You are on page 1of 60

Powered by TCPDF (www.tcpdf.

org)
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

1
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

॥ श्री स्वामी समथथ ॥


अनुक्रमदणका
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ॥
1.अध्यामम……………. ददव्यामृत !
2.अध्याममाची अवश्यकता
3.साधक म्हणजे कोण ?
4.भगवत् नामातून -मुक्तीकडे
5.श्री स्वामी समथक महाराज
ददवाळी अंक 2018 वषथ -1 ले 6.श्री स्वामी महाराज ऄवतार रहस्य
7.ऄक्कलकोट माहामम्य
लेखक व संपादक
8.श्री स्वामींची पूजा व सेवा
श्री सुदनल बबनराव कनले
9.श्री स्वामींची स्तोत्रे
10.अध्यात्ममक शंका समाधान
प्रकाशन
दद. 08/11/2018 वार -गुरुवार कार्ततक शुक्ल
11.युवकांनो अध्याममात समरस व्हा
पक्ष प्रदतपदा शके 1940 (पाडवा बदलप्रदतपदा) 12.रामायणाचे महमव
13.श्री नृंदसह सरस्वती स्वामींचा
प्रकाशक संदेश
श्री वटवृक्ष स्वामी प्रकाशन
सोन्ना ता.दि. परभणी

संपकथ
श्री वटवृक्ष स्वामी अध्यात्ममक संशोधन संस्थान
सोन्ना ता. दज. परभणी -431402
(महाराष्ट्र -भारत)
संपकक क्रमांक :- 08999956161
09767376246
© सवांदधकार लेखकादधन

2
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

ऄंकातून दमळत ऄसतो. म्हणून मराठी


वाचक हा या ददवाळी ऄंकाची
चातकाप्रमाणे वाट पाहात ऄसतो. एवढे
महमव महाराष्ट्रात ददवाळी ऄंकाचे अहे .
ददवाळी दवशेषांकाच्या या
परं परे मळ
ु ेच श्री वटवृक्ष स्वामीच्या
माध्यमातूनही एक ददवाळी ऄंक ऄसावा,
ऄसा दवचार करून हा ददवाळी दवशेषांक
प्रदसध्द केला अहे . ही कल्पना फार
ईशीरा सुचल्यामुळे हा ऄंक जेमतेम 05

संपाददकय ददवसांत तयार केला अहे . दद. 27


अक्टोबर रोजी ही कल्पना स्वामींनी
सवक स्वामी भक्तांना ददपावलीच्या
सुचवली, लगेच मयाच ददवशी कव्हर पेज
लक्ष लक्ष हार्तदक शुभेच्छा !
दडजाइन करून मयाची प्रप्रट काढली अदण
सवक स्वामी भक्तांना ‘स्वामी ॐ’
दुसऱ्याच ददवशी दद.28/10/2018 रोजी
! स्वामी भक्तांनो, ददपावलीच्या अनंदी
ऄक्कलकोटला जाउन भगवान श्री
वातावरणात ‘दभउ नकोस’ चा पदहला
स्वामी दे वांच्या चरणी हे कव्हर पेज ऄपकण
वदहला ददपावली दवशेषांक अपल्या हाती
केले अदण अता अपणच हा ददपावली
दे ताना मनस्वी ऄदतव हषक होत अहे . जो
दवशेषांक ददपावली पुवी पुणक करून घ्या,
शब्दात वणकन करणे ऄशक्य अहे .
ऄशी दवनम्र प्राथकना केली. मयानंतर दद.
ददवाळी अदण ददपावली दवशेषांक हे सुत्र
29 अक्टोबर ते 02 नोव्हें बर पयकत या
गेली दकमयेक वषक मराठी सादहमयात
ऄंकाचे काम पुणक केले ले अहे . ऄपुऱ्या
मानाचे स्थान म्हणून दे शभर ख्यात अहे .
वेळेमळ
ु े या ऄंकात ऄसंख्य ईदणवा
ददवाळीच्या फराळासोबत मराठी
अहे त. तरी स्वामी भक्तांनी मया मोठ्या
वाचकांना वैचारीक फराळ हा या ददवाळी

3
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

ऄंत:करणाने पोटात घ्याव्यात, ऄशी शेवटी पुन्हा एकदा अपल्या


दवनंती अहे . पुदढल वषी नक्कीच सवांना ददपावलीच्या लक्ष लक्ष हार्तदक
अपल्या हाती एक ऄदतशय चांगला शुभेच्छा…! ही ददपावली अपल्याला
ददवाळी ऄंक दे ण्याचा प्रयमन करू. तुतास सुखाची, समाधानाची, भरभराटीची अदण
तरी अपण यालाच गोड मानून घ्यावे. स्वामी महाराजांच्या कृ पादशवादाची जावो,
या ददवाळी ऄंकात अध्याममा अपल्यावर अदण अपल्या कुटूं बावर
दवषयीचे दोन लेख, स्वामी स्वामींचा कायम वरदहस्त राहो, हीच पुणक
महाराजांदवषयी तीन लेख, स्वामींच्या पुरुषोत्तम भगवान श्री स्वामी दे वांच्या
पुजेसंदभात मादहती, स्वामींची महमवाची चरणी दवनम्र प्राथकना.
स्तोत्रे, अध्यात्ममक शंका समाधान, ॥ श्री स्वामी समथक चरणापकणमस्तु ॥
रामायणाचे महमव, श्री नृंदसह स्वामींचे
दवचार अदण तरुणांसाठी एक महमवाचा -संपादक
ले ख, ऄशी रचना केलेली अहे . हे सवक
ले ख अपल्याला नक्कीच अवडतील,
ऄशी अशा अहे . या ऄंकादवषयी
अपल्याला काय वाटते, हे अम्हाला
नक्की कळवा. तसेच यातील ईदणवा,
काही सूचना ऄसतील तर मयाही ऄवश्य
सांगा. पुदढल वषीच्या ऄंकासाठी
अपल्यापैकी कोणी इच्छु क लेखक
ऄसतील तर मयांनी सुध्दा संपकक साधावा.
ऄशी वटवृक्ष स्वामीच्या सवक वाचकांना
दवनंती अहे .

4
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

गरजेपरु ते अहे तरी तो दु:खीच अहे .


ऄसे का व्हावे ?
तर अपण अपला जीवन
जगण्याचा मागक बदलला अहे . अपली
जीवन शैली बदलली अहे . अपला
जीवनाकडे पाहण्याचा दष्ट्ृ टीकोन बदलला
आध्यात्म एक ददव्यामृत !
अहे . अज अपण केवळ भौदतक
अजच्या या यंत्रयुगात अपण
सुखाच्या मागे वेड्यासारखे धावत सुटलो
सुध्दा एक यंत्रच बनलो अहोत.
अहोत, क्षणभंगरू सुखाला कवटाळू न
यंत्राप्रमाणे घाइ-घाइत अदण घड्याळाच्या
बसलो अहोत. मयामुळेच एकेकाळी
काट्याप्रमाणे अपले जीवन झाले अहे .
संपण
ू क दवश्वाला शांतीचे धडे दे णारा भारत
शारीरीक श्रम कमी झाले , जीवन
दे श अज स्वत:च मन:शांतीच्या शोधात
अरामात जगणे सोपे व सुकर झाले. सवक
अहे . एकीकडे जगभरातले लोक हे
सोइ सुदवधा ईपलब्ध झाल्या मात्र या
मन:शांती दमळदवण्याकरीता भारतात
सवात एक महमवाची गोष्ट्ट कायमचीच
येतात अदण दुसरीकडे अम्ही भारतीय
हरवून गेली, ती म्हणजे मन:शांती होय !
लोक मात्र दहच मन:शांती जगाच्या
अज अपल्याकडे मन:शांती सोडू न सवक
बाजारात शोधत अहोत. हा दवरोधाभास
काही अहे . अज काही जणांकडे
म्हणावा की अमचा कपाळकंरटे पणा
लाखोंच्या गाड्या-घोड्या, हजारोंचे
म्हणावा हे च ईमजत नाही. पात्श्चमामय
मोबाइल, ऄब्जावधींची संपत्ती हे सवक
भोगवादी संस्कृ तीत हरवले ली मन:शांती
काही अहे . पण तरी सुध्दा मन:शांती
पुन्हा पात्श्चमामय जगातच शोधल्यास ती
नाही. तर काही जणाकडे यापैकी काहीच
कशी सापडे ल ? हे साधे गदणत ही
नाही, म्हणून ते ही दु:खी अहे त. ऄशी
अपल्याला समजू नये, एवढे अपण
अजची त्स्थती अहे . जयांच्याकडे पुष्ट्कळ
दवदे शी संस्कृ तीच्या ऄदधन गेलेलो
अहे तरी तो दु:खी अहे , ऄन् जयांच्याकडे

5
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

अहोत. हा शंकराचायांच्या भारत दे शाचा करणार नाही. सवांच्या ऱ्हदयात सात्मवक


केवढा मोठा दुदैव दवलास अहे , केवढी प्रेमाचा वषाव होइल. ऄशी ऄवस्था ही
मोठी शोकांदतका अहे . याचे नवल वाटते. केवळ अध्याममातच होणे शक्य अहे .
पात्श्चमामय जगाच्या बाजारात केवळ येथेच पाषाण ऱ्हदयी मनुष्ट्यात
अपल्याला सवक काही दमळे ल. परं तु सुध्दा ममतेचा सागर दनमाण करण्याचे
शाश्वत सुख मात्र कुठे ही दमळणार नाही. सामर्थयक अहे . एवढे च नव्हे जीवनात
मयामुळेच अपण जेवढे दवदे शी पावलो-पावली त्रास दे णाऱ्या दुष्ट्ट
संस्कृ तीच्या अहारी जाउ, तेवढीच प्रवृत्तीच्या लोंकाचे ही कल्याणच व्हावे,
मन:शांती अपल्यापासून दुर दुर जात ऄशी ईच्च भावना ऄसणारे संत
रादहल. हे एक कटू समय अहे . कारण ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम
शाश्वत सुख प्रकवा मन:शांती ही केवळ महाराजांसारखे थोर व्यत्क्तममवे ही केवळ
अदण केवळ अपल्या मातीतच अध्याममातूनच दनमाण होतात. एवढी
ऄसले ला ऄनमोल ठे वा अहे . तो जगात मोठी शक्ती व सामर्थयक अध्याममाचे अहे .
ऄन्यत्र कोठे ही दमळणार नाही. हा नराचा नारायण बनदवण्याची व्याप्ती ही
मन:शांतीचा ऄनमोल ठे वा परमेश्वराने केवळ अध्याममातच अहे . ऄसे म्हटले
अध्याममाच्या दतजोरीत सुरदक्षतपणे तरी वावगे ठरू नये.
ठे वले ला अहे . अध्यामम ही एकच बाब भौदतक सुखापेक्षाही काही वेगळे
ऄशी अहे की, जी ऄदत सुखात ऄथवा व अममांनद दे णारे एक दचरतंन सुख या
दु:खात, गरीबीत ऄथवा श्रीमंतीत जगात अहे . याची जाणीव व
मनुष्ट्याला सदै व त्स्थतप्रज्ञ ठे वते. प्रमयक्षानुभत
ू ी ही केवळ अध्याममानेच
जयामुळे मनुष्ट्याला एक नव संजीवनी येते. मनुष्ट्य एका ददव्य चै मयन्याने प्रचब
दमळते, एक नवी उजा दमळते. जेणेकरून प्रचब दभजून दनघतो. ब्रह्मानंदाचे यथेच्छ
ती व्यक्ती गरीबीमुळे खचणार नाही रसपान करतो. सुखाचा संसार, समाधानी
ऄथवा श्रीमंतीमुळे संपत्तीचा गवकही जीवन, शाश्वत दचरकाल शांतीची प्राप्ती

6
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

हे सवक केवळ अध्याममातूनच प्राप्त होते. दवधामयाने केले ली अहे . कारण अध्यामम
म्हणून अपण नेहमी अध्याममाच्याच म्हणजे-
संगतीत राहावे. ऄल्पशी का होइना इश्वर ॐ सर्वे भर्वन्तु सुखिन: सर्वे सन्तु खनरामया:।

अराधना दररोज न चुकता करावी. सर्वे भद्राखण पश्यन्तु: मा कश्श्िद्दु:िभाग्भर्वेत्॥

अपल्या आष्ट्ट दे वतेचे ध्यान, प्रचतन, मनन ऄसे सवांच्या कल्याणाचा, सद्गतीचा

करावे, दतचे स्मरण करावे. मात्र यात अदण अममज्ञानाचा मागक सांगणारे व

कोणताही बाह्य दे खावा नसावा. जदटल मयासाठी सदै व प्रेदरत करणारे , अपल्या

कमककांड नसावे, दनयमांचा ऄदतरे क ईदद्दष्ट्टपुतीसाठी ऄहर्तनश झटणारे शास्त्र

नसावा. तर यात शुध्द, सात्मवक म्हणजेच अध्यामम शास्त्र होय. अध्यामम

भक्तीभाव व ऄतुट श्रध्दा ऄसावी. शास्त्र हे मानवी बुत्ध्दला पडणाऱ्या सवक

जयामुळे अपल्याला इत्च्छत साध्य प्रश्नांचे समपकक ईत्तर शोधून दे णारे शास्त्र

लवकर अदण दवनासायास प्राप्त होते. हे अहे . अध्यामम हे श्रदमकांच्या श्रमापासून

सवांनी कायम लक्षात ठे वावे. ते चक्रवती सम्राटाच्या ऐश्वयापयंत

अध्यामम हा तो शक्ती:पुंज अहे , सवाची ईत्तरे दे णारे व समाधान पुवकक

जो अपल्या संपकांत अलेल्या सवांना जगण्याचा सोपा मागक प्राप्त करून दे णारे

अपल्या शक्तीपाताने पदवत्र अदण पावन एक अधारभूत शास्त्र अहे . एक

करतो. जसे चं दन अपल्या सहवासात ददव्यामृत अहे . मयामुळे सवांनी या

अले ल्या सवांना सुंगदधत करते, तसेच अध्यामम ददव्यामृताचे यथेच्छ रसपान

अध्याममाचे ही अहे . सवांना सुखी, करून आतरांना ही याचा अस्वाद चाखू

समाधानी करणे अदण सवांना द्यावा, दहच ऄंतरीची तळमळ व्यक्त

अममज्ञानाची प्राप्ती करून दे णे, हाच करून, अमची मती सदै व अध्याममातच

अध्याममाचा मुळ ईद्दे श अहे . या दवलीन राहू द्या, ऄशी दवनंती

ईदद्दष्ट्टपुतीसाठीस अध्याममाची ईमपत्ती परमामम्याला करू या…!

7
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

आध्यात्माची आवश्यकता
सजजनहो, अजच्या काळात
मानवी जीवन हे वाऱ्यागत झाले अहे .
मयात त्स्थरता रादहली नाही. तसेच
मनुष्ट्यातील प्रेम, अपूलकी हे गुण ही नष्ट्ट
होत चालले अहे त. एखाद्या सुंदर
शहराला जसे चक्रीवादळ होमयाचे नव्हते
करते. ऄगदी तसेच माणसाचा स्वाथी
स्वभाव हा अपल्या स्वाथासाठी अपल्या
सुंदर नामयाचा, अपूलकीचा एका क्षणात
बळी दे त अहे . स्वाथक अदण लालसा
यामुळे दकमयेक मुलांनी अपल्याच अइ-
वडीलांना यमसदनी पाठवले अहे ,
बदहण-भावांचे प्रकवा भावा-भावांचे हात हे
रक्ताने माखले अहे त. पशुपेक्षाही तीव्र
ऄशी प्रहसा अदण बेबंदशाही अज
समाजात अपले पाळे मळ
ु े घट्ट करत
अहे . जयामुळे अपली भारतीय संस्कृ ती
अदण संस्कार यांना तडे जात अहे त. जे
की संपण
ू क दवनाशकारी अहे . तेव्हा याला
प्रदतबंध घालण्यासाठी अदण अपल्या
संस्कृ तीची पाळे मळ
ु े अणखी घट्ट
करण्यासाठी अपल्यात काही बदल
करणे ऄपेदक्षत अहे . काही गुणांची

8
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

पुनकस्थापना करणे तर काही बाबी दहच अजच्या काळाची गरज अहे . याच
अचरणात अणणे महमवाचे अहे . ऄन् बाबी अपल्या ऄंगी येण्यासाठी पुदढल
या गोष्ट्टी ऄंगी बाणवणे हे काही बाबी अममसात कराव्यात प्रकवा
अध्याममादशवाय शक्य नाही. कारण ऄंगीकाराव्यात……..
मनाची त्स्थरता कायम ठे वणे अदण यशस्वी जीवनाची गुरूदकल्ली
चं चलता नष्ट्ट करणे . तसेच लालसा, म्हणजे परमेश्वरावर ऄसीम श्रध्दा,
वासनादी दवकारांचा नायनाट करणे हे स्वत:च्या मनावर ताबा, क्षदणक सुखाचा
अध्याममादशवाय कदादप शक्य नाही. मयाग, वासनेचा नाश अदण अध्यात्ममक
मयामुळेच भारताला जर पुन्हा एकदा ईभे सेवेचा दनमयप्रकाश मनात ऄसणे होय !
करायचे ऄसेल अदण दे शातील तसेच दमळाले ले यश कायम
स्वैराचार, ऄनीती याला मुळासकट नष्ट्ट दटकदवण्यासाठी यशाला कधीही भाराउन
करायचे ऄसेल तर अध्याममादशवाय न जाणे ऄथवा ऄपयशाला न डळमळता
पयाय नाही. हे च खरे ! केवळ अध्याममच सामोरे जाउन, पुढे यशाच्या सवोच्च
या दवनाशकारी पदरत्स्थतीमधून दे शासह दठकाणी दवराजमान व्हावे. मनाला त्स्थर
संपण
ू क जगाला सुखरूपपणे बाहे र काढू अदण त्स्थतप्रज्ञ ठे वावे. मनाची चं चलता
शकते. सुखाने-समाधानाने अदण दुर करण्यासाठी सतत इश्वर नामाचे
दचरकाल शांततेने नांदायचे पाठ पढवू प्रचतन करावे. ईठता-बसता, जागता-
शकते. म्हणून सवांनी अध्याममाची कास झोपता, चालता-बोलता, सुख-दु:खात
धरावी अदण अपल्या जीवनात एक नवी एवढे च काय तर स्वप्नात सुध्दा दनमय
ईजा, नवा अनंद दनमाण करावा. दनयदमतपणे, ऄखं डतेने इश्वराचे नाम
अपल्या जीवनाला एक नवी ददशा द्यावी. प्रचतन करावे. इश्वराच्या चदरत्राचे
अपल्यातील भेदाभेद, दवकार, वासना गुणगाण करावे. घरात-दारात, प्रवासात,
यांचा नायनाट करावा. अपले मन सदै व प्रमयेक कामात अदण जो भेटेल मयाला
सुदवचार अदण सात्मवक वृत्तीचे ठे वावे. इश्वर नामाचा ईपदे श करून दु:ख मुक्त

