You are on page 1of 5

मूळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

जन्म : इ.स. १५९८, देहू, महाराष्ट्र


निर्वाण : इ.स. १६५०, देहू, महाराष्ट्र
संप्रदाय : वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय
गुरू : केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य),ओतूर
ष्य : निळोबा,बहिणाबाई
साहित्यरचना : तुकारामाची गाथा (पाच हजारांवरअभंग)
कार्य : समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोक क्षक क्षकशि
संबंधित ती र्थ क्षे : देहूत्रे
व्यवसाय : वाणी
वडील : बोल्होबा अंबिले
आई : कनकाई
पत्नी : आवळाबाई
तुकाराम महाराज(sant tukaram maharaj) हे साक्षात्कारी, निर्भीड व एका
अर्थाने बंडखोर संत कवी होते. वि ष्ट ष्
टशि
वर्गाची पारंपरिक मक्तेदारी
असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित
झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी
लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे
अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत.
वारकरी, ईर् रभक्
वरभक्त त,श्र्वसाहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या
अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अ क्षित क्
षितशि
लोकांच्याही
नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या


हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा
स्पर्आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग
म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात
आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या. संत
तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य
उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

तुकारामांचे अवतार – संत तुकाराम महाराज (sant tukaram maharaj)


पुराण कथेनुसार तुकाराम महाराजांचा(sant tukaram maharaj) पृथ्वीतलावरील
अवतार म्हणजे सत्ययुगातील अंबऋषी. अंबऋषी या अवताराबद्दल सांगायचे
म्हणाल तर अंबऋषीस्वरूप तुकोबाराय प्रथमत: दुर्वासऋषींचे शिष्य होते. गुरू-
शिष्यांमध्ये थोडय़ा प्रमाणात कलह झाला. दोघांनीही शक्तिप्रदर्शन केले.
दुर्वासऋषींनी अंबऋषींवर सुदर्नर्श न चक्र सोडले. यातून पळ काढत अंबऋषी
न चक्राने त्यांचा पाठलाग सोडला नाही. शेवटी
ब्रह्मलोकांत पोहोचले; पण सुदर्नर्श
ते वैकुंठात गेले. भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. त्यांनी अंबऋषींना
न चक्र
दुर्वासांना शरण जा, असे सांगितले. यानंतर दुर्वासऋषींनी सुदर्नर्श
रोखले, मात्र तुला प्रत्येक अवतारकार्यात गर्भवास सोसावा लागेल, असा शापही
दिला.

महाराजांचे चार युगांप्रमाणे अवतार, पहिल्या अवतारात म्हणजेच कृतयुगात


तुकोबाराय प्रल्हादस्वरूप होते. या अवतारात त्यांचे आराध्य दैवत श्री भगवान
विष्णू होते. दुस-या अवतारात त्रेतायुगात तुकोबाराय अंगदस्वरूप होते. तर तिस-
या अवतारात द्वापारयुगात तुकाराम महाराज उद्धव स्वरूप होते. कलियुगात चौथ्या
अवतारात ते नामदेवराव होते. तर पाचवा अवतार हा तुकाराम नावाने जगात
प्रसिद्ध झाला आहे. याची साक्ष देणारा अभंग

। जे जे झाले अवतार। तुका त्यांचे बरोबर।


सत्ययुग : अंबऋषी, गुरू : दुर्वासऋषी आणि आराध्य : विष्णू
कृतयुग : प्रल्हाद, गुरू आणि आराध्य : भगवान विष्णू
त्रेतायुग : अंगद, गुरू आणि आराध्य : राम
द्वापारयुग : उद्धव, गुरू आणि आराध्य : भगवान कृष्ण
कलियुग : नामदेव, गुरू : येसोबा खेचर, आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग
कलियुग : तुकाराम, गुरू : बाबाजी चैतन्य आणि
आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग
वंशावळी
 भरश्वंआणि आमाई अंबिले
विवंभर
यांना दोन मुले हरि व मुकुंद
 यांतील एकाचा मुलगा विठ्ठल
 दुसऱ्याची मुले –
 पदाजी अंबिले
 शंकर अंबिले
 कान्हया अंबिले
 बोल्होबा आणि कनकाई अंबिले
यांना तीन मुले
 सावजी (थोरला) तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले.
 तुकाराम व कान्होबा( धाकटा )

तुकाराम महाराजांचा परिवार आणि ष्यगण – संत तुकाराम महाराज (sant


tukaram maharaj)
संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुकाराम वोल्होबा आंबिले (मोरे). तुकोबा
मूळचे देहू गावचे स्थायिक होते. कुटुंबात आई कणकाई, वडील वोल्होबा मोरे,
थोरला भाऊ सावजी आणि धाकला भाऊ कान्होबा असा परिवार होता. महाराजांची
पहिली पत्नी रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई ऊर्फ अवली. महाराज आणि रखमाबाई
यांचा पहिला पुत्र संतू. यानंतर अवली हिची मुले पहिली मुलगी गंगा, दुसरा व
तिसरा मुलगा भोळ्या आणि विठू,चौथी मुलगी भागीरथी.
महाराजांचे आराध्य दैवत विठोबा. महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य.
महाराजांचे शिष्य नाहुजी आणि बहेनाबाई शिऊरकर. स्वर्गारोहणानंतरचे
महाराजांचे शिष्य निळोबाराय व कान्होबाराय. तुकाराम महाराज हे नामदेवांचे
अवतारकार्य पूर्ण करण्यास आले होते याची साक्ष देणारा अभंग

