You are on page 1of 26

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ।।६-५।।

हा श्लोक सहाव्या अध्यायातील ५ वा श्लोक आहे. सहाव्या अध्यायाचा विषय आत्मसंयम योग आहे.
उद्धाराच्या विरुद्ध अधोगती आहे. स्वतःची स्वतःशी प्रतारणा करणे म्हणजे अधोगतीला जाणे आहे. उद्धार
करून घेणे म्हणजे स्वतःची योग्यता ओळखणे. स्वत:चा उद्धार म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपल्याच
मनाशी संवाद साधत त्या मनाला प्रगल्भ बनवण्याची प्रेरणा देणे. परमेश्वराने सगळ्यांना सगळ्या गोष्टी
दिल्या नाहीत पण प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये एक विशेष गुण दिलेला आहे. माझ्यातली विशेषतः मला
ओळखता यायला पाहिजे. तसेच दुसर्यांमधील विशेष गुण बघण्याची गुणग्राही दृष्टी असणे हे विशेष !
कोणालाही कमी लेखू नये पण स्वतःला कमी लेखणे म्हणजे महापाप आणि आत्मघात आहे.
दिली इंद्रिय हात पाय कान । डोळे मुख बोलाया वचन । जेणे तु जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ।।
माणूस आपले आत्म परीक्षण न करता, आपले दुर्गुण कमतरता दुसऱ्यामध्ये लपवतो, बहाणे बाजी करतो.
ज्याला स्वतःचा उद्धार करून घायचा आहे त्याने प्रथम आत्मपरीक्षण करण्याची कला अवगत करायला
पाहिजे. आपल्या मनाशी संवाद करायला शिकले पाहिजे.
उद्धार म्हणजे नक्की काय? पापातून मुक्ती, अधिक पुण्याचा संचय, गरिबीतून श्रीमंतीकडे वाटचाल,
अनीतिकडून नीतिकडे वाटचाल की दुर्बळतेकडून सामर्थ्याकडे वाटचाल? म्हटले तर ह्यातील प्रत्येक गोष्ट
किं वा म्हटले तर ह्यातील एकही नाही. ‘उद्धार’ म्हणजे परमेश्‍वरी मार्गाने म्हणजेच सत्य व प्रेमाच्या मार्गाने
वाटचाल करून आनंद प्राप्त करण्याचा मिळविलेला अधिकार.
जो स्वत:च्या चुका ओळखून, त्यांचा जास्त बाऊही न करता त्या सुधारण्यासाठी परिश्रम करतो, तोच खरा
उद्धाराचा मार्ग.
प्रारब्धापेक्षा पुरुषार्थ हा नेहमीच जास्त बलवत्तर असतो. ‘असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी’ ही
भूमिका किं वा ‘नशीबापुढे माझे काय चालणार?’ ही भूमिका माझे संपूर्ण जीवन अधोगतीला नेते.
उद्धरेत्– उद्धार करा; आत्मना– आपल्या मनाने; आत्मानम्– बद्धजीवाचा; न– कधीही नाही; अवसादयेत्–
पतन होऊ देऊ नका; आत्मा– मन; एव– निश्चितच; हि– निस्सन्देह; आत्मनः– बद्धजीवाचा; बन्धुः–
मित्र; आत्मा– मन; एव–निश्चितच; रिपुः– शत्रु; आत्मनः– बद्धजीवाचा.
मनुष्याने आपल्या मनाच्या सहाय्याने स्वतःचा उद्धार करावा व स्वतःला अधोगतीपासून वाचवावे.
माणसाचे मनच त्याचा मित्र आणि शत्रूही आहे.
आत्मा शब्दाचा अर्थ शरीर, मन आणि आत्मा असा होतो. योगपद्धति मध्ये मन किं वा आत्मा यांचे विशेष
महत्व आहे. कारण मन योगपद्धतीचा के न्द्रबिन्दु आहे, म्हणून या श्लोकात आत्मा हा शब्द मन निर्देशित
करतो आहे. योगपद्धति चा उद्देश्य मनाला कं ट्रोल करणे हा आहे. मनाला थांबवणे आणि इंद्रियाला
विषयांच्या आसक्ती पासून परावर्तीत करणे हा आहे. येथे एका गोष्टीवर विशेष भर दिला जातो आणि ते
म्हणजे मनाला बळ देणे व त्याला प्रशिक्षित करणे हा आहे. जगात मनुष्य मन आणि इंद्रीयांद्वारा प्रभावित
होतो. मन नेहमी मिथ्या अहंकारात रमत असते. म्हणून मनाला प्रशिक्षित करणे फार गरजेचे आहे.
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः। बन्धाय विषयासंगो मुक्त्यै निर्विषयं मनः ।।
हत्तीचे उदाहरण
माकडाचे उदाहरण
कोळी किटकाचे उदाहरण
राम कृ ष्ण नामी ही दोन्ही साजिरी । हृदय मंदिरी स्मरा का रे ।।
आपुली आपण करा सोडवण । संसार बंधन तोड वेगी ।।
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृ ष्णमाळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्तिरया ॥३॥

ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु । नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥
कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत । मृगजळवत जाईल रया ॥२॥
विषयाचें सम सुख बेगडाची बाहुली । अभ्राची सावुली वायां जाईल रया ॥३॥
ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें । स्वप्नींचे चेईलें तैसें होईल रया ॥४॥
ABCD of the Mind Management
ICEBERG EXAMPLE.
Skills=82 knowledge=96 HARD WORK=98 ATTITUDE=100
NO HUMAN BEING CAN LIVE WITHOUT WORK
तुम्हाला वाटते का positive attitude ने तुम्हाला succcess मिळेल?
BEHAVIOUR—एकदा एक गृहस्थ नाथांकडे आला व त्याने नाथांना विचारले तुमच्या शांत स्वभावाचे
रहस्य काय आहे ? तेंव्हां नाथ म्हणाले माझ्या शांत स्वभावाचे रहस्य माहित नाही पण तुझे एक महत्वाचे
रहस्य माहित आहे. ते म्हणजे तु ७ दिवसात मरणार आहे. दुसरे कोणी सांगितले असते तर विश्वास बसला
नसता. पण स्वतः नाथ महाराज म्हणत आहेत. तो गृहस्थ उदास झाला व त्याला एकप्रकारचे वैराग्य आले.
घरी गेल्यावर बायको मुलांशी खूप प्रेमाने बोलू लागला शेजारी पाजार्यांशी जे भांडण झाले होते त्या बद्दल
माफी मागितली. भावाभावा मध्ये जमिनीचा वाद होता तो मिटवला व शेवटी गुरूं चे दर्शन घ्यावे म्हणून
मरणाच्या एक दिवस आधी नाथांना भेटायला आला. आशीर्वाद मागितला. नाथांनी त्याला विचारले
मागचे सहा दिवस कसे गेले? कोणासही भांडण तंटा झाला ? तो म्हणाला अहो सगळ्यांशी चांगला
वागलो सगळे भांडण तंटे मिटवून टाकले. लोकांचा व्यवहार पण खूपच चांगला होता.
नाथ हसून म्हणाले माझ्या जीवनातल्या शांतीचे हेच रहस्य आहे. कारण आपले मरण कधी व कसे येईल हे
कोणालाही माहित नाही. म्हणून पुढच्या क्षणी मी मरणार आहे असे समजून जर वागले तर बहुतेक समस्या
संपून जातात.
EMOTIONAL BONDING, BODY LANGUAGE, VERBAL NON VERBAL
COMMUNICATION
विज्ञान ये कहता है की जीभ को लगी हुई चोट बहुत जल्दी ठीक हो जाती है पर ज्ञान ये कहता है की जीभसे
लगी हुई चोट कभीभी ठीक नाही होती है.
दात कहे जीभसे हम बत्तीस तु अके ली वो माय, जीभ खे दातसे अगर मै थोडीसी टेढी चलू तो बत्तीस कें
बत्तीस गिर जाय.
c-CHARACTER

श्रद्धावान्ल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति॥४-३९


अज्ञश्च अश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोS स्ति न परो न सुखं संशयात्मन:॥४०॥
कोणती श्रद्धा आणि कोणते ज्ञान ?