9
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

करण्याचा प्रयमन करावा. ऐदहक सुख- प्रचं ड मेहनत ऄथवा पदरश्रम होत, तर
दु:खात न गुंतता, फक्त पारलौदकक अराधना म्हणजे परमेश्वराची अतकतेने
कल्याणाचा, अममानंदाचा दवचार करून, केले ली दवनवनी ऄथवा भक्ती होय. या
या मानवी शरीराला शोभून ददसणारे व भक्तीनेच मोक्षाचे महाद्वार ईघडते. ही
चं द्र-सूयाच्या ऄत्स्तमवापयंत दकती खरी भक्ती होय. नाहीतर अपण रोज
पसरदवणारे कमक करावे. इतर दवषय पाहातच अहोत की, अज जगात
वासना व दवकारात, व्यसनात अदण सगळीकडे सेवेच्या नावाखाली नुसती
अममघातकी संसारात न गुरफटता लुटमार चालली अहे . सेवा या गोंडस
मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी संसाराचा एक नावाखाली दहशत, दबाव टाकून सामान्य
दसडी म्हणून वापर करावा. तरच मोक्षाचा लोकांच्या पैशावर दरोडा टाकला जातो.
मजला गाठता येइल. कारण वतकमान श्रध्दे चा बाजार भरवला जातो. ऄंधश्रध्दा
काळात, सद्य त्स्थतीत याचीच फार प्रकवा काही अपलीच चांडाळ चौकडी
अवश्यकता अहे . हे सवांनी ध्यानात भक्तांच्या मेळ्यात घुसवून भोळ्या-
ठे वावे. भाबड्या लोकांना लुबाडण्याचे काम केले
दवश्वाची घडी व्यवत्स्थतपणे जाते. दवरक्ती अदण वैराग्य यावर बोलून
चालवणारा परमेश्वर हा सेवा, श्रध्दा, घशे कोरडे करणारे बाबा- बुबा- बापू,
कतृकमव अदण अराधना यानेच ढोंगी महाराज- साधू, दकतकनकार-
अपल्याला जवळ करतो. परं तु यात प्रवचनकार, दादा-माउली सारखे
सांदगतलेली सेवा, श्रध्दा प्रकवा अराधना महाडाकू स्वत: मात्र करोडोंची माया जमा
ही सद्य काळात प्रचदलत ऄसणारी खोटी करतात. सवक शान-शौक पुणक करतात.
ऄथवा फसवी नाही. तर यातील सेवा गोर-गरीबांचा कष्ट्टांचा पैसा यांच्या
म्हणजे समाज दहत होय. श्रध्दा म्हणजे चै नीसाठी अदण अंबट शौकासाठी खचक
साध्यावरची दनष्ट्ठा व एकाग्रता होय. करतात. तसेच पुढे यांचेच वारसदार
कतृकमव म्हणजे साध्य प्राप्तीसाठी घे तलेली कोणतेही कतृकमव नसताना केवळ वारसा

10
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

हक्काने गादीवर येतात अदण भोळ्या- अपले स्वत:चे ऄसे दनत्श्चत


भाबड्या लोकांना लुबाडण्याचे काम चालू स्थान सांगण्यासाठी व प्रदतष्ट्ठेसाठी
ठे वतात. पुढे मुळ दे वतेची अराधना- अपले घर ऄसते, स्वत:च्या
भक्ती ही बाजूलाच राहते. ऄन् याच वेगळे पणासाठी अदण ऄब्रूरक्षणासाठी
कतृकमवशुन्य लोकांची चापूलसी सूरू होते. रं गीबेरंगी वस्त्र ऄसतात. समाजात ताठ
खोटे चममकार, मनघडण कथा पसरवून मानेने वावरण्यासाठी दशक्षण ऄसते,
लोकांना गंडवण्याचे धंदे सूरू होतात. हे शरीर पोषणासाठी अदण जीवन
लोक स्वत:लाच दे व, परमेश्वर समजू जगण्यासाठी ऄन्न अदण पाणी ऄसते.
लागतात, तसा अपल्या बाजारू चांडाळ ऄगदी तशाच प्रकारे या सदै व भटकंती
चौकडी करवी खोटा प्रचार करतात. करणाऱ्या ऄत्स्थर, ऄजर-ऄमर ऄशा
अदण अपली पोळी भाजून घे तात. ऄशा अमम्याला त्स्थर करण्यासाठी व मोक्षाच्या
मढ्याच्या टाळू वरचे लोणी खाणाऱ्या ढोंगी घरात दवराजमान होण्यासाठी
लोकांपासून सावध राहावे. ऄशा फसव्या अध्याममाची अवश्यकता ऄसते.
सेवा, श्रध्दा, कतृकमव अदण अराधना ऄशाप्रकारे अध्यामम म्हणजे अमम्याची
याला बळी पडू नये. यातून बाहे र पडणे त्स्थरता होय. जोपयंत अममा त्स्थर होत
म्हणजेच खरे अध्यामम होय. कारण मुळ नाही, तोपयंत दकतीही पैसा, ऐषोराम,
अध्याममात या ढोंगी लोकांना जागा नाही. नौकर-चाकर हे अपल्याला दचरकाल
म्हणजेच जेथे हे ढोंग चालते, ते मुळ सुख दे उ शकत नाहीत. हे दचरतंन अदण
अध्यामम नाही. हे अपण समजून घ्यावे, दचरकाल सुख केवळ अदण केवळ
अदण ऄशा लोकांचा मयाग करावा. अध्याममामुळेच दमळते. मयामुळेच
अध्याममाची ओळख करून घे तल्यावर एकीकडे इश्वराचे नामस्मरण करणारा
अता अध्याममाची अवश्यकता नेमकी शेतकरी ददवसभर काबाड कष्ट्ट करूनही
काय ? हे जाणून घे उ या….. रात्री सुखाची झोप घे तो, तर दुसरीकडे
गडगंज संपत्तीचा मालक ददवसभर

11
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

ऐषोरामात राहू नही रात्रीच्या रात्री जागून साधक म्हणिे कोण ?


काढतो. हा फरक फक्त फक्त साधक शब्दाचा ऄथक फक्त स्वत:च्या
अध्याममाच्या ऄंदगकाराचा व इश्वर फायद्याचा दवचार करणे ऄथवा दनमय
प्रचतनाच्या सहवासाचा अहे . ही जाणीव मंददरात जाणे, दे व दशकन घे णे, पूजा-पाठ,
कायम मनात ठे उन सवांनी परमेश्वराची अरती करणे एवढाच मयाददत नसून तो
अराधना दनस्वाथी भावनेने करावी. यात खुप व्यापक अहे . साधक म्हणजे
कसलीही अशा, ऄपेक्षा प्रकवा लालसा अकाशाप्रमाणे दवशाल, वाऱ्याप्रमाणे
ठे उ नये. शेवटी एक लक्षात ठे वावे की, सवकव्यापक, सृष्ट्टीप्रमाणे सुंदर, चं द्राप्रमाणे
भक्त सुदामाने दनस्वाथक भावनेने श्री दशतल, पाण्याप्रमाणे शांत अदण स्वच्छ,
कृ ष्ट्णाची सेवा करून ऄगदी सहज सूयाप्रमाणे तेजस्वी अदण ऄत्ग्नप्रमाणे
कुबेराचे ऐश्वयक दमळवले होते. मयामुळे सवकनाशी (दवकृ त्तीचा नाश करणारा) आ.
अपण ही वारं वार इतरांकडे मदत गुणांचे प्रसंगानुरूप दशक्षण घे उन,
मागणाऱ्या दे वराज आंद्राप्रमाणे न वागता मयानुसार चालण्याची शक्ती, ईजा व
भगवद भक्त सुदामाप्रमाणे अचरण अंतरीक सामर्थयक दे णारा अहे . साधक
ठे वावे. अकाशाप्रमाणे सवांना सामावून घे णारा
ऄसावा. वाऱ्याप्रमाणे सुख ऄथवा दु:खात
सतत सोबत राहणारा ऄसावा.
सृष्ट्टीप्रमाणे इश्वराचे सौंदयक सवांना
दाखवणारा ऄसावा (भेदभाव करणारा
नसावा), चं द्राप्रमाणे साक्षात काळासमोर
ही शीतल अदण दनश्चल राहणारा
ऄसावा, पाण्याप्रमाणे शांत अदण
अचरण शुध्द ऄसणारा ऄसावा,
सूयाप्रमाणे चादरत्र्याच्या तेजाने तळपणारा

12
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

ऄसावा, तर ऄत्ग्नप्रमाणे स्वत:च्या भगवत् नामातून-मुक्तीकडे


पदरपुणकतेने समाजातील दुगकण
ु ांचा सवकनाश नाम संकीतकन साधन पै सोपे ।
करणारा ऄसावा. थोडक्यात काय तर जळतील पापे जन्माांतरीिी ।।
साधक हा ऄवणकदनय, ऄदद्वतीय, ऄमूल्य न लगे सायास जार्वे र्वनाांतरा ।
अदण अममज्ञानशक्ती जागृत करणारा सुिी येतो घरा नारायण ।।
ऄसावा. ठाईि बैसोनी करा एक खित्त ।
आर्वडी अनांत आळर्वार्वा ।।
रामकृ ष्ण हरी खर्वठ्ठल केशर्वा ।
मांत्र हा जपार्वा सर्वव काळ ।।
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहू नी ।
शहाणा तो धनी येतो तेथे ।।
या अभांगाद्वारे सांत तुकारामाांनी
भगर्वत् नामािी थोरर्वी गायली आहे .
नामािे श्रेष्ठत्र्व र्व नामािी व्याप्ती
दशवखर्वणारे यापेक्षा सोपे र्व रसाळ अन्
गहणीय शब्द सापडणे कठीणि आहे .
एर्वढ्या सहजतेने तुकारामाांनी ईश्र्वर
नामािे महत्र्व अधोरे खित केलेले आहे .
परमेश्र्वर प्राप्ती ही खर्वनासायास
खमळर्वायिी असेल तर भगर्वत्
नामाखशर्वाय अन्य कोणताही सोपा र्व
सहज मागव नाही. साधनेच्या मागात ईतरही
अनेक मागव ईश्र्वर भक्तीिे आहे त, ज्यात
यज्ञ, याग, जप, तप, कमव, योग, प्राणायाम

13
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

याांिा समार्वेश होतो. मात्र या सर्वात सोपा, श्स्र्वकारलेला साधना मागव म्हणजे नाम
सरळ आखण सर्ववश्रेष्ठ मागव म्हणजे चितन होय. ईश्र्वरािे नामचितन हा सर्वं
ईश्र्वराांिे नामस्मरण होय. ईश्र्वर नामात सत्पुरूर्षाांनी अांखगकारलेला सर्वात प्रभार्वी
एर्वढी प्रिां ड शक्ती आहे की, ती अन्य मागव आहे . तसे पाहता नाम घे ण्यािी
कशातही नाही. यािीि साक्ष म्हणजे परां परा र्व ईखतहास हा िुप मोठा आहे .
हजारो र्वर्षापासून आजगायत रामनामाने प्रािीन काळी जेव्हा मनुष्य प्राणी सांर्वाद
उभा राखहलेला रामसेत ू हा होय. जो साधायला खशकला, तेव्हापासूनि तो
नामािे सामर्थयव आखण नामािी थोरर्वी गात ईश्र्वर नामात तल्लीन होत गेलेला खदसून
उभा आहे , हे नामािे श्रेष्ठत्र्व आहे . या येतो. यात भगर्वत् नामाने अढळपद प्राप्त
नामचितनाने अशक्यही शक्य होते. करणारा ध्रुर्व बाळ, ईश्र्वराला प्रकट
भगर्वत् नामाने पर्ववतायमान असलेल्या करणारा भक्त प्रल्हाद, अांतकाळच्या
पापाच्या राशी सुध्दा जळू न िाक होतात. आरोळीने मुक्त झालेला अजामेळ,
नामस्मरणाने नरािा नारायण होतो. एर्वढे ि काय पण गांजेद्र नार्वािा हत्ती
नामाने आत्माि परमात्म्यािे स्र्वरुप सुध्दा केर्वळ नाम स्मरणाणेि तरला, असे
धारण करतो. म्हणजेि आत्मा हा र्वेगळा खदसून येते. तर आधुखनक काळात सांत
न राहता तो जीर्वनमुक्त होऊन ज्ञानेश्र्वरापासून ते सांत तुकारामापयंत
परमात्म्यात एकरूप होतो. जसे दुधात सर्वांनी नामचितनातूनि मुक्ती साधल्यािे
टाकलेले पाणी हे एकरूप होऊन दुधि खदसून येते. यातील प्रत्येकजण हा
होऊन जाते, अगखद तसेि नामचितन अन्याय, अत्यािाराला सामोरे गेलेला
करणारा जीर्व हा खशर्वस्र्वरुपि होऊन होता. स्र्वत:च्या खपत्याने आखण सार्वत्र
एकत्र्व पार्वतो. एर्वढे सामर्थयव नामािे आईने दुर लोटलेला ध्रुर्व बाळ हा आपली
आहे . हक्कािी जागा खमळखर्वण्यासाठी ईश्र्वरािे
ईश्र्वर प्राप्तीच्या मागातील सर्वात चितन करून अढळ पद खमळर्वतो. तर
जास्त सोईिा आखण सर्वव सांतानी खदर्वस रात्र राक्षसाांच्या सोबत राहू न

14
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

त्यातही जन्मदात्या खपत्यािा एर्वढा श्रध्दा अदण दनष्ट्ठा पादहजे, तशी तळमळ
अन्याय, अत्यािार सहन करून ही अदण कळवळ पादहजे, तशी दवनम्रता
बालक प्रल्हाद हा भक्त प्रल्हाद झाला. अदण समपकण भाव पादहजे. मग अपण
त्याने रात्रखदर्वांस केलेल्या नाम ही ऄढळ पदाचे दावेदार होउ.
स्मरणामुळेि त्याच्यासाठी नारायण धार्वून दुसरी गोष्ट्ट म्हणजे नाम घे ताना दे ह
आला. तर खतसरीकडे उच्ि कुळात हा नाममय झाला पादहजे, जसे नामाच्या
जन्मूनही र्वासनेच्या आहारी गेलेला पापी भावदवभोरतेमळ
ु े संत जनाबाइच्या
अजामेळ हा तर केर्वळ पुत्राच्या नार्वे शेणाच्या गोवऱ्या सुध्दा ‘दवठ्ठल-दवठ्ठल’
अांतकाळी ठोकलेल्या आरोळीने मुक्तीस ऄसा नाद करायच्या, प्रकवा मातीच्या
पार्वला. (अांतकाळी अजामेळाने आपल्या दढगाऱ्याखाली सापडले ल्या चोखोबाच्या
नारायण नामक पुत्राला आरोळी मारली मृत शरारातील हाडे सुध्दा ‘दवठ्ठल-दवठ्ठल’
होती.) एर्वढे महत्र्व नामािे आहे . याही ऄसा दननाद करू लागली. एवढी
पुढे जाऊन पाखहले तर केर्वळ सांकटकाळी तन्मयता व एकरुपता नामात अली
परमेश्र्वरािे कळर्वळीने चितन करून पादहजे. तर अदण तरच इश्वर अपला
हाती पडलेले क्षुल्लक कमळािे मुल होइल. नव्हे तो एकनाथ महाराजांच्या घरी
अपवण करून गजेंद्राने आपला मोक्ष जसा राबला तसा तो अपल्या घरी
साधला. एर्वढे सामर्थयवशाली नाम आहे . या श्रीखंड्या म्हणून येइल, मात्र अपली ही
सर्वांना जर नामाने जीर्वन्मुक्त अर्वस्था भक्ती तेवढी ऄसीम अदण ऄढळ
प्राप्त होत असेल, तर आपल्याला का ऄसावी. ही नामाची शक्ती अहे . या
नाही प्राप्त होणार. आपण ही शक्तीच्याच बळावर जनीने दवठोबाला
त्याांच्यासारिेि हाडा-मासाांिे मनुष्यि अपल्या घरी दळण-भांडी करायला
आहोत, तेव्हा आपण का नाही मग लावले, तर याच नामस्मरणाच्या
नामातून मुक्तीकडे जाणार ? अपण ही ऊणाच्या उतराइमुळे चोखोबाचे दहा
नक्कीच जाउ, मात्र अपल्या नामात तशी ददवसांचे सुतक दवठोबाने स्वत: धरले .

