Professional Documents
Culture Documents
मनाचे श्लोक - विकिस्रोत
मनाचे श्लोक - विकिस्रोत
॥ जय जय रघुवीर Samartha ||
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
अहल्येसतीलागी आरण्यपंथे।
कु डावा पुढे देव बंदी तयांते॥
बळे सोडितां घाव घालीं निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते
आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय
प्रताधिकार कायदा १९५७ (http://www.ed
ucation.nic.in/copyright/CprAct.pd
f) नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर
६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा
लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
"https://mr.wikisource.org/w/index.php?
title=मनाचे_ श्लोक&oldid=151265" पासून हुडकले