परमार्थ म्हणजे काय ?
श्रद्धा म्हणजे काय ?
श्रद्धा म्हणजे आतला डोळा. जसं जग पाहण्यासाठी आपल्याला दोन डोळे असतात तसा एक हृदयात
तिसरा डोळा असतो, तो असतो श्रद्धेचा. त्या डोळ्यामुळं देवाचं दर्शन घडतं. श्रद्धेचा डोळा म्हणजे प्रेमाचा
डोळा. काही गोष्टी फक्त प्रेमच समजू शकतं. दुसरं कोणीच नाही.
जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर इतरांना दिसत नाहीत अशा काही गोष्टी तुम्हास दिसतात. तुम्हाला
माधुर्य दिसेल पण ते खूपच नाजूक असतं आणि ते प्रेमाच्या स्पर्शानंच प्रकट होतं.
श्रद्धा अनेक प्रकारची असते.
गुरुवरची श्रद्धा –गुरु म्हणजे
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ।मृत्योर्मा अमृतं गमय । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
धर्मज्ञो धर्मकर्ता च सदा धर्मपरायणः । तत्त्वेभ्यः सर्वशास्त्रार्थादेशको गुरुरुच्यते ॥
धर्माचे जाणते, धर्माप्रमाणे आचरण करणारे धर्मपरायण आणि सर्व शास्त्रीय तत्त्वांचा आदेश करणारे ते
गुरु.
निवर्तयत्यन्यजनं प्रमादतः स्वयं च निष्पापपथे प्रवर्तते । गुणाति तत्त्वं हितमिच्छु रंगिनाम् शिवार्थिनां यः स
गुरु र्निगद्यते ॥
जे दुसऱ्यांना प्रमाद करण्यापासून परावर्तीत करतात, स्वत: जे निष्पाप असतात, जो हितेच्छु आहे त्याला
तत्वबोध करतात.
किमत्र बहुनोक्ते न शास्त्रकोटि शतेन च । दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृ पां परम् ॥
जास्त काय बोलावे करोडो शास्त्रांचा अभ्यास के ला तरी चित्ताची परम शांति गुरुकृ पे विना शक्य नाही.
प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥
प्रेरणा देनेवाले, सूचन देनेवाले, (सच) बतानेवाले, (रास्ता) दिखानेवाले, शिक्षा देनेवाले, और बोध
करानेवाले – ये सब गुरु समान है ।
गुकारस्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज उच्यते । अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते ॥
भावार्थ :
'गु'कार याने अंधकार, और 'रु'कार याने तेज; जो अंधकार का (ज्ञान का प्रकाश देकर) निरोध करता है,
वही गुरु कहा जाता है ।
शरीरं चैव वाचं च बुद्धिन्द्रिय मनांसि च । नियम्य प्राञ्जलिः तिष्ठेत् वीक्षमाणो गुरोर्मुखम् ॥
भावार्थ :
शरीर, वाणी, बुद्धि, इंद्रिय और मन को संयम में रखकर, हाथ जोडकर गुरु के सन्मुख देखना चाहिए
एकलव्य, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, निळोबाराय
देवावरची श्रद्धा :-
कन्या सासुर्‍यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा । के व्हां भेटसी के शवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥३॥
श्रद्धा अनेक प्रकारची आहे.
श्रद्धा हा संस्कृ त शब्द असून त्याची फोड श्रत् +धा अशी आहे. श्र या बाराखडीतील अक्षरे जीवनातील
चांगल्या मंगलमय गोष्टी निर्देशित करतात.यावरून असं म्हणता येईल की एक अशी धारणा जिच्या
अंगिकारामुळे समस्याहीन जीवन जगतां येईल. जीवन जगण्यासाठी धारणेची आवश्यकता आहे.
त्याशिवाय कोणतेही कार्य करता येत नाही. श्रद्धा आणि भावना हे समानार्थी शब्द आहेत.
पहिल्या प्रथम तुमची स्वत:वर श्रद्धा असायला हवी. ज्याला सोप्या भाषेत आत्मविश्वास म्हणतात.
स्वत:वर श्रद्धा नसल्यामुळे तुम्हास वाटते की, मी हे करू शकत नाही. हे माझ्यासाठी नाही. मी या जन्मात
कधीच मुक्त होऊ शकणार नाही.
जगावर श्रद्धा- तुमची जगावर श्रद्धा हवी नाहीतर तुम्ही एक तसूभरही हलू शकणार नाही. तुम्ही बँके त पैसे
ठेवता कारण ते परत मिळवण्याची श्रद्धा असते. तुम्ही प्रत्येक गोष्टीविषयी शंका घेतलीत तर तुमच्यासाठी
काही घडणार नाही.
ईश्वरावर श्रद्धा- ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि विकसित व्हा, या सर्व श्रद्धा एकमेकांशी संबंधित आहेत. प्रत्येक
श्रद्धा बलवान होण्यासाठी तुम्हाला या तिन्ही हव्यात. तुम्ही प्रत्येक गोष्टीविषयी शंका घेतलीत तर
तुमच्यासाठी काही घडणार नाही.
गुरुवर श्रद्धा :-
आईवडिलांवर श्रद्धा
साधु संतांवर श्रद्धा
नास्तिकांना स्वत:विषयी आणि जगाविषयी श्रद्धा असते. पण परमेश्वरावर नसते. मग त्यांची स्वत:वरच
पूर्ण श्रद्धा नाही आणि त्यांची जगावरची श्रद्धा विचलित असेल कारण त्यात सारखे बदल होत असतात.
जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर इतरांना दिसत नाहीत अशा काही गोष्टी तुम्हास दिसतात. तुम्हाला
माधुर्य दिसेल पण ते खूपच नाजूक असतं आणि ते प्रेमाच्या स्पर्शानंच प्रकट होतं.
परमार्थ म्हणजे
 आसक्ति सोडून प्रपंच करणे हे होय.
 ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले, म्हणजे आपल्याला त्याबाबत
सुखदुःख बाधत नाही.
 गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेणे
 गुरुआज्ञा हाच परमार्थ; गुरु सांगेल तेच साधन.
 खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतःकरता आहे.
 आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे.
 जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही.
 खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे, हा तर मोठा घात आहे.
 एकाने कोळश्याचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले; दुकान कशाचेही असले तरी
शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे, प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात
महत्त्व नसून, मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही
परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि
दुसरीकडून भक्तीचा जोर असला, म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे,
की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी, की तो सोपा आहे म्हणून कु णीच करीत नाही. प्रपंच
हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे, हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने
देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकू न, मनाने मात्र ईश्वरोपासना करावी.
परमार्थात तत्परता का दाखवावी ?
गातो वासुदेव मी ऐका । चित्त ठायी ठेवोनि भावे एका । डोळे झाकु नी रात्र करू नका । काळ करीत
बैसलासे लेखा गा ।।
राम राम स्मरा आधी । लाहो करा गाठ घाला मूळबंदी । सांडा वाउगिया उपाधि । लक्ष लावूनी रहा गोविंदी
गा ।।
अल्प आयुष्य मानवी देह । शत गणिले ते अर्ध रात्र खाय । मध्ये बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासी
उरले ते पाहे गा ।।
क्षणभंगुर नाही भरवसा । व्हारे सावध तोडा माया आशा । काही न चले मग गळा पडेल फासा । पुढे हुशार
थोर आहे ओळसा गा ।।
काही थोडा बहुत लागपाठ । करा भक्तिभाव धरा बळकट । तन मन ध्यान द्या लाऊनिया नीट । जरी करणे
असेल गोड शेवट गा ।।
विनवितो सकळां जना । कर जोडूनि थोरा लहाना । दान इतुले द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा ना
गा ।।
परा शांति म्हणजे काय?