15
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

यासवक ईदाहरणांमधून अपल्याला हे च पाळण्यातले लहान मुल अपली अइ


ददसते की, नामस्मरणाने भगवंताला नुसते अपल्याला ईचलून घे उन दुध पाजत
भेटताच येत नाही तर मयाला वश सुध्दा नाही, तो पयंत ऄदतशय जोरात सवक जीव
करता येते. एवढे महान सामर्थयक नामाचे एकत्र करून प्रकचाळते, तेव्हा मग मया
अहे . मयामुळे अपण नामस्मरण करावे. लहानांचा अवाज ऐकूण अइ क्षणांचाही
‘अपल्या मुखातून नेहमी भगवंताचे दवलं ब न करता सवक काम सोडू न धावत
नामच दनघावे, कामादशवाय वायफळ येते व मयाला ईचलून घे ते. ऄगदद तशाच
बोलण्यापेक्षा फक्त राम राम म्हणावे, भावनेने व तल्लीनतेने तूम्ही नाम घ्या.
म्हणजे राम भेटेल.’ ऄसे श्री गोंदवलकर म्हणजे क्षणांचाही दवलं ब न करता
महाराज म्हणायचे . तर तुम्ही फक्त तेरा दवश्वाची अइ तुमच्या कडे धावत येइल.
कोटी रामनामाचा जप करा, म्हणजे पण अपल्या ऱ्हदयात लहान मुलांसारखे
दनश्श्चतच तुम्हाला राम भेटेल !’ ऄसे भाव पादहजेत.’ अता यापेक्षा सोपे दुसरे
जादहर अवाहन समथक रामदास स्वामी कोणते साधन ऄसू शकेल काय ? हा
करायचे . एवढी छातीठोकपणे राम जयाचा मयाने दवचार करावा व तातडीने
भेटण्याची ग्वाही दे उन सुध्दा अम्ही राम नाम प्रचतनाला सुरूवात करून अपले
राम म्हणत नाहीत, म्हटल्यांवर अमच्या दहत साधावे. दहच एक अंतरीक प्राथकना.
सारखे कपाळकरं टे अम्हीच अहोत,
ऄसेच म्हणावे लागेल.
नामस्मरणाचे अवाहन करताच
लोक दवचारतात की, नाम घ्यायचे दठक
अहे हो, पण ते कुणाचे अदण दकती
ददवस घ्यावे ? कसे घ्यावे ? हे सांगा.
अता हा काय प्रश्न अहे . तरी सुध्दा
गोंदवले कर महाराज म्हणतात, ‘जसे

16
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

श्री स्वामी समथथ महाराि ददले . इश्वराच्या समय स्वरुपाची ओळख


ऄनंतकोटी ब्रह्मांडनायक परब्रह्म करून ददली. तमकालीन समाजात
श्री स्वामी समथक महाराज ही एक फोफावले ला शास्त्राचा टोकाचा
ऄनाकलनीय चै तन्य शक्ती अहे . दजचा प्रामाण्यवाद स्वामीं महाराजांनी खोडू नच
शोध वेदांनाही लागू शकत नाही. भगवान टाकला होता. मयामुळे स्वामी हे अपल्या
श्री स्वामी समथक महाराज हे पुणकपरब्रह्म मनात येइल ऄसे ते वतकन करीत अदण
अहे त. ते या ऄनंतसृष्ट्टीचे मुळ मुळ तमव अपल्या भक्तांना तसेच करण्यास भाग
अहे त. मयांना ना ईगम अहे ना ऄंत पाडीत. स्वामींचे वर्तन हे जरी पुणकपणे
अहे . एवढे ऄगाध अदण ऄतकक्य शास्त्रदवरूध्द ऄसले तरी मयामागची
माहामम्य स्वामी महाराजांचे अहे . मयांची दशकवण ही सवाथाने योग्य अदण
स्वामींची ऄल्प शब्दातील ओळख म्हणजे स्वत:च एक प्रामाण्य ऄसे. ऄन् का ऄसू
‘मुळ मुळीचा अकारू । तोदच नये ! जो स्वत:च सवक वेदांचा ही कता
ऄक्कलकोटीचा कृ पाळू ’ ऄशीच अहे . अहे , जयाच्या अज्ञेने सवक ब्रह्मांड चालते,
यामागचे कारण ही तसेच अहे . या मयाची दशकवण म्हटल्यावर ते वेदांनाही
परब्रह्माने अपल्या ऄक्कलकोटीच्या प्रामाण्य रादहल्यादशवाय कशी राहील.
वास्तव्यात केवळ अदण केवळ ऄशी स्वामींची दवदचत्र करणी होती.
जनकल्याणाचे च कायक केले . मुढ ऄज्ञानी दगड-धोंड्याच्या दे वांची स्वामी
लोकांना साध्या शब्दात परमाथक समजावून महाराज तर फार फदजती करीत अदण
सांदगतला. लोकांच्या मनातील दनरथकक मयातील फोलपणा अपल्या भक्तांना
भीती अदण ऄंधश्रध्दा दुर केल्या. ऄनेक दाखवून दे त. दगड-धोंड्याची पूजा
रुढ समजूती, रानटी प्रथा स्वामींची करण्यापेक्षा जीवंत गरजू लोकांची सेवा
नाहीशा केल्या. नवस-तावस करणे , करावी, ऄसे स्वामींचे फमान ऄसे. हे च
मुक्या प्राण्यांचे बळी दे णे, ऄसे प्रकार बंद स्वामी महाराजांचे वेगळे पण होते. एकदा
केले . लोकांना मुळ अध्यात्ममक ज्ञान अपल्या घरात घुबड बसल्यामुळे घर

17
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

सोडू न दनघाले ल्या चोळाप्पाला स्वामी कल्याण करमया झाल्या. स्वामी


महाराजांनी खडसावून घरी परत अणले , महाराजांच्या समाधी नाट्यानंतर ही श्री
अदण घरात घुबड दशरल्यावर घुबडाला शंकर महाराज, धनकवडी, पुणे अदण श्री
घराबाहे र काढायचे ऄसते, अपण घर दपठले महाराज यासारख्या महान
सोडायचे नसते. ऄशी समजूत घालून दवभूतींनी स्वामींच्या ऄगाध शक्तीचा
ऄंधश्रध्दा दुर केली. ऄशी दकतीतरी घटना अदण सवेश्वर स्वरूपाचा प्रमयक्ष लाभ
अहे त, जयाद्वारे स्वामींनी लोकांना सन्मागक घे तला. ही बाब स्वामींचे परब्रह्ममव
दाखवण्याचा प्रयमन केला. ऄधोरे दखत करणारी तर अहे च, सोबतच
स्वामी महाराज हे स्व:च परब्रह्म स्वामी महाराजांचा अपल्या ऄनाथ सृष्ट्टी
स्वरुप ऄसल्यामुळे मयांनी अपल्याकडे वादसयांदवषयी ऄसलेला लळा स्पष्ट्ट
अले ल्या भक्तांना परत दुसरीकडे करणारी ही अहे .
पाठदवले नाही, तर मयांना जीवनमुक्त परब्रह्म स्वामी समथक महाराज
करण्याचे कायक केले . जयातून ऄसंख्य ऄक्कलकोटी सकाळी 05 ते रात्री 10
दशष्ट्य संप्रदाय तयार होउन, समाजात वाजेपयंत लोकोध्दाराचे कायक करीत
जनजागृती अदण इश्वर भक्तीचा प्रचार- ऄसत. दीन, दुबळ्या, दु:दखत लोकांना
प्रसार फार मोठ्या प्रमाणात झाला. या दु:खमुक्त करण्याचे काम करीत ऄसत.
ऄलौदकक दशष्ट्यांच्या फळीत श्री हे काम करताना अले ला माणूस दकती
अनंदनाथ महाराज वेंगल
ु ेकर, श्री पापी अहे , दकती ऄधम अहे , याचा
स्वामीसुत महाराज, श्री गजानन महाराज, दवचार ते कधीच करत नसत. फक्त
शेगांव, श्री साइबाबा दशडी, श्री बाळाप्पा अले ल्या दशकनेच्छू व्यक्तीमध्ये समपकण
महाराज, श्री गोपाळबुवा केळकर, श्री भाव अदण श्रध्दा यालाच ते महमव दे त.
रामानंद बीडकर, श्री अळं दीचे नृंदसह मयामुळेच स्वामींच्या दरबारात
सरस्वती आ. ऄसे ऄनेक थोर दवभूती शरणांगतांचा तामकाळ ईध्दार होइ, ऄन्
स्वामींच्या कृ पाछत्राने पावन होउन जन जर कोणी ढोंगी, कपटी ऄथवा पदरक्षा

18
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

घे ण्यासाठी अला ऄसेल तर मग मयाच्या सामोरे जाण्याचे खुप मोठे बळ दे त अहे त.


शेकडो दपड्यांचा ईध्दार स्वामी महाराज ऄशा परब्रह्माचे अपण ही चरणानुदास
दशव्यांची लाखोली वाहू न करत ऄसत. होउन अपले जीवन कृ ताथक करून घ्यावे,
ऄशा वेळी स्वामींचा रागाचा पारा एवढा ही सवांना प्राथकना.
वर चढे की, समोरचा व्यक्ती गळीतगात्र
होउन गयवया करीत ऄसे. एवढे प्रचं ड
ऄलौदकक शक्ती सामथक अदण भारदस्त
शरीर स्वामीं महाराजांचे होते. स्वामी
महाराजांच्या शरीरावरून मयांची काया ही
खुप प्राचीन तीनशे ते चारशे वषे जुनी
ऄसावी, ऄसे भक्तांना वाटे . मयामुळे
काही भक्त्ाााे
अदण लहान बालके हे
स्वामींना ‘स्वामी अजोबा’ म्हणूनच हाका
मारीत. तेव्हा स्वामी भगवान ही प्रेमळ
हास्यद्वारे मयांना ‘ओ’ दे त ऄसत. हे मयांचे
भक्तांपाठी ऄसलेले दवशेष प्रेम अदण
वामसल्य होते.
ऄशा पुणक परबह्माने 1878 मध्ये
समाधी घे ण्याचे नाटक जरी केले ऄसले ,
तरी सुध्दा अजही ते अपल्या भक्तांना
पुणकपणे ऄभय दे त ईभे अहे त. ‘दभउ
नकोस, मी तुझ्या बरोबर अहे !’ हे शब्द
अजही लाखो लोकांचे मनोधैयक वाढवत
अहे त. मयांना जगण्याचे व संकटांना

19
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

श्री स्वामी महाराि अवतार रहस्य केले . दीन, मुढ जनाांना आधार खदला.
परब्रह्म भगर्वान श्री स्र्वामी समथव गोर-गरीबाांना मायेिी सार्वली खदली.
महाराज हे या सकल सृष्टीसाठी एक अनाथाांना आईिी ममता खदली. अशा
िै तन्य शक्ती होत. श्री स्र्वामी महाराजाांिे प्रेमळ आखण भक्तर्वत्सल स्र्वामी
येणे हे त्याांिे दै र्वी रहस्य आहे . कारण महाराजाांिे प्रकटीकरण हे नेमके
फक्त याि र्वेळी आखण याि रुपात कशासाठी झाले आहे , यािे र्वणवन त्याांिे
प्रथमत:ि परब्रह्म धरणीर्वर अर्वतरला पुत्रर्वत खप्रय खशष्य श्री आनांदनाथ महाराज
आहे . हा परब्रह्म या पुर्वी कधीही भू-र्वर याांनी अखतशय सुरेि आखण रसाळ
प्रकट झाला नव्हाता. प्रत्येक र्वेळी त्याांनी शब्दात केले आहे . आपण ते त्याांच्याि
आपला अांश अर्वतारि या जगत् शब्दात पाहू या......
कल्याणासाठी पाठर्वला होता. पण या समथांचा ऄवतार भक्तांसाठी झाला ।
र्वेळी असे न करता हा परब्रह्म स्र्वत:ि तारावया भला कदलयुगी ।।
प्रकट झाला. ही आम्हा सृष्टी वेद, शास्त्रे, श्रुती, पुराणे वर्तणती ।
र्वाखसयाांच्यासाठी फार मोठी आखण ऄघदडत कीती समथांची ।।
अलौखकक गोष्ट आहे . अन् यामध्ये ही सद्गुरू तारक घोर दनवारक ।
अद्भूत बाब म्हणजे परब्रह्माने आपले ब्रह्माददका कौतूक दादवयेले ।।
प्रकटीरण हे मातेच्या उदरातून केले नाही. नर सुरवर झाले हो ऄंदकत ।
तर यार्वेळी या परब्रह्माने आगळी र्वेगळी येती शरणांगत गुरुपाया ।।
आखण अगम्य लीला करून प्रत्यक्ष धरणी अनंद म्हणे तरी दनवडू नी घ्या रे ।
मातेलाि आपली जननी बनर्वले . िै त्र कदलयुगी बा रे तरावया ।।
शुध्द खद्वतीया या शुभ मुहुतार्वर परब्रह्म आपल्या या अभांगाद्वारे श्री
स्र्वामी महाराज हे धरणी दुभांगन
ू छे ली आनांदनाथ महाराज साांगतात की,
नार्वाच्या गार्वात प्रकट झाले . येथन
ू पुढे सज्जनहो, भक्तर्वत्सल, दीनानाथ श्री
खर्वश्र्व सांिार करून लोकोध्दारािे कायव स्र्वामी दे र्वाांिा अर्वतार हा केर्वळ आखण

20
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

केर्वळ भक्ताांच्या कल्याणासाठीि झाला स्र्वामींनी प्रकट होण्यािे प्रयोजन केलेले


आहे . या अांधकारमय कखलयुगात आहे . त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येक
सद्भक्ताांना ज्ञानािा प्रकाश दे ण्यासाठी जीर्वाला मुक्तीिा मागव दािखर्वणे हे ि
आखण त्याांना मायेिी ममता दे ण्यासाठीि स्र्वामींिे मुख्य अखभार्विन आपल्या
हा ब्रह्माांडनायक भू-तलार्वर प्रकट झाला भक्ताांना आहे . असे आनांदनाथ महाराज
आहे . समाजात फोफार्वलेले प्रिां ड अज्ञान, स्र्वामींच्या प्रकटीकरणाबद्दल र्वणवन
अांधश्रध्दा आखण अनािार, अनीती याांिे करताना खदसतात.
उच्िाटन करण्यासाठीि हा दे र्वाखधदे र्व पुढे स्र्वामींच्या अखधकाराबद्दल
आपल्या मुळ रुपात आखण मुळ शक्ती आखण श्रेष्ठत्र्वाबद्दल साांगताना आनांदनाथ
स्र्वरुपात अर्वतीणव झाला आहे . हा म्हणतात की, माझा स्र्वामीदे र्व हा या
स्र्वामीदे र्व सर्वव दु:िािा हता आहे . तो सर्वव खर्वश्र्वामध्ये सर्ववश्रेष्ठ आखण सामर्थयवर्वान
भक्ताांिा पाठीरािा आहे . हा स्र्वामीदे र्व आहे . त्याला कोणतीही सीमा नाही,
आपल्या सर्वव लेकराांकडे सारख्याि कोणतेही बांधन नाही. उलट त्यानेि
ममत्र्वाने पाहत असतो, येथे कोणताही सर्वांना आपल्या बांधनात बाांधलेले आहे .
भेदाभेद नाही अथर्वा कोणतीही बांधने माझ्या स्र्वामींिे शक्ती सामर्थयव हे एर्वढे
नाहीत. जन्माला आलेला प्रत्येक जीर्व हा अगाध आखण अनांत आहे की, 04 ही
स्र्वामींिाि बाळ आहे . त्याला स्र्वामीं र्वेद, 18 पुराणे 06 शास्त्रे, सर्वव श्रुती
महाराजाांकडू न र्वागणूक ही सारिीि याांनाही त्याांिे र्वणवन करता आलेले नाही.
खमळते, मग तो मनुष्य असो र्वा ईतर एर्वढे अर्वणवखनय आखण अनांत असे
प्राणी, स्र्वामींच्या दरबारात सर्ववजण समान स्र्वामींिे शक्ती सामर्थयव आहे . ज्याांच्या पुढे
आहे त. कारण श्री स्र्वामीदे र्वाांिे सर्वव दे र्वीदे र्वता या शरणाांगत म्हणून उभ्या
प्रकटीकरण हे या कखलयुगात आपल्या आहे त. माझा समथव सदगुरु हा मला
भक्ताांना तारण्यासाठीि झालेले आहे . सर्ववि सांकटातून तारण्यास आखण माझे
त्याांना मुक्तीिे भागीदार बनखर्वण्यासाठीि सर्ववि आखधभौखतक, आखधदै खर्वक आखण

21
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

आध्याश्त्मक घोर खनर्वारण्यास समथव होत िाललेली माणूसकी, सद्धमव यामुळेि


आहे . माझा स्र्वामीदे र्व हा एर्वढा श्रेष्ठ आहे सर्वव दे र्वताांनी खमळू न स्र्वामींिी करुणा
की, ब्रह्मादी सर्वव दे र्वताांना माझ्या भाकली आखण स्र्वामींना या भू-र्वर प्रकट
स्र्वामीदे र्वाांिे आखण त्याांच्या सामर्थयािे होण्यासाठी प्रसन्न केले . तेव्हा कुठे हा
कौतूक आहे . माझ्या स्र्वामींच्या परब्रह्म ‘धरा भार उतराया ।’ प्रकट
सर्ववश्रेष्ठत्र्वापुढे सर्ववि नरनारी आखण दे र्वी- झालेला आहे . जगत् कल्याणासाठी
दे र्वता हे स्र्वामींिे अांखकत होऊन स्र्वामींनी अक्कलकोटी र्वटर्वृक्षािाली
स्र्वामींच्या सर्वव आज्ञेिे पालन करतात. हे खनर्वास केला आहे . अक्कलकोटातील
सर्ववि माझ्या स्र्वामींिे शरणाांगत आहे त. स्र्वामींिे हे स्थान म्हणजे सकल
असा माझा हा श्री स्र्वामीदे र्व आहे ,ज्यािा जीर्वमात्राांिे मुक्तीस्थान आहे . हे स्थान
सर्ववि लोकाांनी गुरु म्हणून श्स्र्वकार र्वैकांु ठापेक्षाही लाि पटीने श्रेष्ठ असणारे
करार्वा. आपले सदगुरू म्हणून माझ्या स्र्वामीधाम आहे . तेव्हा आपण सर्वांनी श्री
स्र्वामींिी खनर्वड सर्वांनी करून घ्यार्वी स्र्वामी समथव महाराजाांिे श्रेष्ठत्र्व आखण
आखण या भयानक कखलयुगात आपला त्याांिे प्रकटीकरणािे रहस्य जाणून घे ऊन,
उध्दार करून घ्यार्वा. असा सांदेश स्र्वामींना सांपुणव शरणाांगत व्हार्वे.
आनांदनाथ दे तात. स्र्वामींच्या िरणी नतमस्तक व्हार्वे, याति
अक्कलकोट स्र्वामी महाराज हे सर्वांिे कल्याण आहे .
सर्वव दे र्वताांिे राजे आखण परब्रह्म तत्र्व
आहे त, ते ब्रह्माांडनायकही आहे त. त्यामुळे
या िरािर सृष्टीमधील सर्वव जीर्वाांिे
कल्याण करणे आखण दुष्ट खर्विाांरािे दमन
करणे, हे ि स्र्वामींिे मुळ प्रकटनामागिे
रहस्य आहे . कखलयुगातील र्वाढते
पाप,अधमव, अनीती, अत्यािार, कमी

