश होऊन होतो.
Mind boggling statements. Is it not ? But if Dnyaneshvar and VidyaraNya say so, could it be wrong ? Read on...