। प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी।


। उरले ते शेवटी लावी तुका।

जीवनोत्तर प्रभाव – संत तुकाराम महाराज (sant tukaram maharaj)


संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात
गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची
न दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी
निष्ठा पाहून तिला साक्षात दर्नर्श
बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला
सांगितले होते.यावरून तुकाराम महाराज पाळीत असलेल्या धर्माचे स्वरूप
किती उदार होते याची कल्पना यावी.

तुकाराम महाराजांवर सद्गुरुकृपा – संत तुकाराम महाराज (sant tukaram


maharaj)
तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीजमंत्र
र्
वादानेशी
दिला. त्यांच्या कृपा#र्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले.

। माझिये मनीचा जाणोनिया भाव। तो करी उपाव गुरूरावो।


। आवडीचा मंत्र सांगितला सोपा। जेणे नोहे गुंफा कोठे काही।

तुकाराम महाराजांना वैराग्यप्राप्ती क# शझाली..? – संत तुकाराम


महाराज (sant tukaram maharaj)
तुकाराम महाराजांना साधुसंतानी विचारले, महाराज तुम्हाला वैराग्यप्राप्ती क# श
झाली. यावर महाराज म्हणतात, अहो मला वैराग्यप्राप्ती झाली नाही, माझ्या
विठूरायाने ती घडवून आणली. काय माझे होते जे मी गमावले, ज्यामुळे मला
वैराग्य प्राप्त होईल. दुष्काळात माझी एक पत्नी अन्न अन्न करून मेली. होते
नव्हते ते द्रव्य गेले, मग माझ्याकडे देवभक्ती वाय वायशि
पर्यायच राहिला नाही.
देवाला ही दुष्काळात नैवेद्य मिळत नव्हता म्हणून वाटलं भक्ती करावी. आरंभी
लाशी
एकाद#ला कीर्तन करत होतो. पण अभ्यासात चित्त नव्हते. मी संसाराधीन होतो.
संतांची पदं पाठ करून मी कीर्तन करायचो. मग सद्गुरूंनी कृपा केली. त्यांच्या
वचनाने मला वैराग्य प्राप्त झाले,

महाराज म्हणतात, या संसारात मी खूप त्रासलो होतो. धनामागे पळण्याची आस


मेली होती; त्यामुळे मी धन याचकांना दिले. प्रिय व्यक्तींचा सहवास सोडला
आणि मी करंटा झालो. लोकांपासून दूर राहण्यासाठी मी रानावनांत एकांत शोधला.

हे पण वाचा:- श्री ती र्थ क्षे देहूत्र मं दि माहिती


संत तुकाराम महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश – संत
तुकाराम महाराज (sant tukaram maharaj)
न, सत्संग
एके दिव# शछत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे दर्नर्श
आणि आ#र्वादर्
वादशी रनिष्
मिळवण्यासाठी देहू या गावी गेले होते. ई‌वरनिष्ठठश्‍महापुरुषाला

पाहून ते इतके प्रभावित झाले की, त्यांच्या कृपेची याचना करू लागले; परंतु
दूरदृष्टीसंपन्न लोकसंत तुकाराम महाराजांनी त्यांना समर्थ रामदासस्वामींना
शरण जाण्याचा उपदेश केला. संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी
महाराजांना क्षात्रधर्म म्हणजे काय, हे सांगून राजधर्म समजावला. छत्रपती
नेयांतून
शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तने आणि मार्गदर्नेर्श
प्रेरणा घेतली.

तुकाराम महाराज वैकुंठ गगन – संत तुकाराम महाराज (sant tukaram


maharaj)
पण अनेक चरित्रकारांना तुकोबांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य
नाही. तुकारामांचे वंशज श्रीधरमहाराज मोरे (देहूकर) यांनी तुकाराम महाराजांचे
चरित्र लिहिले आहे. या पुस्तकात तुकारामांच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण
आहे.

श्रीधरमहाराज लिहितात- ‘इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी


सर्वांना ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’
असं सांगितलं. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले.सकळही माझी बोळवण करा
। परतोनि घरा जावा ।। अ# शसूचनाही केली. आणि भगवतकथा करीत असता तुकोबा
अदृय श्यझाले.’
या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30 च्या देहूगावच्या सनदेत आहे असं
श्रीधरमहाराजांनी लिहिलं आहे. ‘तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी
शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला
तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेवर शारशा स्त्रीं
स्त्रींनी नी
श्वनिर्णय
दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.

You might also like