22
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

अक्कलकोट माहात्म्य अदण ऄन्तरबाह्य पदवत्र पावन करणारे


सजजनहो, परब्रह्म भगवान श्री दे उळ दहच खरी वसुंधरे ची, धरणी मातेची
स्वामी समथक महाराजांच्या पदस्पशाने शोभा अहे . या ऄदखल दवश्वात फक्त
पावन झाले ल्या ऄक्कलकोट भू-वैकंु ठाचे येथेच सदै व नाम दनराळा राहणारा परब्रह्म
महमव अपण श्री अनंदनाथ महाराजांच्या सगुण रुपात वावरतो, अपल्या लीला
तीन ऄभंगाद्वारे जाणून घे णार अहोत. ते दाखवतो. मयामुळे ही भूमी व येथील
पुदढलप्रमाणे……….. प्रमयेक गोष्ट्ट ही पदवत्र अदण कल्याण
धन्य ऄक्कलकोट, धन्य बा ही पेठ। करणारी अहे . या भूमीची एवढी महती
समय ते वैकंु ठ दे दखयले।।1।। अहे की, जयाला मुत्क्त पादहजे मयाने
सुंदर दे उळ समथाचे जाण। केवळ येथील स्वामी मंददरातील पायरीचे
शोभा ही बा पूणक अदणतसे।।2।। दशकन घ्यावे ! बस्स ! एवढ्याने मयाला
काय वाणू अता तेथील हे भाग्य। सहज मुक्ती दमळे ल. वेगळे काही
मुक्ती लागे वेगे पायरीसी।।3।। करायची गरज नाही. एवढे महान तीथकक्षेत्र
जोडू दनया कर दे व लोटांगणी। ऄक्कलकोट अहे . अनंदनाथ महाराज
लोळती चरणी समथाच्या।।4।। म्हणतात, ऄहो मी काय ऄक्कलकोटाची
अनंद म्हणे ऐसे पूणक परब्रह्म। महती वणकन करावी, जेथे अपले दोन्ही
ऄक्कलकोटी वमक रादहलेसे ।।5।। हात जोडू न सवक दे वता समथक चरणी
अपल्या पदहल्या ऄभंगात लोटांगण घे तात ती पूण्यभूमी
अनंदनाथ महाराज सांगतात की, ऄक्कलकोट अहे . एवढा ऄदधकारी पूणक
ऄक्कलकोट दकती धन्य अहे ! तेथील परब्रह्म जेथे राहतो मया क्षेत्राचे माहामम्य
बुधवार पेठ दकती भाग्यवंत अहे ! काय वणकन करावे ? हा एक यक्ष प्रश्नच
अनंदनाथ म्हणतात, ऄक्कलकोट हे अहे , ऄसे अनंदनाथ महाराजांना वाटते.
मी भूवरील पादहलेले प्रमयक्ष वैकंु ठच तसे वाटणे स्वाभादवक ही अहे , कारण
अहे . येथील स्वामी भगवानांचे सुंदर, जेथे संत राहतात ते पुण्यक्षेत्र बनते, जेथे

23
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

दे वतांनी काही काळ वास्तव्य केले ते पदतत, दुराचारी यांचा ईद्धार करणारे
पदवत्र क्षेत्र बनते, तर जेथे दे वतांचा दनवास तीथकराज म्हणूनही ते धन्य धन्य झाले
ऄसतो ते तीथकक्षेत्र बनते. अदण जे अहे ! ऄक्कलकोट हे दवश्व प्रदसद्ध
ऄक्कलकोट या सवक दे वतांचे तीथकक्षेत्र एकमेदद्वतीय ऄसे तीथकराज अहे की, जेथे
अहे , जेथे या सवक दे वता हात जोडू न कोणी जर ऄवदचतपणे ही गेले तरी मयाचा
लोटांगण घालतात, मया तीथकराज अदण ईद्धार होतो. म्हणजे कोणीही ऄगदी सहज
तीथकक्षेत्राचे मेरुमणी ऄसलेले ऄथवा थट्टा म्हणून प्रकवा वाइट भावनेने,
ऄक्कलकोट याचे मोल अपण काय बळजबरीने जरी ऄक्कलकोट मध्ये गेले,
ठरवणार ? याचे च वमक वाटते. ऄसे ऄथवा कुठल्याही कारणाने
अनंदनाथ सांगतात. ऄक्कलकोटच्या भूमीवर अपले पाउल
धन्य धन्य ऄक्कलकोट झाले। पडले तरी सुद्धा अपला ईद्धार सहज
ईद्धाराया भले पदततासी ।।1।। स्वामीकृ पेने होतो. एवढे ऄगदणत महमव
जाता तेथे कोण ऄवदचत प्राणी। ऄक्कलकोट भूमीचे अहे . ऄक्कलकोटी
जाय ईद्धरोनी स्वामीकृ पे।।2।। सहज जाणाऱ्या भक्ताचा ईद्धार तर
प्रेमभावे जयाने वारी नेदमयली। होतोच, मात्र जो स्वामी भक्त स्वामी
कुळे ईद्धदरली दकतीएक।।3।। भत्क्तत दं ग होउन, स्वामी प्रेमात रं गन

स्वामीपायी प्रीती ठे वावी वैभवे। ऄक्कलकोटाची प्रेमभावे वारी करतो,
शांती सुख गाव गुरुराज।।4।। मयाच्यासह मयाच्या पूणक कूळाचा ईद्धार
अनंद म्हणे तरी जा रे ऄक्कलकोटी। स्वामी करतात. (अनंदनाथ महाराज
दहत ते दनकटी साधा वेगी।।5।। म्हणत, प्रमयेक पौर्तणमेला
अपल्या दुसऱ्या ऄभंगात ऄक्कलकोटाची वारी करावी, जयांना हे
अनंदनाथ महाराज म्हणतात, शक्य नाही मयांनी प्रदत वषी चै त्र
ऄक्कलकोट हे स्वामी पदस्पशाने स्वतः मदहन्याच्या पौर्तणमेला ऄक्कलकोटी
तर धन्य झाले च अहे , पण ऄगदणत पापी, नक्की जावे) ऄशी ऄक्कलकोटाची

24
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

ख्याती व ऄपूवाइ अहे , ऄसे अनंदनाथ कुशावती स्नान बारा वेळ।।2।।


महाराज सांगतात. मयामुळे स्वामी भक्त प्रददक्षणा केल्या पाप सरुनी जाय।
हो स्वामींच्या चरणी अपली भत्क्त पदवत्र तो होय दे ह तेथे।।3।।
एकदनष्ट्ठपणे ठे वा, स्वामी अपल्याला शुद्ध ऄनुष्ट्ठान जणू तेची ध्यान।
सुख, शांती, वैभव सवक काही दे तील. अवड ही पूणक स्वामीपायी।।4।।
दूसरी कडे कुठे ही जायची गरज नाही. अनंद म्हणे तया होइल दष्ट्ृ टांत।
स्वामी महाराज हे सवक वैभवाचे भांडार दै वगती भेट कदलयुगी।।5।।
अहे त. मयांच्या ऄगाध कृ पेचा लाभ अजच्या या अपल्या शेवटच्या
घे ण्यासाठी फक्त ऄढळ श्रद्धा एवढे च ऄभंगात अनंदनाथ महाराज म्हणतात,
भांडवल लागते. दूसर काही नाही. ऄक्कलकोटी वस्ती करणे म्हणजे ही
मयामुळे अनंदनाथ महाराज अपल्याला खुपच भाग्याची गोष्ट्ट अहे . जन्मोजन्मीची
पुन्हा पुन्हा दवनंती करून सांगत अहे त पुण्याइ जेव्हा फळाला येते, तेव्हाच ऄशा
की, बाबांनो तामकाळ ऄक्कलकोटी जा, पदवत्र पावन दठकाणी वस्ती करण्याचा
अदण अपल्या जीवनाचे कल्याण करून योग येतो. येथे घालवले ले काही क्षण ही
घ्या ! ती योगीराज मूती केवळ अपलीच ऄनेक जन्माची दशदोरी ठरते. अदण
वाट पाहत ऄक्कलकोटी बसले ली अहे , स्वामी भक्त हो, ही केवळ कवी कल्पना
तेव्हा क्षणाचाही दवलं ब न लावता, लगेच नाही तर सूयक प्रकाशा आतके समय वचन
ऄक्कलकोट जवळ करा, अपले दहत अहे . या ऄक्कलकोटाचे पूण्य काय
साधा. ऄशी अपुलकीची साद सवक स्वामी अदण दकती वणावे ? येथील स्वामी
भक्तांना अनंदनाथ महाराज घालत मंददरात स्थादपत ऄसले ल्या स्वामी
अहे त. दे वांच्या पादुकांचे फक्त प्रेमभावे दशकन
ऄक्कलकोटी वस्ती भाग्याची ही जोड। घे तले तरी बारा वेळा कुशावती स्नान
कल्पनेचा मोड नाही तेथे।।1।। केल्याचे पूण्य दमळते. म्हणजे बारा वेळा
शुद्ध प्रेमभाव पादुका दशकन। केले ली कुशावती यात्रा अदण एक वेळा

25
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

केले ले ऄक्कलकोट हे दोन्ही सारखेच....! जगात डं का वाजवणाऱ्या साइंबाबाना


येथील स्वामी परब्रह्माच्या मंददराला जयांनी पुढे अणले मया ऄदधकारी पुरुषाचे
केवळ प्रददक्षणा जरी घातल्या तरी जन्म हे शब्द अहे त. मया ऄथाने हे महमवपूणक
जन्मांतरीचे पाप नष्ट्ट होउन, प्रददक्षणा ठरतात. तर शेवटी अनंदनाथ महाराज
घालणाऱ्याच्या दे ह पदवत्र होतो. ऄनेक स्वानुभवाने सांगतात की, स्वामी भक्त हो
वेळा गंगा स्नानाने दमळणारी एवढी मोठी दूसरे काही ही न करता केवळ
फल प्राप्ती ऄक्कलकोटात केवळ ऄक्कलकोटी जाउन, माझ्या पूणक परब्रह्म
प्रददक्षणा घातल्याने दमळते. स्वरूप स्वामी दे वांच्या पादुकांचे दशकन
ऄनेक साधू, संत, साधक हे घे उन, तेथील दे वळाला प्रददक्षणा
पुष्ट्कळ ददवस ऄनुष्ट्ठान करून दे वाला घातल्याने व शुद्ध स्वरूपातील या चै तन्य
अळवतात, मयाची करुणा भाकतात. परब्रह्म मुतीचे फक्त प्रेमभावे ध्यान
परं तु स्वामी भक्तांनी ऄक्कलकोटात केल्याने, मया स्वामी भक्ताला स्वामींचा
फक्त अपल्या लाडक्या परब्रह्म स्वामी दष्ट्ृ टांत होइल ! ऄल्पशा भत्क्तने सहज
मुतीचे नुसते ध्यान जरी केले , तरी तेच प्रसन्न होणाऱ्या माझ्या परब्रह्म
शुद्ध ऄनुष्ट्ठान ठरते अदण स्वामी प्रसन्न स्वामी कडू न मया भक्ताला या
होतात. एवढे महमव ऄक्कलकोटी कलयुगातून मुक्ती दमळाल्याची, दै वगती
केले ल्या ध्यानाचे अहे . अदण अपल्या भेटल्याची भेट दमळे ल! जे जप, तप, योग,
या ऄभंगाच्या शेवटी अनंदनाथ ध्यान करूनही दुलकभ अहे , ऄसे मोक्ष
महाराजांनी केले ले दवधान हे सवक स्वामी स्थान ऄगदी सहज पणे दमळवून दे णारे
भक्तांसाठी वरदान ठरले ले अहे . या ऄक्कलकोट हे ऄदखल ब्रह्माण्डात केवळ
शब्दात मयांची स्वामी वरील भत्क्त अदण एकमेदद्वतीय स्थान अहे . मयामुळे स्वामी
स्वामींचा मयांच्या दवधानाला ऄसले ला भक्त हो, ऄक्कलकोटी माझ्या स्वामी
अशीवाद, यातून प्रतीत होतो. हे शब्द अइला शरण जाउन मुत्क्त दमळवा.
केवळ एका कदवचे शब्द नाहीत, तर ऄसा साधा सरळ सोपा संदेश अनंदनाथ

26
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

महाराज यांनी केले ला अहे . याला लोटांगण घे तात, मया ऄक्कलकोटी जाणे
स्वामींनीही अयुष्ट्यभर ऄनुमोदन ददले ले सोडू न आतर तीथकक्षेत्री जाणे हा केवळ
अहे . स्वामींनी कधीही अपल्या अदण केवळ अपला कपाळकरं टेपणाच
कुठल्याही भक्ताला आतर दे वतेच्या अहे . हे जेव्हा स्वामी भक्तांना कळे ल, तो
दशकनाला जाउ ददले नाही. यात बाळाप्पा ददवस मयांच्या अयुष्ट्यातील भाग्याचा
महाराज यांचे थांबवले ले कुलदे वी दशकन ददवस ऄसेल. ऄसा भाग्याचा ददवस सवक
ऄसो, शंकराची पूजा ऄसो, चोळाप्पा स्वामी भक्तांच्या अयुष्ट्यात लवकरच
महाराज व बाळप्पा महाराज यांचे येवो, दहच ऄनंतकोटी ब्रह्माण्डनायक
तुळजापुर येथे जाणे ऄसो, प्रकवा पंढरपुर राजादधराज योदगराज परब्रह्म भगवान श्री
येथे जाणे ऄसो! सवांना स्वामींनी स्वामी समथक महाराजांच्या चरणी
दवरोधच केला. जग भरातील ऄनेक प्राथकना....!!!
दुःदखत, पीदडत, मूमक्ष
ु ु, साधक, भक्त, ॥ श्रीस्र्वामीसमथवमहाराजापवणमस्तु ॥
तपस्वी हे शेवटी ऄक्कलकोटीच अले .
मयांचे कल्याण येथेच झाले ! तेव्हा
ऄक्कलकोट सोडू न इतर दठकाणी
वणवण दफरणारे कधी जागे होतील, कधी
मयांना कळे ल की, स्वामींनी 'ऄकलसे
खुदा पहचानो!' हे अपल्या सारख्या वाट
चूकले ल्या भक्तांनाच सांदगतले
अहे ....!!! ऄसो !
तेव्हा एवढे मोठे पदवत्र भू-वैकंु ठ
ऄक्कलकोट ऄसताना, तेथे न जाणे हे
दकती मोठे दुदेव अहे . सवक सूखे जेथे हात
जोडू न ईभे अहे त. सवक दे वता ही जेथे

27
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

परब्रह्म स्वामी महारािांची आमयादद. पण हा केवळ गैरसमज अहे ,

सेवा कशी करावी ? बाकी काही नाही. स्वामी महाराज हे

ऄक्कलकोट दनवासी ब्रह्मांडनायक भक्तवमसल अदण भक्तादभमानी अहे त.

श्री स्वामी समथक महाराजांची सेवा लाखो अपल्या भक्तांनी केले ली तोडकी मोडकी

भादवक करतात. परं तु ऄजूनही ऄंसख्य पूजा ही ते ऄदतप्रेमाने त्स्वकारतात.

भादवकांना स्वामींची सेवा कशी करावी ? गजेंद्राने अतकतेने ऄपकण केले ल्या केवळ

प्रकवा स्वामींची पुजा कशी करावी ? एका कमल पुष्ट्पाने धावून येणारा अदण

याबद्दल मादहती नाही. तर काही जणांना कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने

स्वामी महाराजांच्या सेवेदवषयी ऄनेक कल्याण करणारा पूणक परब्रह्म ऄपूऱ्या

गैरसमज काही लोकांमळ


ु े दनमाण झालेले पूजेऄभावी अपल्यावर रागवेल, ही

अहे त. यासवाचा दवचार करून, भावनाच चूकीची अहे . तेव्हा स्वामी

मयादवषयी पुदढल दववेचन अहे . महाराज रागावतील ही दभती स्वामी

स्वामींची पूजा ही अपल्या घरी स्वामींचे भक्तांनी मनातून काढू न टाकावी. जशी

ऄदधष्ट्ठान ठे उन करत ऄसताना अपण जमेल तशी स्वामींची पूजा, भत्क्त व सेवा

स्वामी महाराजांच्या प्रदतमा, मुतीची करावी.

स्थापना करू शकतो. स्वामींची मुती दूसरी बाब म्हणजे स्वामींची प्रदतमा

ऄथवा प्रदतमा यापैकी जे अपल्याला घरी ठे वावी तर ती कशी व कोणती ठे वावी

शक्य होइल मयानुसार मयाची स्थापना ? कारण स्वामींच्या मुतीपेक्षाही थोडे से

अपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रदतमेबद्दल

नाही. बरे च लोक सांगतात की, स्वामींची काही लोकांनी दनमाण केले ले अहे त.

मुती घरात ठे उ नये. कारण मयावर रोज तेव्हा अपण अता ते गैरसमज व मयाची

ऄदभषेक करावा लागतो, दर गुरुवारी समयता तपासून पाहू .....!