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र: करुण एव च । निर्ममो निरहंकार: समदु:खसुख: क्षमी ।।१३।।
संतुष्ट: सततं योगी यतात्मा दृढनिश्चय: । मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्त: स मे प्रिय: ।।१४।।
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च य: । हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो य: स च मे प्रिय: ।।१५।।
अनपेक्ष: शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ: । सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्त: स मे प्रिय: ।।१६।।
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्य: स मे प्रिय: ।।१७।।
सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो: । शीतोष्णसुखदु:खेषु सम: संगविवर्जित: ।।१८।।
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन के नचित् । अनिके त: स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नर: ।।१९।।
श्रीमद्भगवदगीतेतील ११ गूढ श्लोक, ज्यांच्यामध्ये मनुष्याच्या जीवनाचे व त्यातील प्रत्येक दुःखाचे
समाधान आहे. श्रीमद्भगवद्गीता हा हिंदू धर्माचा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. गीतेच्या माध्यमातून भगवंताने
माणसाला धर्मानुसार कर्म करण्याची प्रेरणा दिली आहे.
स्वर्ग आणि नरक या संकल्पना आपण नेहमी ऐकतो. मृत्युनंतर स्वर्गप्राप्ति किं वा नरकप्राप्ति मिळते हे
आपण लहानपणा पासून ऐकत आलो. काही म्हणी पण आपण ऐकल्या ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’
पण स्वर्ग व नरक या संकल्पना विषयी तुम्हाला मी एक सुंदर गोष्ट सांगणार आहे.
एक आजी एकटीच राहत असे. तिने आयुष्यभर काबाडकष्ट के लेत. मृत्युनंतर पुन्हा जन्ममरणाचा फे रा
नको, मोक्ष हवा म्हणून ती देवाकडे दररोज प्रार्थना करायची. तिची ही तीव्र इच्छा पाहून एक दिवस खुद्द देव
वेषांतर करून तिच्या भेटीस आले आणि आजीशी बोलू लागले. बोलण्याच्या ओघात आजीने आपली
स्वर्गप्राप्तीची इच्छाही बोलून दाखवली. त्यावर देव म्हणाले ‘त्यासाठी मृत्यूची गरज काय ?’ स्वर्ग तर
जिवंतपणी पहाता येतो. हे ऐकू न आजीला आनंद झाला व स्वर्ग बघायची इच्छा तिने व्यक्त के ली.
देवाने आजीला आपल्याबरोबर एका मोठ्या भव्य आलिशान परीकथेत वाटावे अशा प्रशस्त सभागृहात
नेले. ते पाहून आजीचे डोळे विस्फारले. तिथे एका दालनात भोजनाची व्यवस्था के ली होती. स्वर्गातली
भोजन व्यवस्था पाहण्यासाठी आजि उत्सुक होती. त्या दालनात प्रवेश के ल्यावर तिला विचित्र गोष्टी
दिसल्या. तिथे प्रेत्येकजण आपल्या हक्कासाठी भांडत होता, हाणामारी करत होता, अपशब्द उच्चारत
होता. ते पाहून आजीचा भ्रमनिरास झाला.
मग देवाने आजीला दुसऱ्या दालनात नेले. ते दालन त्या भव्य वास्तूला शोभत नव्हते कारण सर्वसाधारण
घरातले चित्र तिथे दिसत होते. परंतु तिथल्या लोकांचे चेहरे समाधानाने तृप्त होते. लोक हक्कासाठी नाही
तर कर्तव्यासाठी धडपडत होते, एकमेकांना मदत करत होते. त्यांना पाहून आजीच्या तोंडून नकळत निघून
गेले, हा खरा स्वर्ग !
आजिचे हे उद्गार ऐकू न देव प्रगट झाले आणि म्हटले आजि ‘स्वर्ग नरक यातला भेद तुला कळला. स्वर्ग ही
काही आलिशान वास्तू नसून स्वर्ग ही आपणच निर्माण के लेली जागा आहे. स्वर्ग या शब्दाचा अर्थ असा
होतो ‘स्व’ म्हणजे स्वतः आणि ‘ग’ म्हणजे आकाश, आपण स्वत: निर्माण के लेले आकाश. ज्याला
‘आदि’ नाही ‘अंत’ नाही , जे विस्तीर्ण आहे, ज्यांत सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे. असा स्वर्ग
आपण मरणोत्तर नाही तर जिवंतपणी निर्माण करू शकतो. आपल्या स्वभावाने, कर्तुत्वाने, चांगुलपणाने
आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी स्वर्ग निर्माण करू शकतो.
हे ऐकू न आजि म्हटली देवा मग नरक म्हणजे काय? देव म्हणाले नरक या शब्दातच त्याचे उत्तर आहे, नराने
निर्माण के लेले. फरक एवढाच की स्वर्ग चांगल्या कृ तीने तयार होतो तर नरक वाईट कृ तींनी तयार होतो.
आता ही गोष्ट ऐकल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला स्वर्ग आणि नरक याची व्याख्या व त्याची कारणे
सांगितली त्याचा थोडक्यात आपण विचार करू.
श्लोक१
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः। कामः क्रोधस्तथा लोभस्तरमादेतत्त्रयं त्यजेत्।।१६-२१
अर्थ: काम, क्रोध व लोभ हे तिन्ही दुर्गुण नरकाचे द्वार आहेत व ते आत्मनाश करणारे आहेत. ते माणसाला
अधोगतीला नेणारे आहेत. म्हणून माणसाने यांचा प्रयत्नपूर्वक त्याग करायला पहिजे. काम म्हणजेच
माणसाची अमर्याद इच्छा, क्रोध व लोभ हे सगळ्या वाईट कृ त्यांचे मूळ कारण आहे. म्हणून भगवान यांना
नरकाचे द्वार म्हणून संबोधतात.
गीतेच्या ३ ऱ्या अध्यायात ३७ व्या श्लोकात भगवान अर्जुनाला हेच सांगतात.
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः। महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥३-३७॥
भक्ताची साधक दशा असताना काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, गर्व, यांना साधनेपासून कै क योजने
दूर ठेवावे. हे जवळ ठेवून साधना के ली तर ती सफल होत नाही. साधू संतांची साधना का सफल झाली.
तेच तुकोबाराया एका अभंगातून सांगतात.
काम, क्रोध बंदीखानी । तुका म्हणे दिले दोन्ही ।।
इंद्रियाचे धनी । आम्ही झालो गोसावी ।।
तुका म्हणे देह भरीला विठ्ठले। काम, क्रोधे के ले घर रिते।।
ज्या माणसामध्ये हे ३ अवगुण असतात ते नेहमी आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला दु:ख देऊन आपल्या
स्वार्थाची पूर्तता करतात. जर आम्हाला एखादे महत्वाचे कार्य करून ध्येयापर्यंत पोहचायचे असेल तर या
तिन्ही अवगुणांचा त्याग करायला पाहिजे. कारण जोपर्यंत हे अवगुण आपल्या मनात स्थान करून आहेत
तोपर्यंत आपले मन आपल्या ध्येयापासून दूर जात असते.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारापैकी कोणताही एक पुरुषार्थ तेंव्हाच प्राप्त होतो जेंव्हा मनुष्य काम,
क्रोध, लोभ यांचा समुदाय त्यागेल, काम, क्रोध, लोभ हे तीन दोष अंतकरणात जागृत असता मानव
कल्याणाची प्राप्ती होऊच शकत नाही. ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याने काम, क्रोध, लोभ
हा दोषांचा मार्ग पत्करू नये. या धोक्याच्या मार्गापासुंन सावध रहावे. पोटाशी दगड बांधुन बाहुच्या
जोरावर जसे सागरात पोहणे किं वा जगण्याकरिता जसे काळकु ट विषाचे सेवन करणे चुक आहे. त्याप्रमाणे
या काम, क्रोध, लोभ याच्या संगतीने नेहमी विपरीत कार्यसिध्दी होते. म्हणुन अंतकरणातील त्यांची
राहण्याची जागा पुर्णपणे पुसुन टाक. जेव्हा‍अकस्मात काम, क्रोध, लोभ या तीन कडयाची साखळी तुटेल
तेव्हाच आत्मकल्याणाच्या मार्ग दिसेल. कफ, वात आणि पित्त हे तीन दोष जोपर्यत शरीरात आहेत
तोपर्यंत शरीर स्वास्थ्य नाही. जोपर्यत आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक या त्रिविध तापांपासुन
अंतकरण मुक्त झाल्याशिवाय आनंद प्राप्त नाही त्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ यांचा त्याग करणारा मनुष्य
जगात‍ऐहिक व पारलौकीक सुख प्राप्त करतो आणि शिवाय मोक्षमार्गावरुन वाटचाल करताना त्याला त्या
मार्गात संतांची संगती देखील लाभते.
