वैश्विक संस्कारामुळे केवळ एका जीवालाच नव्हे तर सबंध समाजाला एकमताने, परस्पर सहकार्याने ईश्वराप्रत पोचता येते . भगवंत या पृथ्वीवर अवतरीत होतात, ती भूमी फक्त भारतभूमीच. 'परित्राणाय साधूनाम् | विनाशाय च दुष्कृताम् |' भगवंत धर्माची विस्कटलेली घडी पुनः बसवतात .ही ज्ञान परंपरा या भूमीतच अनुभवास येते याचा प्रत्यय आजही घेता येतो.देव-देश-धर्माचा अभिमान हेच आमचे सहज आद्य स्फुरण होय! ‘एकोऽहम् बहुस्याम्।’ हे जग देवच बनला. हे जग देवच आहे. ही भूमिका आजही भारतभूमीत आहे.
वैश्विक संस्कारामुळे केवळ एका जीवालाच नव्हे तर सबंध समाजाला एकमताने, परस्पर सहकार्याने ईश्वराप्रत पोचता येते . भगवंत या पृथ्वीवर अवतरीत होतात, ती भूमी फक्त भारतभूमीच. 'परित्राणाय साधूनाम् | विनाशाय च दुष्कृताम् |' भगवंत धर्माची विस्कटलेली घडी पुनः बसवतात .ही ज्ञान परंपरा या भूमीतच अनुभवास येते याचा प्रत्यय आजही घेता येतो.देव-देश-धर्माचा अभिमान हेच आमचे सहज आद्य स्फुरण होय! ‘एकोऽहम् बहुस्याम्।’ हे जग देवच बनला. हे जग देवच आहे. ही भूमिका आजही भारतभूमीत आहे.
वैश्विक संस्कारामुळे केवळ एका जीवालाच नव्हे तर सबंध समाजाला एकमताने, परस्पर सहकार्याने ईश्वराप्रत पोचता येते . भगवंत या पृथ्वीवर अवतरीत होतात, ती भूमी फक्त भारतभूमीच. 'परित्राणाय साधूनाम् | विनाशाय च दुष्कृताम् |' भगवंत धर्माची विस्कटलेली घडी पुनः बसवतात .ही ज्ञान परंपरा या भूमीतच अनुभवास येते याचा प्रत्यय आजही घेता येतो.देव-देश-धर्माचा अभिमान हेच आमचे सहज आद्य स्फुरण होय! ‘एकोऽहम् बहुस्याम्।’ हे जग देवच बनला. हे जग देवच आहे. ही भूमिका आजही भारतभूमीत आहे.