षोडशोपचार पूजा करावी लागते. रोज ऄनंतकोटी ब्रह्माण्डनायक

नैवेद्य अरती करावी लागते. आमयादद. राजादधराज योगीराज ऄक्कलकोट

28
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

दनवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समथक ब्रह्माण्डनायकमवच ऄमान्य करण्यासारख


महाराज यांच्या पूजेच्या प्रदतमेच्या अहे . तसेच जे स्वामी ऄक्कलकोटामध्ये
बाबतीत ऄसले ले काही दनरथकक गैसमज 22 वषक फक्त अदण फक्त
व मयावर खुलासा....! वटवृक्षाखालीच बसले मयांचा मया
1) स्वामींची प्रदतमा (फोटो) फक्त स्वरूपातील फोटो ठे वायला मजजाव
राजयोगात ऄसणारी पादहजे, हातात करणे , अपल्या धमात दजला गोमाता
ब्रह्मांड (गोटी) ऄसलेली नको. मानले जाते, दतची पूजा सवकत्र मांगल्य
2)स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली दनमाण करते ऄसे म्हणतात, दजच्यात 33
प्रदतमा नको. कोदट दे वता दवराजमान अहे त ऄशी श्रद्धा
3) स्वामींची मागे गाय ईभी ऄसले ली अहे . दजचे मूत्र अदण दवष्ट्ठा दह पदवत्र
प्रदतमा नको. मानले जाते, प्रकबहु ना मयादशवाय कुठलेही
4) स्वामीं महाराज ईभे ऄसलेली प्रदतमा मंगल कायक संपन्न होत नाही. ऄन सवात
नको. महमवपूणक म्हणजे स्वामींनी ऄक्कलकोट
कारण काय तर वरील प्रदतमा या मधील अपल्या वास्तव्यकाळात जया
संन्यासी लोकांच्या पूजेसाठी ऄसतात. भागीरथी गाइला क्षणभर ही ऄंतरू ददले
सांसादरक ऄथवा प्रापंदचक लोकांनी यांचे नाही, दतच्या मृमयुनंतर दतची एखाद्या
पूजन करू नये. हे सवक गैरसमज योग्य तपस्वी योग्याप्रमाणे ईमसव करुण समाधी
अदण समय अहे त का ? तर मुळीच बांधली. दतच्याच सोबत स्वामींचा फ़ोटो
नाही! वरील सवक गैरसमज हे धाधान्त ठे वायला मनाइ करणे , जे परब्रह्म अहे त
खोटे व दनरक थक अहे त, कारण जया भक्तवमसल भक्तादभमानी अहे त अदण
स्वामींना अपण ब्रह्मांडनायक म्हणतो भक्तांच्या पाठी सदै व ईभे अहे त.
मयांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात मयांचाच ईभा ऄसले ला फोटो पूजन करु
ब्रह्मांड घे तले ला फोटो ठे वायला नाही नये ऄसे म्हणणे प्रकवा वरील सवक
म्हणणे म्हणजे मयांच परब्रह्म स्वरूप व प्रकारच्या प्रदतमांचे पूजन करू नये ऄसे

29
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तमवाचा घोर मुतीला स्नान घालून, प्रदतमा ऄसेल तर
ऄपमान अदण ऄक्षम्य ऄपराध अहे . हा पाणी प्रशपडू न स्वच्छ वस्त्राने पुसन
ू घे उन
ऄपराध कोट्यावधी ब्रह्महमया पेक्षाही ही ऄष्ट्टगंध लावा. ईपलब्ध ऄसतील ती पुष्ट्पे
मोठा अहे . स्वामींच्या लीलाकाळात श्री (फु ले) स्वामींना ऄपकण करा. स्वामी
बाळापा महाराजापासून ते श्री अनंदनाथ महाराजांना सवकच फु ले अवडतात. मयांना
महाराजांपयंत सवक स्वामी भक्त ऄदप्रय ऄसे एक ही फु ल नाही. तेव्हा
वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घे तलेलाच ईपलब्ध ऄसणारे कोणतेही पुष्ट्प प्रकवा
फोटो पूजत ऄसत जयापैकी संन्यासी कमी तुळशी मंजळ
ु ा, तुळशी पत्रे स्वामींना
अदण सांसादरक जास्त अहे त. पण मयांच वाहादवत. नंतर ऄक्षता वाहाव्यात.
कधीच काही ऄदहत झाल नाही. तर मग मयानंतर मग ददप ऄगरबत्ती ओवाळू न,
मयांचे कल्याण करुन मयांना स्वस्वरूपात अपण जी भाजी भाकरी खातो, मयाचाच
सामावून घे णारे स्वामी ऄशा प्रदतमा सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना
पूजनाने अमचे काही ऄदहत करतील, दाखवावा. एखादे वेळी शक्य नसेल तर
ऄसा दवचार मनात अणणे ही सुद्धा दूध साखर, पेढ़े प्रकवा फरसाण ठे वले तरी
स्वामींची घोर प्रतारणा ठरे ल ! ऄसो. चाले ल. केले ली प्रमयेक गोष्ट्ट ऄगोदर
तेव्हा ऄशा गैरसमजांना बळी न पडता स्वामींना ऄर्तपत करा. नैवेद्याच्या बाबतीत
स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुलकक्ष सुध्दा स्वामी महाराजांना दप्रय-ऄदप्रय ऄसे
करुण, जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ काहीच नाही. ऄदखल सृष्ट्टी ही मयांचीच
सेवा करुण अपले कल्याण करुण घ्यावे, दनर्तमती ऄसल्यामुळे सवकच पदाथक
ही नम्र दवनंती.....! स्वामींना दप्रय अहे त. तेव्हा ऄभक्ष्य
स्वामी भक्तांनो, अपल्या (मांसाहार) सोडू न इतर सवक पदाथांचा
दे वघरात अपल्या आच्छे नस
ु ार स्वामींची नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो. ही बाब
मुती ऄथवा कोणतीही स्वामींची प्रदतमा सदै व ध्यानात ठे वा. सकाळी ईठल्या
ठे वा. स्वामींची मुती ऄसेल तर रोज बरोबर स्वामींचे स्मरण करा. घराबाहे र

30
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

पडताना व बाहे रुन घरात अल्यावर प्रथम तुळशी पत्रे टाकावीत. ददवा, धुप प्रकवा
स्वामींचे दशकन ऄथवा स्मरण करा. ऄगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे.
हृदयात प्रेम, वामसल्य, ममता ठे वा. तांब्यातील एक तुळशी पत्र घे उन
अचरण शुद्ध ठे वा. प्राणी मात्राबद्दल दया नैवेद्यावर तीन वेळा पाणी प्रशपडावे व तीन
ऄसू द्या. कुणाबद्दल ही द्वे ष, ममसर ठे वू वेळा दफरवावे. पाणी प्रशपडताना गायत्री
नका. सवांचे कल्याण व्हावे, दहच भावना मंत्र म्हणावा, गायत्री मंत्र येत नसेल तर
सदै व ऄसू द्या. काही कारणास्ताव एखादे ‘श्री स्वामी समथक जय जय स्वामी समथक’
ददवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी प्रशपडावे.
मयाचे दुःख न करता मया ऐवजी स्वामींची यानंतर मग तीन वेळा पाणी दफरवताना,
ऄंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे ‘ॐ प्राणाय स्वाहा:।, ॐ ऄपानाय
सतत नामस्मरण करावे. कारण स्वाहा:।, ॐ व्यानाय स्वाहा:।, ॐ
कमककांडाचा दे खावा करण्यापेक्षा ईदानाय स्वाहा:।, ॐ समानाय स्वाहा:।
ऱ्हदयांतन
ू स्वामींचा ध्यास धरणे महमवाचे ॐ ब्रह्मणे ऄमृमवाय स्वाहा:।’ हे मांत्र
अहे . अथर्वा ‘श्री स्र्वामी समथव’ हा मांत्र म्हणून
नैवेद्य दाखवताना :- एका ताटात तीन र्वेळा पाणी ताटार्वरुन खफरर्वार्वे. नांतर
(भाजी-भाकरी, पोळी, भात,भजे पापड, ते तुळशीपत्र स्र्वामींना अपवण करुन
मीठ, गोड पदाथक, दवडा) यापैकी जे ऄसेल नमस्कार करार्वा. अशा प्रकारे स्र्वामींना
ते घ्यावे. स्वामींच्या ऄदधष्ट्ठानासमोर एका नैर्वेद्य दािखर्वला जातो. नैर्वेद्य
पाटावर पाण्याने (तांब्यातील पाण्यात दािखर्वल्यानांतर 15-20 खमचनटानी ते
अपले ईजव्या हाताची मधली दोन बोटे नैर्वेद्यािे ताट स्र्वामींना नमस्कार करुन
बुडवून घे उन) एक चौकोन काढावा, मया उिलून घ्यार्वे र्व आपल्या भाजीत भाजी
चौकोनावर हे ताट ठे वावे. ताटाच्या आखण भाकरीत भाकर खमळसार्वी.
बाजुला एक तांब्या भर पाणी ठे वावे. जेणेकरून घरात कायम अन्नपुणेिा र्वास
ताटातील पदाथावर व तांब्यातील पाण्यात राखहल.

31
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

वरील प्रमाणे अपण परब्रह्म  श्री स्वामींची स्तोत्रे


भगवान श्री स्वामी समथक महाराजांची पुजा परब्रह्म परमेश्वर सदगुरू श्री स्वामी
करावी. या सोबत रोज श्री स्वामी चदरत्र समथक महाराजांचे ऄंतरं ग दशष्ट्य श्री
सारामृत या पोथीचे 1/3/7 ऄध्याय वाचन अनंदनाथ महाराजांनी श्रीस्वामींच्या
करावे. रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र, श्री प्रेरणेने रदचले ले ददव्य ‘श्रीगुरुस्तवन
स्वामीचदरत्र स्तोत्र, श्री स्वामी पाठ अदण स्तोत्र’ , ‘श्री स्वामीचदरत्र स्तोत्र ‘अदण
तारक मंत्रासह दकमान 3 माळी श्री स्वामी ‘श्री स्वामी पाठ’ अपल्यासमोर प्रस्तुत
समथक मंत्राचा जप करावा. याला स्वामींची होत अहे .श्री अनंदनाथ महाराजंचे नातू
दनमयसेवा ऄसे म्हणतात. जो कोणी एवढी श्रीगुरुनाथबुवा गणपती वालावलकर (
स्वामींची दनमयसेवा करतो. मयांचा संपण
ु क परमपूजय श्री ऄण्णा ) यांच्या
योगक्षेंम स्वत: स्वामी महाराज दनमयईपासनेत मयांच्याच अजोबांनी
चालवतात. ऄसे ऄदभवचन स्वामी (अनंदनाथ महाराजांनी) रदचले ले
महाराजांनी ददले ले अहे . तेव्हा ही सेवा श्रीगुरुस्तवन स्तोत्र, श्रीस्वामीचदरत्र स्तोत्र
करून अपले जीवन साथककी लावावे, ही अदण श्री स्वामी पाठ अवजूकन ऄसायचे .
नम्र प्रवनती. ते प्रमयेक भक्ताला हक्काने ही तीन स्तोत्रे
म्हणायला सांगत अदण स्तोत्रांच्या ददव्य
ऄनुभत
ू ी सुद्धा भक्तांना अल्या अहे त.
श्री ऄण्णांची अजी म्हणजेच श्री
अनंदनाथ महाराजांची पमनी गंगब
ु ाइ पूजय
ऄण्णांना नेहमी सांगत की गुरुस्तवनामध्ये
मुडद्यात सुद्धा प्राण फु कायंची ताकद
अहे ......
तसेच श्री शंकर महाराज,
धनकवडी पुणे यांनी ही अपल्या भक्तांना

32
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

हे प्रभावी गुरूस्तवन पठणासाठी ददले ले तुझी स्तुती करावया । शक्क्त नसे हनरहर
होते. ब्रह्मया । पनर ऄघनटत तुझी माया । जी
जया स्वामी भक्तांना ऄपुऱ्या वेळी संशयभया ननवारीत ॥ ३॥
ऄभावी इतर काहीही सेवा करणे शक्य मूळ मूळीचा अकारू । तुज म्हणती
नसल्यास मयांनी हे खालील तीन स्तोत्र व श्रीगुरू । सक्चचत शक्तीचा अधारू ।
तारक मंत्राचे पठण करावे, तथा रोज पुणाधारू ॐकारासी ॥ ४॥
दकमान तीन माळी ‘श्री स्वामी समथक’ या ऐसा तू दे वानधदे व । हे नवश्व तुझेनच
मंत्राचा जप करावा. याने अपल्या सवक लाघव । आचछे चे वैभव । मूळब्रह्मी
समस्या यथावकाश सुटून स्वामी नटनवले ॥ ५॥
महाराजांचा कायम वरदहस्त अपल्यावर ऐसा तू बा ऄपरं पारू । या ऄनंत ब्रह्माचा
रादहल. एवढे प्रभावी ही सेवा अहे . अधारू । चराचरीचा अकारू ।
पुणाधारू म्हणनवले ॥ ६॥
॥ श्री स्वामी समथथ ॥ ऐशा तुजप्रती । स्तवावया ऄल्प माझी
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ॥ मती । तू जाणनस हे नचत्ती । नवश्वव्यापक
॥ श्री अनंदनाथ महाराज कृ त ॥ म्हणवूनी ॥ ७॥
तरी दे वा मनतदान । दे णे तुझनच कारण ।
॥ श्रीगुरुस्तवन स्तोत्र॥ जरी करणे समाधान । तरी दातृत्वपूणथ
ब्रीद बोनलले ॥ ८॥

ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल ऄहा जी ननगुथणा । नवश्वव्यापक सगुणा ।

समथा। तव पदी ठे उनन माथा । स्तनवतो सत्य ननराकार ननरं जना । भक्तांकारणे

ताता तुजलागी ॥ १॥ प्रगटलासी ॥ ९॥

तू ननत्य ननरं जन । तुज म्हणती ननगुथण । रूप पहाता मनोहर । मूर्तत केवळ नदगंबर

तूच जगाचे कारण । ऄहं भावे प्रगटलानस । कोटी मदन तेज ननधार । ज्याचया

॥ २॥ स्वरूपी नटले ॥ १०॥

33
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

कणथ कंु डलाकृ ती । वदन पाहता सुहास्य कानयक वानचक माननसक । सवथ पापे
मूर्तत । भ्रुकुटी पहाता मना वेधती । भक्त झाली जी ऄनेक । ती क्षमा करुनी दे ख ।
भानवकांचे ॥ ११॥ मज तारी गुरुराया ॥ १९॥
भोवयांचा अकारू । जेथे भुले धनुधथरु । माता ईदरी तुम्ही तानरले । ते नवस्मरण
ऐसे रूप ननधारु । नाही नाही जगत्रयी ॥ नजवासी पनडले । हे क्षमा करोनन वनहले ।
१२॥ मज तारी गुरुराया ॥ २०॥
सरळ दं ड जानु प्रमाण । अजानबाहु कर पर ईपकार नवस्मरण । पापे केली
जाण । जो भक्तां वरद पूणथ । ज्याचे ऄघनटत कमथ । ऄहं भाव क्रोधा लागून ।
स्मरणे भवनाश ॥ १३॥ सदानच गृही ठे नवयले ॥ २१॥
ऐसा तू परात्परु । परमहं स स्वरूप सद्गुरू हे क्षमा करोनन दातारा । मज तारावे
। मज दावुनन ब्रह्म चराचरू । बोलनवला लेकरा । तुजनवण असरा । नाही नाही
अधारू जगतासी ॥ १४॥ जगत्रयी ॥ २२॥
ऐशा तुज स्तवुनी । मौन्य पावले मज न घडे नेम धमथ । न घडे ईपासना कमथ
सहस्त्रफणी । वेद श्वान होउनी । सदा । नाही ऄंतरी प्रेम । परी ब्रीदाकरण तारणे
द्वारी नतष्ठती ॥ १५॥ ॥ २३॥
तेथे मी लनडवाळ । खरे जानणजे तुझे बाळ नाम तुझे पाही । कदा वृथा गेले नाही ।
। म्हणवोनी पुरनव माझी अळ । माय ऐसे दे ती ग्वाही । संत सज्जन पुराणे ॥
कणवाळ म्हणनवसी ॥ १६॥ २४॥
मी ऄन्यायी नानापरी । कमे केली मागे बहु त तानरले । हे त्यांही ऄनुभनवले ।
दुर्तवचारी । ती क्षमा करोनन ननधारी । मज मज का ऄव्हे नरले । ननष्ठु र केले मन
तारी गुरुराया ॥ १७॥ ककनननमत्त ॥ २५॥
मनानचया वारे । जे ईठनव पापांचे फवारे । तू नवश्वाकारु नवश्वाधारू । त्वांनच रनचले
तेणें भ्रमे भ्रमलो बारे । चुकनव फेरे भवाचे चराचरू । तूनच बीज अधारू । व्यापक
॥ १८॥ ननधारु जगत्रयी ॥ २६॥

34
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

चार दे हाचया सूक्ष्मी । तूनच झुलनवशी यज्ञ कोटी करू जाता । जे फळ न ये हाता
ननजलगामी । हे ठे उनी कारणी । । ते प्रेमभावे स्तनवता । हनरते व्यथा
ऄहं भाव तोडावया ॥ २७॥ भवाची ॥ ३५॥
जन्ममरणाचया व्यापारी । जे भ्रमुनी पडले म्हणोनन सांगणे खूण । हा स्तव ननत्य प्रेमे
माया भरारी । ते सोडनवशी जरी । जाण । जो वाचील ऄनुप्रमाण । ऄकरा
ननजनामे करुननया ॥ २८॥ वेळा ननधारे ॥ ३६॥
ऐसा तू ऄनानद अधारू । तुज म्हणती शुनचक्स्मत करूनन नचत्ता । जो जपे
वेद्गरू
ु । परी हे व्यापुनी ऄंतरु । क्स्थरचरी प्रेमभनरता । पुरनव तयांचया मनोरथा ।
व्यानपले ॥ २९॥ सत्य सत्य नत्रवाचा ॥ ३७॥
भावभक्ती चोखट । करणे नेणे नबकट । हे लघु स्तव स्तवन । तारक जगाचया
नाम तुझे सुभट । तोडी घाट भवाचा ॥ कारण । भक्क्तभावे पूणथ । चुके चुके भव
३०॥ फेरा ॥ ३८॥
हे जाणुनी ऄंतरी । कपड ब्रह्मांड शोनधले जो हा स्तव करील पठण । त्या घरी
जरी । तरी सूक्ष्मीचया अधारी । व्यापक अनंद प्रकटे ल जाण । दे वोनन भक्ता
ननधारी तूनच एक ॥ ३१॥ वरदान । तारक नत्रभुवनी करील ॥ ३९॥
म्हणोनन मौन्यगती । तुज ननजानंदी हा स्तव ननत्य वाचा । भाव धरुनन
स्तनवती । जरी बोलनवसी वाचाशक्ती । जीवाचा । फेरा चुकवा चौऱयांशीचा ।
तरी हाती तुझ्या दयाळा ॥ ३२॥ गभथवास पुन्हा नाही ॥ ४०॥
म्हणोनन स्तवने स्तवनी । तुज सांगणे एक हे जगा नहतकारी । चुकनव चुकनव
जनी । वश व्हावे भक्ती लागुनी । भ्रमफेरी । मृगजळ दाउनन संसारी । मग
ऄवतार करणी जाणोननया ॥ ३३॥ तारी जीवाते ॥ ४१॥
ऄहं भाव तुटोनन गेला । प्रेमभाव प्रगटला हे अनंदनाथांची वाणी । जग तारक
। दे व तेथेनच रानहला । ऄनुभवशुद्धी ननशाणी । स्मरता झुलवी ननरं जनी । योगी
खे ळवी ॥ ३४॥ ध्यानी डु लनवले ॥ ४२॥