हे काम क्रोध व मोह हे के वळ सामान्य माणसालाच त्रास देतात असे नाही तर मोठमोठ्या तपस्वी, योगी,
साधु संतांनासुद्धा यांनी त्रास दिला आहे. ज्ञानेश्वर महाराज तेराव्या अध्यायात सांगतात की हा जो अहंकार
आहे ना तो तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांच्या नदी लागतच नाही तर तो जे ज्ञानी आहेत ना
त्यांनाच त्रास देतो.
नवल अहंकाराची गोठी । विशेष न लगे अज्ञानापाठी । सज्ञानाचे झोंबे कं ठी । नाना संकटी नाचवी ।।
नारद मोह कथा
रामदास स्वामी सुद्धा आपल्याला तोच बोध करतात.
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥
शिवपुराणात नारदाला झालेल्या मोहाची कथा येते. एकदा नारद मुनि तपस्या करण्यासाठी हिमालयात
एका अत्यंत रमणीय स्थानावर गेले व समाधिमध्ये लीन झालेत. इंद्राला इकडे धाक पडला की तपश्चर्येच्या
बळाने नारद आपले इंद्रपद घेईल म्हणून इंद्राने नारदाची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवास आज्ञा
दिली.कामदेव त्या ठिकाणी पोहचले आणि नारदाची तपस्या भंग व्हावी म्हणून सगळ्या प्रकारचे प्रयत्न
करूनही ते नारदाची तपस्या भंग करू शकले नाहीत कारण त्या जागी आधी भगवान शंकराने तपस्या
करून कामदेवाला आपल्या तिसऱ्या नेत्राने भस्म के ले होते.
नारदाच्या मनात कामदेवावर विजय मिळवल्याचा अहंकार उत्पन्न झाला व ते शंकराकडे जाऊन त्यांनी ही
गोष्ट त्यांना सांगितली. शंकर म्हटले नारदा तु मला अत्यंत प्रिय आहे म्म्ह्णून तुला एक सल्ला देता की या
गोष्टीचा पुनरुच्चार कोणाजवळही करू नको. पण नारदाने ऐकले नाही व ब्रह्मदेवाकडे गले व आपला
कामदेवावरचा विजय त्यांनी ब्रह्मदेवास सांगितला. ब्र्हम्देव म्हटले नारद तु माझा पुत्र आहे म्हणून तुला एक
गुपित सांगतोकी या गोष्टीचा पुनरुच्चार कु ठे करू नको. नारदावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही व ते
विष्णूकडे गेले व विष्णूला आपल्या कामदेवावरच्या विजयाची गोष्ट सांगितली. भगवंताला आपल्या
भक्ताच्या ठिकाणचा गर्व, अहंकार लवमात्रही सहन होत नाही.
भगवान विष्णूने आपल्या मायेने एक सुंदर विशाल नगर निर्माण के ले. त्या नगरात नारद मुनि पोहचले व
त्यांनी बघितले की तेथील राजा आपल्या मुलीचे स्वयंवर आयोजित होता. नारद त्या राजाकडे गेले.
राजाने नारदांचा आदर सत्कार के ला. आणि मोठ्या विनयाने आपल्या मुलीचे भविष्य सांगण्यासाठी
आग्रह के ला.
नारदांनी सांगितले राजन तुझी कन्या साक्षात लक्ष्मीस्वरूप आहे. जो कोणी इच्याशी विवाह करीन त्याला
असुर देवता कोणीच पराजित करू शकणार नाही. मनातल्या मनात नारद त्या राजकन्येवर मोहित झाले
होते. स्त्रीला सौंदर्य सर्वात जास्त प्रिय म्हणून नारद भगवान विष्णूकडे जाऊन म्हटले देवा मला
तुमच्यासारखे सुंदर रूप द्या. भगवंताने नारदाला सगळे आपले रूप दिले पण तोंड मात्र माकडाचे दिले.
नारद पुन्हा त्या राजाच्या दरबारात जाऊन बसले. नारदांना खात्री होती की माझे स्वरूप विष्णुसमान
असल्यामुळे राजकन्या मलाच वरमाला घालीन. पण नारदाचे तोंड बघून राजकन्येने नारदाकडे बघितले
सुद्धा नाही. इतक्यात भगवान विष्णु तिथे प्रगट झाले. त्यांना पाहिल्याबरोबर राजकन्येने त्यांना वरमाला
घातली व भगवान विष्णु राजकन्येला घेऊन आपल्या निजधामाला गेलेत.
नारदाच्या संरक्षणा करता भगवंताने आपले दोन दूत त्यांच्याबरोबर पाठवले होते त्या दोन्ही दूतांनी
नारदाला त्याचे तोंड आरशात दाखवले व ते बघून नारद क्रोधीत झाले व त्या दोन्ही दुताला त्यांनी शाप
दिला की तुम्ही असुर योनीत जाल.
इकडे भगवंताचे हे कपट कारस्थान पाहून नारदाने रागात भगवान विष्णूला शाप दिला की तुमच्यामुळे
मला त्या राजकन्येचा विरह सहन करावा लागतो आह तसाच तुला सुद्धा स्त्रीचा वियोग होईल.
भगवंताने रचलेली हे मायारूप काढून घेतले आणि नारदाला शांत के ले. माया निवृत्त झाल्याबरोबर
नारदाला पश्चाताप झाला.
पण नारदाच्या शापाने भगवंताचे दोन दूत रावण आणि कुं भकर्ण झालेत आणि भगवंताला सीतेचा विरह
सहन करावा लागला.

श्लोक 2
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः। वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।।२-६१
(अतः) = म्हणून, तानि सर्वाणि = ती सर्व इंद्रिये, संयम्य = वश करून घेऊन, (साधकः) = साधकाने, युक्तः
= चित्त स्थिर करून, मत्परः = माझा आधार घेऊन, आसीत = ध्यानाला बसावे, हि = कारण, यस्य = ज्या
पुरुषाची, इन्द्रियाणि = इंद्रिये (ही), वशे = त्याला वश असतात, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता =
स्थिर होऊन राहाते ॥ २-६१ ॥
अर्थ
म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून, मनाला माझाच आधार देऊन
ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. ॥ २-६१ ॥
ज्यांनी आपल्या इंद्रियांना वश के ले. इंद्रियांवर ताबा मिळवला, गोस्वामी झाले आणि संयमाने
भटकणाऱ्या मनाला माझाच आधार घेऊन माझ्याकडे लावले. इथे आसीत या शब्दाचा अर्थ स्थिर करणे
असा होतो. असा मनुष्य प्रज्ञावान स्थिर बुद्धीचा असतो. त्याची बुद्धि सहजा सहजी विचलित होत नाही.
अर्थ: श्रीकृ ष्ण अर्जुनाला सांगतात की माणसाने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवून किं वा इंद्रियांना
ताब्यात ठेवून समाहितचित्ताने माझ्यात बुद्धि स्थिर करावी. कारण ज्या पुरुषाची इंद्रिय ताब्यात असतात
त्यांचीच बुद्धि स्थिर असते अन्यथा इतरांची बुद्धि चंचल असते. म्हणून शक्यतोवर माणसाने आपली इंद्रिय
ताब्यात ठेवावी. कोणती इंद्रिय ताब्यात ठेवावी? तर जीभ, त्वचा, डोळे कान, नाक यांना आपली पंचेंद्रिय
म्हटले आहे. यांच्या माध्यमानेच मनुष्य सांसारिक विषयांचा भोग भोगीत असतो. अनेक प्रकारची चविष्ट
भोजनाची जिभेला सवय पडलेली आहे.
जिव्हा लाचावली भोजना । दुग्ध घृत शर्क रादि पक्वान्ना । तेणे पावलो मुखबंधना । मुका मी झालो वाचा
गेली.
सुंदर दृश्य, सुंदर स्त्री बघणे डोळ्यांना आवडते.
डोळे तुम्ही घ्यारे सुख । पहा विठोबाचे मुख ।।
भगवान म्हणतात ज्याने आपल्या इंद्रियांना कं ट्रोल के ले त्यांची बुद्धि स्थिर होते व तोच मनुष्य आपल्या
जीवनात यशाचे नवीन नवीन शिखर काबीज करतो. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात के वळ विषयांचा त्याग
न करता विषय वासनांचा पण त्याग के ला पाहिजे.
पाच इंद्रियांच्या विषयांमध्ये न गुंतता राग, द्वेष यापासून साधक स्वतःला दूर ठेवून आत्म्याची उन्नती साध्य
करू शकतो.
पाच इंद्रियरूपी घोडे उधळले तर सारथी कितीही निष्णात असला तरी तो निष्प्रभ ठरतो. इंद्रियांचे
आपल्यावर नियंत्रण नको, इंद्रियांवर आपले नियंत्रण असावे. ‘स्पर्शेंद्रीय’ प्रत्येक जीवाला प्राप्त झालेले
आहे. मृदु, मुलायम, कोमल स्पर्श प्रत्येक जीवास हवाहवासा वाटतो. स्पर्शेंद्रीयामुळे राग, द्वेष आसक्ती
निर्माण होऊन आत्मा कर्मबंधात अडकतो. त्यामुळे इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे असे सांगितले.
इंद्रिये, मनरूपी कु त्री भगवंत नामाने आकळतात.
एक प्रवासी माणूस शेताच्या रस्त्याने जात असता त्याच्या अंगावर तेथे शेतात असलेली शेतकर्‍याची कु त्री
भुंकू लागली. कु त्र्याने भुंकू नये म्हणून तो कु त्र्‍याला दगड मारू लागला. ती कु त्री जास्तच भुंकत त्याच्या
अंगावर यायला लागली. त्यावेळेस त्याला दुसऱ्या मनुष्याने सांगितले की, या कु त्र्‍यांना दगड मारण्याचे
थांबव व कु त्र्‍याचा मालकास हाक मार म्हणजे कु त्र्‍यांचे भुंकणे व अंगावर येण्याचे थांबेल. त्याप्रमाणे
त्या प्रवाशाने शेतकरीदादा अशा मोठ्याने हाका मारल्या. त्याची हाक ऐकू न शेतकरी दादाने तेथूनच कु त्र्‍
याच्या नावाने हाक मारून कु त्र्‍यास आपल्या जवळ बोलावविले. त्यावेळेस सर्व कु त्र्‍यांचे भुंकणे बंद
झाले व ते आपल्या मालकांजवळ गुपचुप निघून गेले. प्रवाशाचा मार्ग मोकळा झाला.
सिद्धांत:-त्याप्रमाणे मनाचा व इंद्रियांचा मालक परमात्मा आहे. त्याच्या नावाने आपण अति-प्रेमाने हाका
मारल्यावर तो परमात्मा इंद्रियरुपी कु त्र्यांना आपल्या जवळ बोलावितो व साधकाला आपल्याप्रत
येण्याचा मार्ग मोकळा करतो.
९०/ १० तत्व
===========
फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावरील आपली
प्रतिक्रिया काय यावर अवलंबूनअसतं.
आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर १०% आपले काहीही नियंत्रण नसते. उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन,
विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय
आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे. या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू
शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून असतं.
उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या
आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला...... हे फक्त १०%
झालं, मात्र यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून असतं.
तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे
वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून
पत्नीलाही ओरडलात.
तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे.
आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची
स्कु लबस निघून गेली.
तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायचे होते. तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत
सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवली. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन
तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.
तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.
२० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.
दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून गढूळ
झाले.
आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी
आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.
का ?
कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.
तुमचा दिवस वाईट का गेला?
• त्याला कारण कॉफी होती?
• त्याला कारण मुलगी होती?
• त्याला कारण पोलीस होते?
• त्याला कारण तुम्ही स्वतः होता?
उत्तर
तुम्ही स्वतः
कॉफीचं जे झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं. त्या ५ सेकं दात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे
तुमचा दिवस खराब गेला.
काय करायला हवे होते ?
कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊ नये यासाठी लक्ष दे"
आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता
आला असता.
मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.
तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.
फरक पहा....
दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.
खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो.
उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.
९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे ?
जर कु णी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका, पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर
काय होते, त्याप्रमाणे वागा. त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही
चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या. चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल
आणि त्यामुळे मित्र किं वा जवळची व्यक्ती गमावू शकते.
रस्त्यात कु णी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किं वा कट मारला किं वा चालतांना तुमच्या पुढे
कु णी गेले किं वा तुमच्या कु णी आडवे गेले तर तुम्ही काय करता?
तुम्हाला राग येतो?
तुम्ही दात ओठ खाता?
स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता?
मुठी आवळता?
भांडायला जाता?
तुमचा श्वासोश्वास वाढतो?
तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे ?
९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.
तुम्ही उद्यापासून येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किं वा तुमची हक्काचे काम तुम्हाला न मिळता
दुसऱ्याला दिले आहे असे तुम्हाला कळले तर ?
• मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
• तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा. बस,
कॅ ब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले तर ?
• संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत
नाहीत.
• पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
• वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
• आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा
मित्रांनो ९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुयात.
जो मनुष्य शांत, बुद्धिवान किं वा आत्मज्ञानी असतो, तो आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो. कारण ज्ञानी
मनुष्य लाभ, हानी याचा विचार करीत नाही. तो शांत चित्ताने व प्रसन्न मनाने येणाऱ्या विषयाला तोंड देतो.
शांतपणे एखादा विषय हाताळतो. सुख वा दु:ख याप्रसंगी तो समान भाव ठेवतो जो मनुष्य शास्त्रविदित
कर्म करतो तो अनेक प्रकारच्या चिंतेतून मुक्तहोतो.
कासवाचा दृष्टांत
कासव असा एक प्राणी आहे, ज्याच्यात स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण गुण आहे. एखाद्या समुद्री
प्राण्यापासून किं वा कोणत्याही अन्य जीवापासून धोका आहे, हे लक्षात येताच तो लगेच आपले पाय
आक्रसून घेऊन त्वरित कवचाखाली लपतो.
कासवाचा हाच गुण आत्मसात करून मोहमायेत गुंतलेल्या इंद्रियांना त्यातून सुरक्षित बाहेर पडण्याची,
शुद्ध होण्याची कला शिकायची आहे. कासवाच्या पायाप्रमाणेच मनुष्यालाही पंचेंद्रिये लाभली आहेत. ती
प्रत्येक वेळी मायेच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना प्रशिक्षित करायचं आहे, ज्यामुळे
जेव्हा आपलं मन मायेत अडके ल, त्याला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवेल, तेव्हा ते तत्क्षणी आपल्या
इंद्रियांवर ताबा मिळवून स्वतःचं रक्षण करू शके ल. म्हणून आपण हे नेहमी बघतो मंदिरात जातांना
कासवाचे प्रतिक नेहमी दिसते.
रामदास स्वामींनी मनाला कशी समजूत दिली.
राजहंसाचा दृष्टांत.
श्लोक 3
योगस्थ: कु रु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजय । सिद्धय-सिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।२-४८
हा श्लोक कर्मयोगाचे महत्व सांगणारा आहे. भगवान म्हणतात हे अर्जुना तु माझे चिंतन कर पण त्याच
बरोबर आपले कर्तव्य पण कर.
आपलं जीवन कसं आहे हो? तर सतत कर्मशील आहे. कर्माशिवाय आपल्या जीवनातला एक क्षणदेखील
जात नाही. भगवंतही गीतेत सांगतात की, ‘न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृ त्।’ अर्थात
कोणताही जीव कर्म के ल्याशिवाय क्षणभरदेखील राहू शकत नाही. ‘काही न करणं’ हेसुद्धा कर्मच आहे!