35
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

ऐसा ऐकता गुरुस्तवन । जागे केले ॥ श्रीगुरुस्वामीसमथापणथमस्तु ॥


सक्चचत गुरुकारण । केवळ तो हनर हर
ब्रह्म । मुखयंत्रीचा गोळा पूणथ । गुरुहृदय ॥ श्री स्वामी समथथ जय जय स्वामी समथथ
भुवन व्यानपले ॥ ४३॥ ॥
तेणे होवुनन स्मरती । स्वये प्रगटली स्फू ती
। नाभी नाभी अवरती । ऄवतार क्स्थती
बोलतो ॥ ४४॥
ऄयोननसंभव ऄवतार । नहमालय
ईत्तरभागी ननधार । होउनी पूणथ हं स
नदगंबर । व्यापू चराचर ननजलीले ॥ ४५॥
तेथन
ू प्रगट भुवन । मग ईद्धरु धरा जाण ।
धमाते वाढवून तोडू बंधन कलीचे ॥ ४६॥
ऐशी ध्वनी ननधार । गजथला गुरु नदगंबर ।
सवथ दे वी केला नमस्कार । अनंद थोर
प्रगटला ॥ ४७॥
शानलवाहन शके नतनशे चाळीस ।
शुद्धपक्ष पूणथ चै त्र मास । ऄवतार घे तला
नद्वतीयेस । वटछायेसी नदगंबरु ॥ ४८॥
तै धरा अनंदली थोर । मज दावा रूप
सुकुमार । सेवा करीन ननधार ।
पादकककरी होउननया ॥ ४९॥
ऐसी गजथना प्रकट । अनंद बोधवी नहताथथ
। गुह्य हे ननजबोधाथथ । न बोलावे दांनभका
॥ ५०॥

36
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

॥ श्री स्वामी समथथ ॥ स्वस्वरूपीं ननपुण । सादर कराया जगतीं


॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ॥ पालन । स्वामीनाम सगुण । ईद्धराकारण
॥ श्री अनंदनाथ महाराज कृ त ॥ धनरयेलें ॥ ६॥
तो नदगंबरवेष द्वै तरनहत । दत्तनदगंबर हाची
॥ श्रीस्वामीचररत्र स्तोत्र ॥ सत्य । भार ईतरावया यथाथथ । कनलयुगीं
समथथ ऄवतरला ॥ ७॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ दीन जनांनचया पोटीं । पाप जाळू नन तारी

श्रीस्वामीचनरत्रस्तोत्र प्रारं भः ॥ संकटीं । नाम जयाचें धनरतां कंठीं । मग

अधीं नमू श्रीसद्गुरूनाथा । भक्तवत्सल सृष्टीं भय नाहीं ॥ ८॥

कृ पावंता । तुजवांचनू न या जगीं त्राता । ॐ अनदस्वरूपरूपा । ॐ कार

ऄन्य अतां नसेनच ॥ १॥ ननगुथणरूपा । जगव्याप्यव्यापककौतुका ।

ऄवतार घे तला समथथ । नाम शोभे दाखनवता सखा तूंनच खरा ॥ ९॥

कृ पावंत । पाप जाळू ननयां सत्य । भार कोण करील तुझी स्तुती । शेष नशणला

ईतनरला जगतींचा ॥ २॥ ननक्श्चतीं । तेथें मानव बापुडे नकती ।

मूळ स्वरूप ननगुथण । ननराकार ननत्य ध्यान ऄल्पमती ननधारें ॥ १०॥

। ऄघटीत लीला करूनन जाण । तानरलें सुख करा स्वामीराया । भक्तवत्सला

जना कौतुकें ॥ ३॥ करुणालया । जगतारक तुझ्या पायां ।

म्हणुनन नमन तुझे पायीं । तुजनवण ऄन्य नमन माझें सवथदा ॥ ११॥

दाता नाहीं । नवश्वव्यापक तूंच पाहीं । मी ऄन्यायी थोर । परी तूं कृ पेचा सागर ।

ध्याती हृदयीं साधुजन ॥ ४॥ जगतारावया ननधार । सगुण ऄवतार

रूपारूपासी वेगळा । गुणगुणाचया ननराळा धनरयेला ॥ १२॥

। परी ऄघनटत जगीं कळा । सूत्र हातीं जयजयाजी गुरुनाथा । भक्तवत्सला

वागनवत ॥ ५॥ समथा । तुजवांचनू न ऄन्य त्राता । मज


अतां पाहतां नसेनच ॥ १३॥

37
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

सवथ सुख सगुण । ऄवतार हानच पूणथब्रह्म ऄवधूतवेष ननधारी । ननगुथण ननराकारी ।
जाण । जग तारावया कारण । ऄवतार तेज पाहतां थरारी । काळ पोटीं बापुडा ॥
जाण धनरयेला ॥ १४॥ २२॥
ऄनंत ब्रह्मांडाचा नायक । तूंनच सखा वेदीं रूप वर्तणलें ननधार । तैसी लीला
माझा दे ख । तुजवांचनू न ऄन्य कौतुक । दानवली साहाकार । नवश्वनवश्वंभर
नको नको मजलागीं ॥ १५॥ गुरुवर । सद्गुरूनाथ स्वामी माझा ॥ २३॥
कैसी करावी तुझी स्तुती । हें मी नेणें बा चरण पाहतां सुकुमार । कैसें पूजावें ननधार
ननक्श्चतीं । चरणीं जडो तुझ्या प्रीती । ऐसें । ठे उनन प्रेम गादीवर । सत्य सादर पूजावें
अतां करावें ॥ १६॥ ॥ २४॥
दीन दयाळा गुरुराया । भावें वंनदलें तुझ्या प्रेम गंगा यमुना सरस्वती । कसधु कावेरी
पायां । सोनडली समूळ मोहाची माया । भागीरथी । तयासी प्राथावें ननक्श्चतीं ।
अतां मज वायां दवडू नको ॥ १७॥ स्नानालागीं समथाचया ॥ २५॥
हें स्तोत्र तुझें लघुक्स्थती । तूंनच बोलनवता मन कलश घे उनन ननधार । प्रेम गंगा
ननक्श्चतीं । भक्त तारावया गुरुमूती । जलसागर । स्नान घालूनन ईत्तरोत्तर ।
ऄवतारक्स्थती दानवली ॥ १८॥ पूजन प्रकार करावा ॥ २६॥
दीनवत्सला स्वामीराया । ऄगाधतेजा अवडी ऄक्षता ननधारीं । सुमन संगती
करुणालया । ऄघनटत जगतीं तव माया । घे उनन वरी । सद्गुरुनाथ पुजावा ऄंतरी ।
लीला कौतुक ननधार ॥ १९॥ प्रेमभरी होउननयां ॥ २७॥
ननरं जन स्वरूपरूपा । नवश्वरूपा भक्क्तची ती जाण । वरी नामाचा चं दन ।
अनदरुपा । ऄक्कलकोटीं दावूनन कौतुका शांती केशर नमळवून । गंध ऄचथ न
। जगसुखा रानहला ॥ २०॥ समथांचे ॥ २८॥
ऄक्कलकोटीं जरी जन । ऄवनचत कोणी क्षमा धूप दीप ननधारीं । प्रेम नैवेद्य वरी ।
जातां जाण । ईद्धार तया कारण । भावें समपोनन ननधारीं । सद्गनदत ऄंतरीं
स्वानमकृ पें होय खरा ॥ २१॥ होउननयां ॥ २९॥

38
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

क्रोध कापूर जाळावा । प्रेमें स्वामी जयजयाजी यनतरुपा । जयजयाजी


अळवावा । अवडीचा तो ध्यानीं पहावा ऄघनटत स्वरूपा । ननगुथण सगुणरूपा ।
। शुद्ध नचत्त करूननयां ॥ ३०॥ सक्चचदानंद जगद्गुरू ॥ ३८॥
ऐसी पूजा झानलयावरी । मग प्राथावा जयजयाजी नत्रगुणरनहता। जयजयाजी
ननजांतरी । हृदयीं ईठती प्रेमलहरी । नत्रदोषहारका। जयजयाजी ब्रह्मांडनायका।
ऐशापरी अळवावा ॥ ३१॥ ननजभक्त सख्या स्वामीराया ll ३९॥
जयजयाजी गुरुराया । जयजयाजी जयजयाजी दत्तात्रेया । जयजयाजी
करुणालया । भक्ता दाईननयां पायां । करुणालया । जयजयाजी नवश्वमाया ।
भवभया ननवानरलें ॥ ३२॥ संशयभयहारका स्वामीराया ॥ ४०॥
जयजयाजी ऄनंतरूपा । जयजयाजी जयजयाजी अनंदनवलासा । जयजयाजी
अनदरुपा । चुकवा चुकवा जन्मखेपा । पापतमनाशा । जयजयाजी ऄवधूतवेषा ।
मागथ सोपा दाउननयां ॥ ३३॥ भवभयपाश ननवारका ॥ ४१॥
जयजयाजी नत्रगुणा । जयजयाजी ऄवतार जयजयाजी ननजभक्तपालका। जयजयाजी
सगुणा । पुरवावया मनकामना । जनीं नवश्वव्यापका । ननज दासानस सखा ।
वनीं नफरीयेला ॥ ३४॥ कनलयुगीं दे खा तूं एक ॥ ४२॥
जयजयाजी नदगंबरा । जयजयाजी जयजयाजी नवराटस्वरूपा । जयजयाजी
सवेश्वरा । मज सांभाळा लेंकरा । अनदरूपरूपा । जयजयाजी
तुजनवण असरा नाहीं नाहीं ॥ ३५॥ नवश्वव्याप्यव्यापका । मायबापा गुरुराया
जयजयाजी समथा । स्वामीराया कृ पावंता ॥ ४३॥
। तुजनवण अम्हां त्राता । नाहीं नाहीं नत्रलोकीं तूं समथथ । ऄवतार तुझानच
जगत्रयीं ॥ ३६॥ यथाथथ । तारक भक्तांलागीं सत्य ।
शुद्धतेजा तेजरुपा । नदव्य स्वस्वरूपा । दै वीरूप दाउनन ॥ ४४॥
चुकवा चुकवा जन्म खे पा । अनदरुपा
जगद्गुरू ॥ ३७॥

39
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

तूं पूणथब्रह्म जाण । ननर्तवकार ननगुथण । ऄक्कलकोटीं कनरतां ऄनुष्ठान। हें स्तोत्र
ननरं जनी सदा ध्यान । लीला कौतुक वानचतां एक मास तेरा नदन। शुद्ध नचत्त
दानवलें ॥ ४५॥ करून। ध्यान सदा समथांचें ॥ ५२॥
तेज पाहतां थरारे । कली मनीं सदा झुरे । नभक्षान्न ननधारीं । पनवत्र राहे सदा ऄंतरी ।
नवश्वव्यापक व्यापूनन ईरे । तारक खरे षण्मास वानचतां तरी । महाव्याधी दूर होय
पनततासी ॥ ४६॥ ॥ ५३॥
तुजनवण अनणक अधार नाहीं । एक संवत्सर ऄनुष्ठान । वटछायेसी
कनलयुगीं दुजा अम्हां पाहीं । सद्गुरुनाथ कनरतां जाण । तयासी होइल पुत्र संतान ।
तूंनच खरा तोही । ऄवताररूपें नटलासी ॥ वचन सत्य समथांचें ॥ ५४॥
४७॥ तेरा मासी जोडे धन । चतुदथश मासीं
लीला दानवली ऄगाध । शेषा न करवे लक्ष्मीवंत जाण । प्रेमभावें कनरतां
त्याचा शोध । जें तुम्ही केलें नवनवध । ऄनुष्ठान । सत्य वचन ननधार ॥ ५५॥
ज्ञानरूपें जाणनवलें ॥ ४८॥ वटपूजा अवडी पूणथ । तेथेंनच पादुका
ऄक्कलकोटमहापुरीं । वास केला ननधारीं स्थापून । प्रेमभावें कनरतां ऄनुष्ठान ।
। पनवत्रक्षेत्र करूनन तारी । पाय ठे उनन मनोरथ पूणथ होतील ॥ ५६॥
जगतासी ॥ ४९॥ कनलयुगीं तारक ननधारीं । स्वामी माझा
तरी जनीं सत्य अतां । ऄक्कलकोटीं सगुण ऄवतारी । जग तारावया ननधारीं ।
जावें तत्वतां । नहत साधावया यथाथथ । सृष्टीवरीं पैं अला ॥ ५७॥
पनवत्र भूमी पैं केली ॥ ५०॥ तरी सादर सादर मन । ठे उनन वंदा अतां
हें वचन ननधार । समथांचें ऄसे साचार । चरण । पुढें न नमळे ऐसें ननधान ।
बोल बोलनवतां ईत्तर । स्वामी माझा मायाबंधन तोडावया ॥ ५८॥
ननधारीं ॥ ५१॥ नाम घे तां ननधारीं । स्वामी माझा कैवारी ।
भवामाजीं पार करी । वचन ननधारीं सत्य
हो ॥ ५९॥

40
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

अनंद म्हणे तरी अतां । स्वामीराया जी महापूर बोरी पायीं ईतरला। मैदागीहु नी
समथा । भक्तवत्सला कृ पावंता । वानचतां येतां सोहळा दे नखला। ऄक्कलकोटस्थ
जगव्यथा चुकवावी ॥ ६०॥ जनीं डोळां पानहला। ऄघनटत लीला
हाच दे उनन प्रथम वर । भक्क्तपंथ समथांची ॥६८॥
वाढवावा ननधार । अनणक काहीं मागणें प्रेम ईं दीर सजीव केला। मुक्यासी वाचा
साचार । तुजपाशीं दयाळा ॥ ६१॥ दे उनन बोलनवला।ऄंधासी रत्नें
परोपकार हानच एक । तुझ्या नामें तारावे पारखनवला।ऄघनटत लीला जगीं तुझी ॥
लोक । अनणक मागणें तें कौतुक । नाहीं ६९॥
नाहीं सवथथा ॥ ६२॥ ऄघनटत केलें चमत्कार । नकती नलहावे
नवश्व नवश्वाकारी । नवश्वरूप तूंनच साचार । ग्रंथ वाढे ल ननधार । या भयाणें
ननधारीं । चालनवता तुजनवण तरी । कोण सादर लेखणी अवनरली ॥ ७०॥
अहे दयाळा ॥ ६३॥ स्वामीचनरत्र ग्रंथ ननधार । पुढें स्वामीराज
तूंनच सवथ सुखदायक । तूंनच कृ पा नायक बोलवील सादर । भक्त तारावया ननधार ।
। तुजवांचनू न जगा तारक । नाहीं कोणी कली जोर मोडोननयां ॥ ७१॥
सवथथा ॥ ६४॥ म्हणुननयां अतां लघुचनरत्र । स्वामी नाम
अतां न करीं ननष्ठु र नचत्ता । माय जाणे नामाचें स्तोत्र । जग तारावया पनवत्र ।
बालकाची व्यथा । तुजवांचनू न ऄन्य लघुस्तोत्र वर्तणलें ॥ ७२॥
सवथथा । माय दुजी न जाणो ॥ ६५॥ ऄक्कलकोटीं बहु लीला । ज्याणें
तूंनच मातानपता सवेश्वरू । जगतारक दाखनवली ऄघनटत कळा ।
जगदगुरू । नको नको ऄव्हे रुं लेंकरुं । कोटीमदनमदनाचा पुतळा । स्वरुपीं
दीना ईदारु तूं एक ॥ ६६॥ जयाचया तुळेना ॥ ७३॥
दीनदयाघन नाम । तुमचें ऄसे हो ईत्तम । बहु वषें एकभूमी वस्ती । एक नवचार एक
जग तारावया कारण । स्वामी समथथ क्स्थती । ऄघनटत रूप तें ननक्श्चतीं ।
धनरयेलें ॥ ६७॥ जगतालागीं तारावया ॥ ७४॥

41
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

हे ननजीव पाटावरी । पादुका ईठल्या खोट्याचा जाणूनन पसारा। तोडीं तोडीं


कनलमाझारी । ऄजूनन भुली कैशी मायेचया व्यवहारा। न भुले ह्या दुगथतीचया
जगांतरी। तरणोपाया चुकती हे ॥ ७५॥ बाजारा। मोहपसारा दूर करोनी ॥ ८३॥
नाम घे तां प्रेमभरीं । हृदय शुद्ध अधीं करीं मूळकबदु हा प्रमाण । तेथोनन वाढनवता
। दया ठे उनन ऄंतरीं । वाच ननधारीं कोण । कोणी केलें हो रक्षण । कपडालागीं
स्वानमलीले ॥ ७६॥ जाण पां ॥ ८४॥
स्वामीपादुकापूजन । नामस्तोत्र भजन । कैंची माया कैंसा मोह। कोठें अहे तुझा
तेणें वंश ईद्धरे जाण । कलीमाझारी ननधार ठाव । तो अधीं शोधुनी पहा हो । भुलू
॥ ७७॥ नको मानवा ॥ ८५॥
म्हणुननयां अतां । स्वामीनाम अठवावें मूळ कबदुरूप प्रमाण । दे ह झाला बीजा
सवथथा । तयावीण ऄन्य वाता । तारक कारण । वाढवोनन करचरण । दीनानाथें
नाहीं जगांत ॥ ७८॥ ऄर्तपले ॥ ८६॥
ऄहा सुंदरस्वरूपननधान । ऄहा तेथें झाली जीवनशवाची वस्ती । तीन गुण
भक्तवत्सल ऄगम्य ध्यान । सक्चचदानंद गुणांची प्राप्ती । सहा नवकारांची क्स्थती ।
अनंदघन । स्वामी माझा दयाळू ॥ ७९॥ मायेसंगती खेळोननया ॥ ८७॥
या प्रपंचमोहाचे काठीं । बुडोननयां जातां रे दया क्षमा शांती नवचार । नववेक ज्ञान
ननकटी । तुम्हां तारावया सुलभ गोष्टी । जागृतीसार । ऄनवद्येची गती ननधार ।
स्वामीनाम पोटीं धरा ॥ ८०॥ सोडोनन भवपार करीतसे ॥ ८८॥
स्वामीनामाचा प्रताप । पाप जाळू नन करी धनरतां स्वामी नावाची अवडी । घे तां
राख । ऄपूवथ दानवलें कौतुक । कलीमाजी भवामाजीं घाली ईडी । नेवोनन भक्तां
तरावया ॥ ८१॥ पैलथडी । पार करी दयाळू ॥ ८९॥
तरी अतां शुद्ध करूनन मन । हें नच जाण नाम जगीं तारक । काय सांगू नामाचें
संध्यास्नान । दया क्षमा शांती पुणथ । कौतुक । नामें तानरले नकतीएक ।
गुणवणथन समथांचें ॥ ८२॥ महापापी कनलयुगीं ॥ ९०॥