कर्म चांगलेही आहे आणि कर्म वाईट पण आहे. कोणते कर्म चांगले तर निष्काम बुद्धीने, फलाची अपेक्षा
न करता के लेले कर्म के ले तर तुम्ही कर्मफलापासून किं वा कर्मबंधनातून मुक्त असतात. पण जे कर्म सकाम
बुद्धीने के ले जाते त्याचे बरे वाईट फल हे तुम्हाला भोगावेच लागते म्हणून ईश्वरार्पण बुद्धीने फलासक्ती न
ठेवता के लेले कर्म अत्यंत श्रेष्ठ आहे.
आपण बघतो की ज्या संतांनी भगवंताचे चिंतन के ले त्यांनी आपल्या कर्तव्याचा त्याग के ला नाही.
आपला काम धंधा सोडून फक्त देवाचे नाव घेणे ही दांभिकता आहे व ते देवाला बिलकु ल मान्य नाही.
भगवंताला पुन्हा पुन्हा हेच सांगायचे आहे की आपले विहित कर्म सोडून फक्त भगवंताचे नाम घेणे चुकीचे
आहे.
सावता माळ्याने कांदा मुळां भाजी अवघी विठाबाई माझी म्हणत सावता म्हणे के ला मळा विठ्ठल पायी
गोविला गळा म्हणत आपले कर्तव्य के ले.
साधारणतः कर्तव्य म्हणजे काय ? तर माणसावर नैतिक रूपाने आलेल्या जबाबदाऱ्या. आई-वडिलांची
सेवा करणे, अतिथी देवो भवो, मुलांचे पालन पोषण करून त्यांना संस्कार देणे, सत्य बोलणे, कोणाचाही
द्वेष मत्सर न करणे.
गीतेच्या १८ व्या अध्यायात अर्जुनाने देवाला एक गूढ प्रश्न विचारला देवा 'कर्मत्याग व कर्मसंन्यास या
दोघात काय फरक आहे. भगवान म्हणतात या दोन्ही शब्दांनी त्यागच सूचित के ला आहे पण त्यात एक
सूक्ष्म भेद आहे. कर्म न करता ते टाकणे याला कर्मसंन्यास म्हणतात व कर्म तर करायचे पण त्याचे फळ
टाकायचे याला कर्मत्याग म्हणतात. आता कर्मच कोणते टाकायचे व कोणत्या कर्माचे ते करून फळ
टाकायचे हे कळणे आवश्यक आहे.
नित्य-नैमित्तिक कर्मे निष्काम भावनेने अवश्य के ली पाहिजेत व काम्य कर्मे पूर्णत: टाकावीत, असा निर्णय
या बाबतीत शास्त्राने के ला आहे. काम्य कर्मे म्हणजे मनात कामना ठेऊन के लेली कर्मे; पण एखादे वेळी
मनात कामना नसतांनाही चुकू न काम्य कर्म घडले तरी त्याचे फळ इच्छा असो वा नसो, भोगावेच लागते.
म्हणून मुमुक्षूने हि काम्य कर्मे चुकू नही करू नयेत. त्याचा संन्यास करावा.
डोळ्याने दृश्य जग पाहणं, कानाने ऐकणे हे देखील कर्मच आहे ना? श्वासोच्छ्वासाचं सूक्ष्म सहज कर्म तर
जन्मापासून सुरूच आहे! या कर्माचे स्थूलमानानं चार प्रकार आहेत. श्रीकृ ष्ण उद्धवाला सांगतात की,
‘‘कर्म चतुर्विध येथ। ‘नित्य’ आणि ‘नैमित्त’। ‘काम्य’ आणि ‘प्रायश्चित्त’। जाण निश्चित विभाग।।भा.१०-
४७।।’’ शास्त्रांने नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध असे कर्माचे चार प्रकार सांगितले असून, त्यांतील
पहिली तीन कर्मे ही कर्मकांडाशीच निगडित आहेत. म्हणजे रोजची पूजा-अर्चा, स्नान-संध्या ही नित्य कर्मे
आहेत, स्नान संध्या जपो होम: स्वाध्यायो देवतार्चनं । तर्पणं वैश्वदेवं च षट कर्माणि दिने दिने ।।
विशिष्ट दिवसाला धरून विशिष्ट धर्मकार्य करणे ती नैमित्तिक आहेत. नैमित्तिक कर्मे ही विशिष्ट निमित्त
झाले असता करावयाची असतात. उदा. विवाहयोग्य वय झाल्यावर विवाह करणे, आई वडिलांचे श्राद्ध
करणे, उपनयन संस्कार ही नैमित्तिक कर्मे आहेत.
भौतिकातील प्राप्तीच्या हेतूनं के ली जाणारी धार्मिक व्रतवैकल्यं, यज्ञ आदी ही काम्य कर्म आहेत आणि
मनाच्या ओढीनं होणारी विपरीत कर्म ही निषिद्ध कर्म आहेत.
ही चार प्रकारची कर्मे पुढे तीन प्रकारात विभागली गेली आहेत. कायिक, वाचिक व मानसिक अशी तीन
प्रकारची असतात.
अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्माचा त्याग व नित्य-नैमित्तिक कर्माच्या फळाचा त्याग के ला, तर कर्म
कर्त्याच्या अंगाचा मल-दोष जाऊन तो आत्मज्ञानाचा अधिकारी होतो.
नित्य कर्म कोणते ? स्नान संध्या जपो होम: स्वाध्यायो देवतार्चनं । तर्पणं वैश्वदेवं च षट कर्माणि दिने दिने
।।
कर्म करण्यामुळे जन्ममरणाची परंपरा पाठीमागे लागते, हा जो कर्मातील दोष तो कर्म करण्यानेच दूर होतो.
विहित कर्माचा त्याग के ला, तर तो तामसी त्याग होईल.
कर्म करावयास आरंभ करून, त्यात देहाला कष्ट होऊ लागले म्हणून ते जर टाकले तर तो राजस त्याग
होईल; परंतु खरा सात्विक त्यागी विहित कर्मे कधीही टाकीत नाही, त्यातील कर्तृत्वमद व फलास्वाद हा
जो बंध आहे तो टाकतो. अशी फळत्यागपूर्वक कर्मे के ली म्हणजे अंतःकरण शुद्ध होऊन त्यात आत्मज्ञान
निर्माण होते.
कर्मे करावी असा भगवंताचा आग्रह आहे. याला कारण म्हणजे मनुष्याला जो देह प्राप्त झाला आहे, तो
मागील जन्मातील कर्माचे फळ भोगण्याकरिता आहे. म्हणून जोपर्यंत देह आहे तो पर्यंत कर्मे होतच
रहाणार. ज्यावेळी पाप व पुण्य कर्मे समान होतात तेंव्हाच मनुष्य देह प्राप्त होतो.
आपल्या वाटेला आलेले कर्तव्य के ल्याने ज्या सिद्धि आपल्याला प्राप्त होतात त्या संन्यास घेऊन, भगवे
वस्त्र परिधान करून, बुवाबाजी करून कधीच प्राप्त होत नाहीत.
कर्माचे आणखी काही प्रकार आहेत.
सात्विक कर्म, राजस कर्म व तामस कर्म
प्रारब्ध, क्रियमाण, संचित कर्म
२६/०२/२०२३
ज्ञानेश्वर महाराजांनी माणसाला गव्हारा, अडाणी, मूढ, गंवार असे विशेषण का वापरले ?
कर्म तीन प्रकारचे आहेत. प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमाण कर्म.
कोणाच्या घरात जन्म, कोणाशी विवाह आणि कधी मृत्यु हे तिन्ही आपण प्रारब्ध कर्मातून प्राप्त करतो.
प्रारब्धानुसार जन्माची प्राप्ति, प्रारब्धानुसार लग्न आणि प्रारब्धानुरूप मृत्यु.
ज्ञानी किं वा अज्ञानी , भक्त किं वा अभक्त, योगी किं वा भोगी सगळ्यांच्या जीवनावर प्रारब्धाचा प्रभाव
आहे. ज्याचे प्रारब्ध उत्तम आहे मग तो दहावी पास जरी असला तरी लाखो करोडो कमवतो परंतु एखादा
ज्ञानी आहे पण प्रारब्ध बरोबर नाही तो आपल्या डिग्री घेऊन नोकरीसाठी भटकत असतो.