42
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

नाम घे तां संकट हरे । वारी केल्या पाप ऄघनटत कळा ऄघनटत लीला। पूणथतेज
सरे । सेवा कनरतां भवांत तरे । चुकती तेजाचा पुतळा। ऄगम्य ज्याची ऄवतार
फेरे चौऱयांशीचें ॥ ९१॥ लीला। कलीचा सोहळा मोडावया॥ ९९॥
ऄक्कलकोटीं न जातां तरी । वटछायेसी तरी नामाची संगती । प्रेम ठे ईनी सदा
ऄनुष्ठान करी । तयासीं तारक ननधारीं । नचत्तीं । स्वामी अठवा नदवसरात्रीं ।
दृष्टांतरूपें स्वामी माझा ॥ ९२॥ भवामाजी तरावया ॥ १००॥
स्वामींची मूर्तत मनोहर । प्रेमें घे उनन स्वामीनामाचा सोहळा। धाक पडे
ऄयन्यावर । भावें मांडोनन गादीवर । कलीकाळा। ननजदासासी सांभाळी
पूजन करावें प्रेमभावें ॥ ९३॥ वेळोवेळां। ऄवतार सोहळा करूननयां ॥
भजनपूजनाचया रीती । कलीमाजीं जग १०१॥
ईद्धरती । प्रेम ठे ईननयां नचत्तीं । स्वामी कलीमाजी तारक । भक्तासी एकनच नाम
कृ पामूर्तत अठवावा ॥ ९४॥ दे ख । स्वामीरायानवण कौतुक । अनणक
काय न करी श्रीगुरुनाथ । सत्य होती नको सवथथा ॥ १०२॥
शरणांगत । भक्ततारक ऄवतार समथथ । स्वामीनामाचें कीतथन । सप्रेमें पादुकापूजन
कनलयुगीं यथाथथ ऄवतरला ॥ ९५॥ । कनरतां कलीमाजी जाण । जन ईद्धरे
नवश्वव्यापक नवश्वंभरू। त्यासी कैंची ननधारें ॥ १०३॥
समाधी ननधारु। जगीं जगप्रकार दाखवणें स्वामीपंथ तारक । भव नाशील हा सत्य
साचारु। लीला थोरु समथांची॥ ९६॥ दे ख । कलीमाजीं जगतारक ।
द्वै त नाहीं नतळभरी । अशा कैंची ऄंतरीं । परमसुखदायक ईद्भवला ॥ १०४॥
योगमाया दवनडली दुरी । ऄवतार ननधारीं म्हणुनन जनीं अपुल्या नहता । शरण जावें
स्वामी माझा ॥ ९७॥ श्रीगुरूनाथा । मुखीं धरोनन स्वामीवाता ।
भक्तांकारणे ऄक्कलकोटीं । वास केला जन्मव्यथा चुकवावी ॥ १०५॥
हो ननकटी । पाय दाउननयां सृष्टीं । पनतत
ईद्धार करनवला ॥ ९८॥

43
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

ऐसी भुलनलया सोय । पुढें नाहीं रें ईपाय । ॥ राजानधराज योगीराज श्रीस्वामी समथथ
भवाचा हा भय । दूर कराया ननधारीं ॥ महाराजकी जय ॥
१०६॥ ॥ श्रीरस्तु ॥
तरी सुंदर मानवाची काया । नेवोनन लावा ॥ शुभंभवतु ॥
स्वामीपाया । सुखें ननवारा भवभया ।
मोहमाया तोडोननयां ॥ १०७॥ ॥ श्री स्वामी समथथ जय जय स्वामी समथथ
समथें नदधलें ऄभय वचन । जो हें स्तोत्र ॥
करील पठण । तयाचे मनोरथ पूणथ ।
होतील जाण मज कृ पें ॥ १०८॥
येथें धनरतां संशय । तयासी भवामाजी भय
। पुढें नाहीं ऐशी सोय । सत्य सत्य
नत्रवाचा ॥ १०९॥
हें लघुस्तोत्र समथांचें । मनोभावें कनरतां
पठण याचें । ऄथथ पूणथ होतील ऄर्तथकांचे
। परमाथथकांसी मोक्षपद ॥ ११०॥
अनंद म्हणे तरीं अतां । स्वामीचरणीं
ठे उनन प्रीनत सवथथा । प्रेमभावें स्तोत्र गातां
। मोक्ष हातां येइल ॥ १११॥
आनत श्रीस्वामी प्राथथनास्तोत्र । हें जगतारक
पनवत्र । जपामाजीं महामंत्र । ऄथथ सादर
पुरवावया ॥ ११२॥
॥ आनत श्रीगुरुस्वानमचरणारकवदापणथमस्तु

44
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

॥ श्री स्वामी समथथ ॥ होत असे िरी नरदे ह हानी ॥ तारक


॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ॥ खनशाणी दे तो तुम्हा ॥10॥
॥ श्री अनंदनाथ महाराज कृ त ॥ दे तो तुम्हा घ्या रे अमोल मोलािे ॥
भर्वलागी सािे कामा येत ॥11॥
॥ श्री स्वामी पाठ ॥ कामा येत तुम्हा जडासी तारील ॥
दु:िासी हारील शरण गेल्या ॥12॥

श्रीगुरु नामाने तरती हे जन ॥ र्वािे शरण गेल्या प्राणी र्वाया नाही गेला ॥

खनत्यनेम ठे खर्वलीया ॥1॥ पुरातन दािला पाहा तुम्ही ॥13॥

ठे खर्वलीया िरे िुकती हे फेरे ॥ गभवर्वास पाहार्वे तुम्ही तरी आत्म खनमवळ ॥ साधू हा

त्र्वरे नाही तया ॥2॥ व्याकुळ तुम्हालागी ॥14॥

नाही तया काही अदणक ईपाधी ॥ दूर तुम्हालागी बा हे नेतो भर्वपार ॥ दां भािा

होय व्याधी दुखरतािी ॥3॥ सांसार करू नका ॥15॥

दुखरतािा नाश तोडी भर्वपाश ॥ जाहखलया सांसारासी जाणा कारण त्या िुणा ॥ र्वेद

दास समथांिा ॥4॥ तो प्रमाणा बोखलयला ॥16॥

समथांिा दास भर्वािा हा नाश ॥ तोडी बोखलयल्या तरी श्रुती खनरधारी ॥ मौन्य

मायापाश नाम गाता ॥5॥ झाले िारी म्हणोखनया ॥17॥

नाम गाता जन तरतील जाण ॥ र्विन म्हणोखनया तुम्हा साांगतसे र्वािे ॥ प्रेम ते

प्रमाण कखलयुगी ॥6॥ खजर्वािे सोडू नका ॥18॥

कखलयुगी माझे तारक नेमािे ॥ बोलणे हे सोडू नका तुम्ही आत्मीिा हा राम ॥

सािे माना तुम्ही ॥7॥ श्रीगुरु आराम करी तुम्हा ॥19॥

माना तुम्ही जन सोडा अखभमान ॥ दुखरता करी तुम्हा िरे ब्रह्म खनमवळ ॥ मग तो

कारण करू नका ॥8॥ व्याकुळ जीर्व कैसा ॥20॥

करू नका तुम्ही फु का ही धुमाळी ॥ खजर्व कैसा उरे आत्म एक पाहा रे ॥ ब्रह्म

आयुष्यािी होळी होत असे ॥9॥ ते गोखजरे दे खियले ॥21॥

45
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

दे खियले डोळा आपणा आपण ॥ झाले ॥ राजादधराज योगीराज श्रीस्वामी समथक


समाधान तयालागी ॥22॥ महाराजकी जय ॥
तयालागी नाही नाही भर्व चिता ॥ हखरयली ॥ श्रीरस्तु ॥
व्यथा भ्रममाया ॥23॥ ॥ शुभंभवतु ॥
भ्रममाया सरे श्रीगुरु उच्िारे ॥ िुकतील
फेरे गभवर्वास ॥24॥ ॥ श्री स्वामी समथथ जय जय स्वामी समथथ
गभवर्वास नाही तयासी हा जाण ॥ तारक ॥
प्रमाण खजर्वालागी ॥25॥
खजर्वालागी जाहला तोिी तारार्वया ॥
सद्गुरु माया जोखडयली ॥26॥
दयेिे कारण शाांतीिे प्रमाण ॥ खर्वर्वेक
खर्वज्ञान जोडे तेथे ॥27॥
जोडे तेथे जोड ब्रह्मीिी ही िुण ॥ दे तो
आठर्वण जगालागी ॥28॥
जगालागी माझी खहतािी सुिना ॥ तारक
प्रमाणा कखलयुगी ॥29॥
कखलयुगी िरी हीि भर्व तरी ॥ भार्वासी
उतरी प्रेमछां दे ॥30॥
प्रेमछां दे घ्या रे र्वािुखनया पाहा रे ॥ कुळ
त्यािे तरे भर्वालागी ॥31॥
आनांद म्हणे तरी खनत्य पाठ करा ॥ स्र्वामी
त्याच्या घरा र्वसतसे ॥32॥
॥ श्रीगुरुस्वामीसमथापणकमस्तु ॥

46
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

॥ श्री स्वामी समथथ ॥


॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ॥ नवभूती नमन नामध्यानानद तीथथ ।
स्वामीच या पंचप्राणामृतांत ।
॥ श्री स्वामी कृ पातीर्थ तारकमं त्र ॥ हे तीथथ घे ! अठवी रे ! प्रनचती ।
न सोडी कदा स्वानम ज्या घे इ हाती ॥ ५॥
नन:शंक हो ! ननभथय हो ! मना रे । ॥ श्री ऄक्कलकोट स्वामी समथथ
प्रचं ड स्वामी बळ पाठीशी रे । चरणाकवदापथणमस्तु ॥
ऄतक्यथ ऄवधूत हे स्मरणगामी । ॥ श्री नवश्वनाथ दामोदर वऱहाडपाण्डे
ऄशक्य ही शक्य करतील स्वामी ॥ १॥ नागपूर नवरनचत श्री स्वामी कृ पातीथथ
तारकमंत्र संपण
ू थम् ॥
नजथे स्वामी पाय नतथे न्यून काय ।
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय । ॥ श्री स्वामी समथक जय जय स्वामी समथक
अज्ञेवीणा काळ ना नेइ त्याला । ॥
परलोकीही ना भीती तयाला ॥ २॥

ईगाची भीतोसी, भय हे पळू दे ।


जवळी ईभी स्वामीशक्क्त कळू दे ।
जगी जन्ममृत्यू ऄसे खे ळ ज्याचा |
नको घाबरू तू ऄसे बाळ त्याचा ॥ ३॥

खरा होइ जागा ! श्रद्धे सनहत ।


कसा होनश त्यानवण रे ! स्वामीभक्त ।
नकतीदा नदला बोल ! त्यांनीच हात ।
नको डगमगू ! स्वामी दे तील साथ ॥ ४॥

47
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

आध्यात्त्मक शंका समाधान वेळी नखे कापताना हात कापला


1. दरवािावर ललबू दमरची बांधणे. जाण्याची दभती होती, मयामुळे येणाऱ्या
मान्यता : यामुळे वाइट दष्ट्ृ टी अदण अजारापणामुळे अर्तथक नुकसान अदण
ऄपशकून दुर होतात. हात बंद म्हणजे काम बंद अदण अवक
सत्यता : प्रलबु अदण दमरची मधील ही बंद. मयामुळे लक्ष्मी जाते ऄसे म्हणत.
सायरीक ॲदसड दकटकनाशकाचे काम
करते. यामुळे घरात दकटाणू, सुक्ष्मजीव 4. अंत्यसंस्कार करून आल्यानंतर
प्रवेश करू शकत नाहीत अदण अपण स्नान करणे.
दनरोगी राहतो. मान्यता : बाधा दनमाण होते. मृत
व्यक्तीच्या अमम्याला शांती दमळते.
2. ग्रहण काळात घराबाहे र पडू नये . सत्यता : पुवीच्या काळी हे दपटायटीस,
मान्यता : राहू चा प्रभाव पडतो. स्मॉल पॉक्स यासारख्या जीवघे ण्या
सत्यता : सूयक ग्रहण ईघड्या डोळ्यांनी अजारांवर व ॅक्सीनेशन नव्हते . मयामुळे
पादहल्यास डोळ्यातील रॅटीनावर याचा अजारापासून सरं क्षण होण्यासाठी
वाइट प्रभाव पडतो. ॲक्लीप्स ब्लाआंडनेस ऄंमयसंस्कार करून अल्यानंतर स्नान
होउ शकतो. यामुळे सूयक ग्रहण काळात केले जाते. तसेच दु:ख दवसरुन मन
बाहे र जाणे वजयक अहे . प्रसन्न होण्यासाठी स्नान केले जाते.

3. रात्री नखे कापू नये त. 5. घराबाहे र पडण्यापूवी दही खाणे.


मान्यता : वाइट वेळ दनमाण होते. लक्ष्मी मान्यता : अपल्या दे शामध्ये हा शुभ
घरातून दनघून जाते. संकेत मानला जातो.
सत्यता : प्राचीन काळात दवजेची सत्यता : भारतातील ईष्ट्ण वातावरणामुळे
व्यवस्था नव्हती. तसे नखे कापण्यासाठी दही खाल्ल्याने पोट थंड राहते. या
अधुदनक साधने नव्हती. मयामुळे रात्रीच्या

48
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

व्यदतरीक्त दह्यामध्ये साखर दमसळू न सत्यता : मंददरात घं ट वाजवल्याने


खाल्ल्यास शरीरातील ग्लुकोज वाढते. सकाराममक स्पंदने दनमाण होतात. जे
ध्यान धारणा करण्यासाठी मदत करतात.
6. नदीमध्ये नाणे फेकणे. या व्यदतरीक्त या घं टानादामुळे शरीरातील
मान्यता : नदीमध्ये नाणे फेकणे हे सात ईजा केंद्रे जागृत होण्यास मदत होते.
भाग्यासाठी चांगले मानले जाते.
सत्यता : पुवीच्या काळी तांब्याचे नाणे
होते. तांब ददघक काळ पाण्यात रादहल्यास
पाण्यातील दजवाणू नष्ट्ट होतात.
यासोबतच तांब अरोग्यासाठी एक ईत्तम
पोषक तमव अहे .

7. साप मारल्यानंत त्याचे तोंड ठे चणे.


मान्यता : सापाचा एखादा नातेवाइक
मयाच्या डोळ्यात पाहू न प्रदतशोध घे तो.
सत्यता : सापाच्या तोंडात दवषारी दात
ऄसतात, मयामुळे मयाचे तोंड ठे चणे
अवश्यक ऄसते. तसेच सापाचे रक्त थंड
ऄसते, मेल्यानंतर ही ऄनेक तास मयाचे
ऄंग काम करते.

8. मं ददरात घंटा वािवणे.


मान्यता : दे वता प्रसन्न होते.

49
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

रामायणाचे महत्व ! दशकदवण्याचे काम करते. पदरत्स्थतीला


रामायण हा एक केवळ इदतहास सामारे जाण्याचे धडे दे ते. अइ-वडील,
नाही, तर जीवन जगण्याच्या दष्ट्ृ टीने समाज, भाउ-बंदाशी कसे वागावे ? याचे
प्रमयेक प्रश्नाचे ईपयुक्त ईत्तर मयात अहे . ईत्तर मयात दमळते. पमनीने पतीला कधी
एवढा महमवपुणक हा ग्रंथ अहे . जो समय, काय मागावे ? कधी काय सांगावे,
सद्धमक अदण सदाचार दशकवण्याचे काम याचे ही ईत्तर मयात अहे . चुकीच्या वेळी
करतो. सद्यकाळात मनुष्ट्यांची वृत्ती चुकीची मागणी केली तर सुखी संसाराचे
ऄसूरांच्याही पदलकडची झाले ली अहे . कसे वाटोळे होते, याची दशकवण मयात
ऄसूरांमध्ये दनदान थोडी तरी दया, अहे . मयामुळे रामायणाचा नीटसा
माणूसकी, दभती अदण अपूलकी होती. ऄभ्यास करून, मयाप्रमाणे अचरण
ते कधीही दनशस्त्रावर वार करत नसत, केल्यास रामराजय यायला वेळ लागणार
झोपेत प्रकवा दवश्वास घाताने ऄथवा नाही. दहशतवाद, भ्रष्ट्टाचार, चोरी, छल,
पाठीवर वार करत नसत. परं तु अज कपट याचा नायनाट करण्यासाठी
मनुष्ट्य या तमवाप्रमाणे सुध्दा वागत नाही. रामायण हे खुप ईपयोगी अहे . फक्त
एवढा तो क्रूर अदण प्रहसक बनला अहे . डोळस बुध्दीने मयाकडे पाहता अले
ऄशा मानवाला ददशा दाखदवण्यासाठी हे पादहजे. राजहं साप्रमाणे मयातील ऄचूक ते
रामायण ईपयुक्त अहे . वेचता अले पादहजे. तमकालीन
रामायण हे जीवनाची व्यथा, दु:ख, समाजातील काही कुरीती-प्रथा या बाजूला
समस्या, संकटे कमी करण्यासाठी ऄवश्य ठे उन, ऄनंतकाळापयंत ईपयोगी पडणारे
वाचावे. याचा दनत्श्चतच फायदा होइल. जीवनमुल्ये जयाला वेचता अली. तोच
रामायणाच्या मननाने, प्रचतनाने , श्रवण- खरा समपुरूष, ऄसे म्हटले तरी वावगे
पठणाने अपल्या सवक दु:खाचे मुळ व ठरू नये.
मयावरील समाधान मयात दमळे ल. कारण अज प्रमयेकाला पदाची
रामायण हे अपल्याला अचरण मोठे पणाची हाव व अशा अहे .