आता या जन्मात आपल्याकडून जी कर्मे होत आहेत ती क्रियमाण कर्मे आहेत. म्हणून या जन्मात चांगले
कर्म के ले तर चांगले फल मिळेल आणि वाईट कर्म के ले तर वाईट फळ मिळेल. कर्मबाधेपासून मुक्तीचा
अजून एक मार्ग भगवंताने सांगितला आणि तो म्हणजे ज्ञान. अज्ञानाचा नाश ज्ञानानेच होतो. मग अज्ञान
काय आहे याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे.
प्रकृ तेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः। अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते।। भगवान म्हणतात-
अर्जुना आपण जे कर्म करतो ते प्रकृ तीच्या गुणांमुळे करतो परंतु अहंकाराने मोहित होऊन मी कर्म के ले असे
समजून अज्ञानी मनुष्य कर्मपाश भोगतो. (गीताः 3.27)
तसे म्हटले तर ईश्वर सृष्टिनिर्माता आहे, जीवांचे रक्षण करणारा आहे, कर्मांचे नियम आणि निर्वाह आणि
कर्माचे फल देणारा ईश्वर आहे. पण मनुष्य हे सगळे माझे माझे म्हणून आपल्याकडे ओढून घेतो आणि
कर्माचे वाईट किं वा चांगले फल भोगत असतो. धर्मात्मा धर्माचे पालन करून आनंदित होतो पण स्वतःला
धर्माचे पालन करणारा मानतो. तीच गति अधार्मिकाची आहे.
म्हणजे सगळे काही ईश्वर निर्मित असून ही मनुष्य म्हणतो की हे सगळे मी के ले हेच त्याचे अज्ञान आहे.
म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज अशा माणसाला गव्हारा, मूढ,अज्ञानी म्हणून संबोधतात. मग आपल्याकडून ईश्वर
हे सगळे करून घेतो आहे याची जाणीव होणे हे ज्ञान आहे.
जो पर्यंत ज्ञानाग्नीने सर्व कर्म जळत नाही तो पर्यंत सुख दुःखाच्या लाटा आहेतच. भगवान म्हणतात-
यथैधांसि समिद्धोs ग्निर्भस्मसात्कु रुतेs र्जुन । ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कु रुते तथा।।
अर्जुना ज्याप्रमाणे अग्नि सगळ्या इंधनाला भस्म करतो त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नि संपूर्ण कर्मांना भस्म
करतो. (गीताः 4.37)
परंतु ज्ञानी भक्ताला हर्ष आणि शोक होत नाही कारण त्याचा कर्ताभाव समाप्त झाला आहे.
हे शरीर प्रकृ तीची देन आहे, त्वचा काळी असली तर तो स्वताला काळा समजतो, मन प्रकृ तीची देन आहे
परंतु मन कामाने मोहित झाले तर हा स्वतःला कामी समजतो. मनात क्रोध आला तर हा स्वतःला क्रोधी
समजतो. मनात भय उत्पन्न झाले तर स्वतःला भयभीत समजतो.
वस्तुतः, काम, क्रोध, लोभ, मोह, भय, चिंता हे सगळे येतात आणि जातात. आम्ही या सगळ्याचे फक्त
साक्षीदार आहोत. पण ज्यांना सत्कर्माने, सद्बुद्धीने व सद्गुरूकृ पेने ज्ञान प्राप्त होते असे महापुरुष या
सगळ्यातून अलिप्त असतात.
भगवान सांगतात-
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कु रुतेऽर्जुन । ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कु रुते तथा।।
ज्याप्रमाणे लाकडाच्या पूर्ण वखारीला अग्नि जाळून भस्म करतो त्याचप्रमाणे ज्ञानाग्नी जिवाचे सारे
कर्मबंधन भस्म करतो. जे संचित कर्म आहे ते भस्म होते, क्रियमाण कर्मामध्ये कर्ताभाव संपतो त्यामुळे
त्याच्या कर्मफलाची बाधा संपून जाते.
म्हणून हे अर्जुना कर्मत्यागाचा आग्रह न करता तु निष्काम बुद्धीने कर्म करीत रहा. यश-अपयश याबाबतीत
आपल्या चित्तात समबुद्धी ठेवून योगयुक्त हो. या समबुद्धीलाच योग म्हणतात.
मैनेजमेंट सूत्र: धर्माचा अर्थ म्हणजे कर्तव्यपरायण होणे. धर्माच्या नावाने आपण नेहमी फक्त कर्मकांड,
पूजा-पाठ, तीर्थयात्रा, मंदिर पर्यंतच संकु चित विचार करत असतो. आपल्या ग्रंथांनी, पुराणांनी
कर्तव्यालाच धर्म म्हटले आहे. भगवंत म्हणतात की आपल्या वाटेला आलेले कर्तव्य मनोभावे करणे व
यश-अपयश, हानी-लाभ यांचा विचार न करता कर्तव्यपरायण होणे हीच भगवंताची पूजा होय. आपण
नेहमी ऐकू न आहोत की ‘कर्मही सबसे बडी पूजा है।’ आपल्या बुद्धीला के वळ कर्तव्य म्हणजेच धर्मावर
कें द्रित करून आपले विहित कर्म करायला पाहिजे. याचा सगळ्यात उत्तम परिणाम म्हणजे मनाची शांती
प्राप्त होण्यात होतो.
मन शांत असेल तर परमात्म्याशी नाते जोडणे फार सोपे होते. आजची युवा पिढी कर्तव्य करतांना फायदा
आणि नुकसान याचा आधी विचार करायला लागलेत. बऱ्याच वेळेला तात्पुरते नुकसान बघून विहित
कर्माचा त्याग करतात आणि परिणामी मोठ्या हानीला सामोरे जातात.
दृष्टांत:- एक सैनिक जो कित्येक महिने आपल्या देशाच्या सीमेवर देशाच्या सीमेचे रक्षण करीत असतो. तो
कदाचित तिथे मंदिरात जायला किं वा भगवंताचे नाम स्मरण करायला त्याला वेळही मिळत नसेल तरी
सुद्धा तो सैनिक आपल्यापेक्षा भगवंताच्या अगदी जवळ असतो आणि त्यानेच खऱ्या अर्थाने भगवंताची
आराधना के ली, पूजा के ली का तर त्याने आपल्या कामात कु चराई नाही के ली. श्रद्धेने आपले कर्तव्य
निभावले. म्हणूनच work is worship.
या जगात कार्यरत राहणे हीच त्याची खरी पूजा आहे. पारंपरिक मशीद, मंदिर, चर्चमध्ये गुरुद्वाऱ्यामध्ये खरी
पूजा होऊ शकत नाही. तिथे जाऊन पूजा करणे हा एक प्रकारचा पलायनवाद आहे. ईश्वर शेतकऱ्यांमध्ये,
श्रमिकांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये, सैनिकांमध्ये निवास करतो. कारण हे लोक खरे कर्मयोगी असतात. आपल्या
रक्त घामाने हे लोक जीवन आणि विश्वचक्राला गतिमान ठेवतात. अशा प्रकारे हेच लोक ईश्वराला
सर्वाधिक प्रिय असतात. आणि ईश्वराच्या जवळ राहतात. ईश्वराला दरिद्री नारायणही म्हटले जाते. अर्थात
ईश्वर त्या सर्वांमध्ये असतो जे कष्ट करतात, मजुरी करतात, शेतात नांगर हाकतात, कारखान्यांत काम
करतात आणि आपल्या अथक परिश्रमाने देशाला समृद्ध, शक्तिशाली आणि सुखी करतात.
ईश्वराचा वास ना मंदिरात असतो ना मशिदीत, मुल्ला मौलवीमध्ये ना पुजाऱ्यांत. रात्रंदिवस कठोर परिश्रम
करणाऱ्यांमध्ये ईश्वर असतो. त्यांचे परिश्रम हीच खरी पूजा असते. हे लोक म्हणजेच जगाचा पाया,
आधारशिला, शक्ती आहेत. हे लोक म्हणजेच परमेश्वराची खरी अभिव्यक्ती आहेत. यांच्यामध्येच
समाधानरूपी खरे धन आणि प्रामाणिकपणा असतो. ही ईश्वराचीच दुसरी नावे होत. शेठ, सावकार,
गिरणीमालक वगैरे श्रीमंत लोक जे ऐषआराम, भोगविलासात आकं ठ बुडालेले असतात त्यांच्यात हे गुण
कु ठे?