50
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

प्रमयेकाला काहीतरी हवे अहे . मयादशवाय तेव्हा रामायणातील भरत हा दनष्ट्कामपणा


तो काम करायला तयार नाही. परं तु दशकवणारे पात्र अहे .
परमेश्वराकडे कोणतेही पद प्रकवा स्वाथक रामायणातील कैकयी अदण मंथरा
नाही, तरीही तो अपले काम वेळेवर या घराचे कसे वाटोळे होते, हे
अदण ऄचूकपणे करतो. अपल्याला दशकवणाऱ्या दवरोधी भुदमका अहे त. तर
कधीही ईन, वारा, पाउस पाडण्यासाठी राजा दशरथ हा ऄनाठायी स्त्री हट्ट
काही द्यावे लागत नाही. तसेच कोणमयाही पुरदवल्याने होणारे दुष्ट्पदरणाम समजाउन
संत महामम्याने कधीही कोणमया पदाची, सांगणारा एक महमवाचा घटक अहे .
मोठे पणाची हाव धरली नाही. संपत्तीचा रामायणातील राम हा लोकलजजा अदण
मोह केला नाही. ईलट तुकोबांसारख्या समाजदहतासाठी स्वत:च्या संसाराला
संतानी तर अपल्या जवळील संपत्ती दतलांजली दे णारे व्यक्तीममव अहे . तर
सुध्दा वाटू न टाकली. ऄन् लोक सीता ही समाजातील कायम ईपेदक्षत,
कल्याणाचा वसा घे तला. मयामुळे दुलकदक्षत अदण सतत ऄन्याय सहन
कोणतेही काम हे दनष्ट्काम भावनेने व करणाऱ्या भारतीय स्त्रींची भूदमका स्वत:
दनस्वाथीपणे करावे. समाजाचे दहत पाहू न जगताना ददसते.
अपले योगदान द्यावे. हा दनस्वाथीपणा रामायणातील रावण, कंु भकणक ,
अदण दनष्ट्कामपणा अपल्याला मेघनाथ अदद हे समाजावर ऄदधराजय
रामायणातील भरत दशकवतो. 14 वषे गाजवण्याचे व स्वाथीपणाने कळस
भावाच्या पादूका गादीवर ठे उन, सेवक गाठताना ददसतात. तसेच मयांचा शेवट हा
भावनेने राजयकारभार सुरळीतपणे अपल्याला परखड दशकवण दे ताना
चालवण्याचे काम तो करतो. नाही तर ददसतो. ऄसे रामायण अहे . जो
अमचे बांधा-बांधावरून प्रकवा दोन-तीन अपल्याला जन्मल्यापासून ते मृमयूपयंत
फु ट जागेवरून जीवघे णे भांडणे होतात. कसे वागावे याचा अदशक दशकवणारा ग्रंथ
अहे .

51
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

मयामुळे मनुष्ट्याने कधीही स्वाथाचा


दवचार करू नये. स्वाथापेक्षा परमाथक मोठा
अहे , ही भावना ठे वावी. अपले दवचार हे
नेहमी आतरांचा ईमकषक साधणारे ऄसावेत.
जयामुळे अपला दवकास ही होइल अदण
समाजाचे ही दहत साधेल. पयायाने यातून
अपोअप अपला दे श बलवान अदण
शीलवान होइल. दवचाराबरोबरच दुसरी
एक महमवाची गोष्ट्ट म्हणजे अचरण.
अपले अचरण दे खील स्वच्छ अदण
दनष्ट्कलं क ऄसावे. मयात छल, कपट, द्वे ष, श्री नृंदसह सरस्वती स्वामींनी
राग, क्रूरता नसावी. फक्त प्रेम अदण संसाराबद्दल ददलेला महत्वपुणथ संदेश
सामादजक दजव्हाळा ऄसावा. कारण संसार हा वाटतो दततका टाकाउ
समपुरूषांची ओळख ही मयाच्या नाही, ईलट क्रमदवकासाच्या दष्ट्ृ टीने तो
अचरणावरून ठरत ऄसते. अपण अवश्यक ऄसून षडदवकारावर मात
समपुरुष नाही दनदान नुसते पुरुष म्हणून करण्याच्या दष्ट्ृ टीने संसार म्हणजे एक
तरी वावरू या….. या ददपावलीचा एक प्रयोगशाळाच अहे . या प्रयोगशाळे त
संकल्प करू या अदण अपले अचरण राहू न एकेक दवकार प्रजदकत प्रजदकत तो
सूधारू या………. जयावेळी षडदवकारावर दवजय दमळतो,
मयाच वेळी मयाचा मनोमय कोश हा पुदढल
दवकासाच्या दष्ट्ृ टीने ईमक्रांत होतो. म्हणून
दवकार प्रजकावयाचे ऄसतील तर ते दजथे
संभवतील ऄशा संसारात राहू नच
समोरासमोर मयांच्याशी मुकाबला करणे

52
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

हे च योग्य. दवकार प्रजकणे हे दवकार श्री नृंदसह सरस्वती स्वामींचा


टाळण्यापेक्षा ऄदधक महमवाचे अहे . शे वटचा संदेश
म्हणून संसार हा सारशुन्य मानू नये. मयात औट घटकेचा लाभले ल्या ऄमयल्प
ऄसणारे सार हे दुसरे कशतच नाही. अयुष्ट्यातही इश्वर भक्तीची मंगल प्रभा
परमाथाच्या गुरुकुलात प्रवेश करण्यापुवी फाकेल अदण इश्वरकृ पेने जीवनाचे सोने
संसाराची कसोटी ईतीणक होणे अवश्यक होइल, ऄशी वागणूक ऄसावी. दे हाच्या
अहे . म्हणून संसार हा कधी टाकायचा उखळात मनाच्या मुसळाने दववेकाचे
नसतो. मनातून ऄनासक्तीचा सुगंध सुटू तांदळ
ू कांडले ऄसता हळू हळू दववेक
लागला की, हा स्वंयमेव सुटला, तरच ददतीने दचत्त शुध्द होते. हे लक्षात ठे वा
सुटतो. तो टाकून कधीही टाकला जात अदण कुणालीही शरीराने, मनाने अदण
नाही. जया प्रवृत्तीमुळे संसार केला जातो, वाणीने दुखवू नका.
तीच प्रवृत्ती नाहीसी झाली की, संसार
करूनही तो न केल्यासारखे च अहे .
संसार स्वरुपत: वाइट नाही. मयाचा बरे
वाइटपणा हा अपल्या मानदसक
ऄदधष्ट्ठानात अहे .
(हा संदेश श्री नृंदसह सरस्वती स्वामींनी
अपली बदहण रमनाइ दहने वैराग्य घे ण्याची
इच्छा प्रकट केल्यानंतर मयांची समजूत
घालण्यासाठी केला होता.)

53
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

युवकांनो आध्यात्मात समरस कारण म्हणजे अपण अपली

व्हा ! सद्सदद्ववेक बुध्दी ही तर पात्श्चमामयांकडे

अजच्या या दवज्ञान तंत्रज्ञानाच्या गहाण ठे वले ली अहे ना ! म्हणून ती

युगात युवकांनो अध्याममात समरस व्हा ! वारण्याची प्रकवा स्वत:चा ऄसा वेगळा

ऄसे म्हटल्याने बहु तांशी युवक गोंधळू न दवचार करण्याचा प्रश्नच येतोच कुठे ?

गेले ऄसतील, यात शंका नाही. सवांना पण हे च युरोदपयन लोक जेव्हा

ऄसा प्रश्न पडला ऄसेल की, अजच्या अमच्या शास्त्राचे संशोधन करतात,

संगणकाच्या प्रगत युगात मयाची व्याप्ती व महमव जाणतात, ऄन् ते

अध्याममासारख्या जुनाट व मागासलेल्या जेव्हा अम्हाला सांगतात, तेव्हा अम्हाला

दवषयाला पुढे अणून मी युवकांची ते नव्याने समजते अदण मग अम्ही

ददशाभूल करत अहे ऄथवा ऄंधश्रध्दे ला ऄदतशय थाटामाटाने व उमसाहाने मयाचे

खतपाणी घालत अहे . अदद अदद. स्वागत करतो. जसे अमचे ‘योगशास्त्र’

पण खरचं अध्यामम आतकं अम्ही ‘योगा’ म्हणून स्वीकारले, अमचे

मागासले लं, बुरसटले लं अहे का ? हे ‘अयुवेद शास्त्र’ अम्ही ‘अयुवेदा’

प्रश्न जर अपण अपल्या मनाला म्हणून त्स्वकारले . तसेच अता अमचे

दवचारले तर ईत्तर नाहीच येइल. याची ‘अध्यामम शास्त्र’ अम्ही अता

खात्री अहे . पण तरी सुध्दा अपण ‘अध्याममा’ म्हणून त्स्वकारणार की काय

अध्याममाला दवनाकारण नावे ठे वतो. हा ? याचीच भीती वाटते. कारण नुकतेच

दवरोधाभास म्हणवा की ऄंधश्रध्दा हे च नासाने एका संशोधनाअधारे अपल्या

समजत नाही. परं तु अम्ही अध्याममाला वैददक गायत्री मंत्राची स्पंदने जगातील

नावे मात्र ठे वतो, हे समय अहे . याचे इतर सवक मंत्राच्या स्पंदनापेक्षा जास्त व

कारण म्हणजे दुसरे दवदे शी प्रकवा सकाराममक ईजा वाढवणारे अहे त, हे

युरोदपयन म्हणतात अध्यामम वाइट मान्य केले अहे . तर दुसरे म्हणजे

म्हणून अपण ही म्हणतो वाइट. याचे खरे भारतातील जेवढे दत्त क्षेत्रे अहे त. जयात

54
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

गाणगापूर, दपठापूर, कुरवपूर, औंदब


ू र बाजारू अध्यामम अदण मुळ शास्त्रीय
वाडी, दगरणार पवकत, ऄक्कलकोट अदद अध्यामम यात जदमन ते अकाशाएवढे
दठकाणी काही तरी दवशेष ईजा मयांना ऄंतर अहे . या फसव्या अध्याममाचा
ददसून अली. तर दतसरी गोष्ट्ट म्हणजे अधार घे उन हे पाखंडी लोक स्वत:चे
भारत व श्रीलं का दरम्यान ऄसले ल्या महमव वाढवतात. अपल्या खऱ्या
रामसेतच
ू े नासाने मान्य केलेले ऄत्स्तमव हे तप
ू ासून सवांना ऄंधारात ठे वून
अदण चौथे म्हणजे संस्कृ त ही भाषा लोकांच्या श्रध्दे चा बाजार मांडतात. परं तु
ऄंतराळात संशोधनासाठी सवोत्तम भाषा मुळ अध्यामम हे स्वत:ची ओळख नष्ट्ट
अहे , हे नासाने मान्य केले अहे . ऄशा करायला दशकवते. जीवनातील ऄंधकार
ऄनेक घडामोडी अज घडत अहे त. नष्ट्ट करते. मुळ अध्यामम हे अपल्याला
जयातून अध्याममाची नव्याने ओळख व सवक मोहपाशातून मुक्त करते. कारण मुळ
ऄत्स्तमव समोर येत अहे . ही दनत्श्चतच अध्यामम म्हणजे शाश्वत ज्ञानप्राप्ती होय.
खुप गौरवाची बाब अहे . ही झाली अममा अदण परमाममा यांचे दमलन होय.
अध्याममाची एक महमवाची बाजू. शुध्द अध्यामम म्हणजे चै तन्य होय,
दुसरी बाजू म्हणजे अज काही दचरं तन शांती होय, समपकण भाव होय.
अध्याममातीलच पाखं डी, ढोंगी, शुध्द अध्यामम म्हणजे सुख-दु:खाच्याही
भोंदूबाबा, बुवाबाजीमुळे ऄनेकांच्या पदलकडे ऄसणारी परमानंदाची प्राप्ती
मनात अध्याममादवषयी गैरसमज दनमाण होय. ऄसे मुळ अध्यात्ममक गुढ ज्ञान
झाले ला अहे . ऄशा भोंदूदगरीमुळे बऱ्याच जयांना जयांना दमळवता अले ते दजतेप्रद्रय,
वेळा अपल्या श्रध्दे ला तडा बसतो, दनश्चल अदण त्स्थतप्रज्ञ झाले . ऄशा
अपली फसवणुक होते, अपल्याला महान दवभूतीनांच अपण अज ऊषी-
लुटले, लुबाडले जाते. पण याचा मुनी, तपस्वी अदण संत म्हणून
शास्त्रशुध्द अध्याममाशी काडीचाही संबंध ओळखतो. ऄसे हे महापुरूष म्हणजे
नाही. या पाखंडी लोकांनी सांदगतलेले अध्यामम दवश्वातील तेजस्वी तारे होत.

55
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

यांनी जगत् कल्याणासाठी अपल्या ऄंदगकार करावा. अध्याममाने युवकांत


प्रपंचाची व संपत्तीची राख रांगोळी करून नवचै तन्य दनमाण होइल. यातून समाजाचे
समाज प्रबोधन केले . तर अज काही व दे शाचे भले होइल. युवकातील
महाठग, स्वंयभू बुवा-बाबा, दादा-माउली, स्वैराचार व बेदशस्तपणा याला अळा
महाराज लोक याच दवभूतींच्या नावाने बसेल.
हजारो लाखो रुपये लुबाडत अहे त. हे
खुप मोठे दुदैव अहे .
अज काही ईच्च दशदक्षत व
स्वत:ला दवद्वान समजणारे लोक वरील
ढोंगी लोकांमळ
ु े अध्याममाला ऄंधश्रध्दा
मानत अहे त. पण अध्यामम म्हणजे
ऄंधश्रध्दा नसून सुखी अदण समाधानी
जीवनाची गुरूदकल्ली अहे . अध्याममाचा
ईगम हा श्रध्दा प्रकवा ऄंधश्रध्दा याच्या
हजारो वषापुवीचा अहे . सजीव सृष्ट्टीच्या
ईगमापूवीपासून अध्यामम ऄत्स्तमवात
अहे . अध्यामम ही परमामम्याची प्रथम
दनर्तमती अहे , हे अपण प्रथम ध्यानात
घे तले पादहजे.
अजच्या यांदत्रक युगात जीवन व
मृमयू हे नेहमी एकमेकांचा पाठलाग करत
अहे त. यात मृमयू कधी अपला डाव
साधेल हे सांगणे महाकठीण काम अहे .
तेव्हा युवकांनी तामकाळ अध्याममाचा

56
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

आमची अन्य लोकदप्रय


प्रकाशने श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक
स्वामी भक्तांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समथक महाराजांची
श्री स्वामी वैभव दशथन
सेवा ही सहजतेने व्हावी. तसेच स्वामी भक्तांच्या मनात
भाग एक ई-बुक
सेवेदवषयी ऄसलेले सवक गैरसमज दुर व्हावेत, यासाठी हे ‘श्री
श्री अनंदनाथ महाराजांच्या
ऄलौदकक वाणीतून स्फु रण स्वामी पारायण सेवा इ-बुक’ प्रकादशत केले अहे . या ग्रंथात दोन
पावलेल्या ददव्य ऄभंगवाणीवर भाग अहे त. पदहला भाग हा श्री दवष्ट्ण ू बळवंत थोरात दलदखत श्री
लेखक श्री सुदनल कनले यांनी स्वामी चदरत्र
केले ले ऄथकपणु क दववेचन. याद्वारे सारामृत या 21
अपल्याला अजतागायत कधीही न ऐकले ले ‘परब्रह्म भगवान ऄध्यायी
श्री स्वामी समथक महाराजांचे ऄलौदकक शक्ती सामर्थयक, सवकश्रेष्ट्ठ
पारायण
ऄदधकार’ याची जाणीव अपल्या ओघवमया वाणीने ले खकाने
पोथीचा अहे .
करून दे ण्याचा प्रयमन केला अहे . तसेच स्वामी महाराजांच्या
दवषयी जनमाणसात ऄसलेले सवक गैरसमज यात योग्य तर दुसरा भाग
स्पष्ट्टीकरणासह दुर करण्यात अलेले अहे त. तेव्हा प्रमयेक हा श्री
स्वामी भक्तांनी अवजुकन हे इ-बुक वाचावे. सजजनहो, अनंदनाथ महाराज दवरदचत श्री गुरुस्तवन, श्री स्वामीचदरत्र
ब्रह्मांडनायक स्वामींची ओळख ही श्री अनंदनाथ स्तोत्र, श्री स्वामी पाठ अदण श्री वऱ्हांडपांडे दवरदचत श्री तारक
महाराजांदशवाय ऄपुणक अहे , ऄन् अनंदनाथ महाराजांची मंत्र यांचा समावेश ऄसलेला अहे . तसेच यात परब्रह्म भगवान
ओळख ही या ग्रंथादशवाय ऄपूणक अहे . एवढे महमव स्वामी दशष्ट्य
श्री स्वामी समथक महाराजांची सेवा व पुजा कशी करावी? स्वामी
संप्रदायात श्री अनंदनाथ महाराजांचे अहे .
चदरत्र ग्रंथाचे पारायण संकल्पपुवकक कसे करावे? पारायणाचे
दनयम कोणते ? याचीही सदवस्तर मादहती ददलेली अहे . याचा
दनत्श्चतच सवक स्वामी भक्तांना फायदा होइल. ऄसा दवश्वास
श्री स्वामी वैभव दशथन भाग वाटतो.
दुसरा ई-बुक
श्री स्वामीसुत महाराजांच्या
ऄलौदकक वाणीतून स्फु रण
पावले ल्या ददव्य ऄभंगवाणीवर
ले खक श्री सुदनल कनले यांनी श्री स्वामीगुरुस्तवन, श्री
केले ले ऄथकपण ु क दववेचन. याद्वारे स्वामी स्तोत्र ई-बुक
अपल्याला अजतागायत कधीही न
या ऄदतशय छोट्या इ-बुक मध्ये ‘श्री
ऐकले ले ‘परब्रह्म भगवान श्री स्वामी
स्वामी गुरूस्तवन, श्री स्वामी स्तोत्र व
समथक महाराजांचे ऄलौदकक शक्ती
तारक मंत्र’ हे तीन स्तोत्र ददलेले
सामर्थयक, सवकश्रेष्ट्ठ ऄदधकार’ याची जाणीव अपल्या ओघवमया
अहे त. जेणेकरून स्वामींच्या मठात
वाणीने लेखकाने करून दे ण्याचा प्रयमन केला अहे . तसेच स्वामी
दशकनाला गेल्यावर पाच दमदनटात
महाराजांच्या दवषयी जनमाणसात ऄसलेले सवक गैरसमज यात
मोबाइल वर पाहू न ही सेवा करता
योग्य स्पष्ट्टीकरणासह दुर करण्यात अलेले अहे त. तेव्हा प्रमयेक
येइल. प्रकवा जयांना वेळे ऄभावी इतर
स्वामी भक्तांनी अवजुकन हे इ-बुक वाचावे. सजजनहो,
काही करणे शक्य नाही मयांनी दनदान एवढी तरी स्वामींची सेवा
ब्रह्मांडनायक स्वामींची ओळख ही श्री स्वामीसुत महाराजांदशवाय
करावी. यासाठी हे बहु पयोगी इ-बुक बनवले अहे .
ऄपुणक अहे , ऄन् स्वामीसुत महाराजांची ओळख ही या
ग्रंथादशवाय ऄपूणक अहे . एवढे महमव स्वामी दशष्ट्य संप्रदायात श्री
स्वामीसुत महाराजांचे अहे . ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

57
BHIU NAKOS DIWALI VISHESHANK

श्री आनंदनार् महाराज श्री बाळाप्पा महाराज

श्री स्वामीसुत महाराज

58
Powered by TCPDF (www.tcpdf.org)

You might also like