श्रीमद भगवद गीतेतही कर्माला प्रधान श्रेष्ठ मानून त्याची मुक्त कं ठाने स्तुती के ली आहे. गीतेत म्हटले आहे
"योग कर्मसु कौशलम" म्हणजे कर्मात पूर्ण कौशल्य असणे म्हणजेच योग. कर्मठपणा, कर्तव्य पालन
आणि कार्यतत्परता हे योग्यास असणारे आवश्यक गुण आहेत.
परियेसी गव्हारा सादर । कर्मे निर्वश झाले सगर । भिल्लें विंधिले शारंगधर । झाला पुरंदर सहस्त्र नयन ॥१॥
कर्मे मन्मथ झालासे राख । कर्मे चंद्रासि घडला दोष । कर्मे भार वाहती कु र्मशेष।कर्मे खरमुख ब्रह्मा देखा ॥२॥
कर्मे वासुकी लंके दिवटा । कर्मे हनुमंता उदरीं कांसोटा । कर्मे शुकदेव गर्भी कष्टा । पाताळवाटा बळी गेला ॥३॥
कर्मे दशरथ वियोगें मेला । कर्मे श्रीराम वनवासा गेला । कर्मे रावण क्षयो पावला । वियोग घडला सीतादेवी ॥४॥
कर्मे दुर्योधनादि रणीं नासले । कर्मे पांडव महापंथें गेले । कर्मे सिंधुजळ शोषिलें । नहुष जाला सर्प देखा ॥५॥
कर्मातें शंभु मानी आपण । किती पळसि कर्माभेण । बापरखुमादेविवरविठ्ठला शरण । के लीं कर्मे निवारी नारायण
॥६॥
हे मुढजीवा कर्माचा बोध घे. प्रारब्ध गती कशी असते ते कळेल.
1) कर्मामुळे सगरराजाचे साठ हजार पुत्र गेले व तो निर्वंश झाला. राजा सगर हा भगवान श्रीरामांचे पूर्वज
होते. भृगु ऋषींच्या वरदानामुळे त्यांना ६० हजार पुत्र झालेत. सगर राजाने अश्वमेध यज्ञ के ला व यज्ञाचा
घोडा सांभाळायची जबाबदारी आपल्या ६० हजार पुत्रांवर सोपवली. परंतु इंद्राने कपटाने तो घोडा
चोरून कपिलमुनींच्या आश्रमात बांधून ठेवला. कपिल मुनी ध्यानमग्न होते त्यांना याबद्दल काहीही
माहित नव्हते. घोडयाला शोधत शोधत सगर राजाचे पुत्र कपिलमुनींच्या आश्रमात पोहचले व त्यांना
वाटले की कपिलमुनिनेच घोडा चोरला म्हणून त्यांनी अपशब्द उच्चारून कपिल मुनींची निर्भत्सना
के ली. कपिलमुनी ध्यानातून उत्थान दशेमध्ये आले आणि त्यांच्या तपसामर्थ्यामुळे त्यांनी सगर राजाचे
६० हजार पुत्र आपल्या दृष्टाग्नीने भस्म के ले.
2) भिल्लें विंधिले शारंगधर:- महाभारतामध्ये यादव वंशाला गांधारीने शाप दिला. महाभारताच्या
युद्धानंतर युधिष्ठिराचा राज्याभिषेक होत असताना कौरवांची आई गांधारी हिने श्रीकृ ष्णाला या
युद्धासाठी जबाबदार धरत शाप दिला की ज्याप्रकारे कौरवांचा नाश झाला तसाच यदुवंशाचाही अंत
होईल.
महाभारताचे युद्ध १८ दिवस चालले व त्याच्यात एवढा रक्तपात झाला की कु रुक्षेत्रातली माती लाल
झाली व अजूनही ती लालच आहे. या युद्धात पाच पांडव सोडून सर्व कौरवांचा नाश झाला. परंतु या
युद्धाबरोबर यदुवंशाचा पण नाश झाला. ही घटना कु रुक्षेत्राच्या युद्धानंतर ३५ वर्षांनंतरची आहे.
कृ ष्णाने समुद्रात द्वारका नगरी उभारली व तेथे राज्य करू लागले. कृ ष्णाची द्वारका नगरी शांत होती पण
यादव सगळे भोगविलासात दंग होते. एकदा श्रीकृ ष्णाचा पुत्र सांब व काही यादव वनविहार करायला
निघाले. त्यांनी सांबाला गर्भवती स्त्रीचे रूप दिले. काही ऋषि ध्यान करत बसले होते. त्यांची टिंगल
टवाळी करावी म्हणून हे सगळे यादव सांबाला घेऊन त्या ऋषींकडे गेलेत व म्हणाले की तुम्हाला तर
भूत भविष्य वर्तमानाचे ज्ञान आहे. आमची बहिण गर्भवासी आहे ती लाजाळू आहे म्हणून आम्ही
तिच्यावतीने तुम्हाला विचारतो की तीला मुलगा होईल की मुलगी हे कृ पा करून सांगा. ऋषींनी
अंतर्ध्यानाने बघितले की हे आपली चेष्टा करत आहेत म्हणून त्यांनी त्यांना शाप दिला की हिच्या पोटी
मुसळ येईल व ते मुसळ तुमच्या कु ळाच्या नाशास कारणीभूत होईल. यादव या श्रापाने घाबरले व
त्यांनी ही घटना राजा उग्रसेनाला सांगितली. उग्रसेन राजाने त्या मुसळाचे बारीक चूर्ण करून ते समुद्रात
फे कायची आज्ञा दिली. मुसळाच्या लाकडापासून समुद्रकिनारी धारदार लव्हाळे तयार झाली व त्या
मुसळाचा लोखंडाचा चुरा एका माशाने गिळला. तो मासा एका भिल्लाने पकडला व त्याच्या पोटातून
त्याला लोहचुर्ण सापडले. त्याचा त्याने बाण बनवला. यदुवंशीयांच्या विनाशानंतर कृ ष्णाचे थोरले बंधू
बलराम समुद्रकिनाऱ्यावर जाऊन एकाग्रतेने बसले आणि परमात्म्यात विलीन झाले. अशा प्रकारे
शेषनागाचा अवतार असलेले बलराम यांनी देहत्याग के ला आणि स्वगृही परतले. बलरामाच्या
देहत्यागा नंतर एके दिवशी श्रीकृ ष्ण जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली ध्यानमुद्रेत बसले असताना तिथे
जरा नावाचा शिकारी आला होता. जरा हा एक शिकारी होता आणि त्याला हरिणाची शिकार करायची
होती. त्याला दुरून कृ ष्णाचा तळवा हरणाच्या तोंडासमान दिसला आणि त्याने काहीही विचार न
करता लगेच बाण सोडला जो श्रीकृ ष्णाच्या तळव्याला लागला. आणि त्याबाणाने श्रीकृ ष्ण
निजधामाला गेले व असा कृ ष्ण अवतार संपला.
3) झाला पुरंदर सहस्त्र नयन:- विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ
नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब
गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपातळीपेक्षा सुमारे ३५ फू ट खोल आहे. मंदिराच्या
प्रवेश द्वारातून पायर्‍या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुं ड दिसते. या कुं डाला गणेशकुं ड असे
म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुं ड गणपतीने अंकु शाच्या प्रहाराने
तयार के ले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने के ली असल्याचे मानतात.
लोककथा
ब्रह्मदेवाने एक लावण्यवती स्त्री निर्माण के ली, तिला आपली मुलगी मानले. त्याने या मुलीचे नाव
अहिल्या ठेवले. अहिल्येच्या लावण्याने देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग वगैरे सगळेच
मोहित झाले होते. अहिल्येचा विवाह करावा असे जेव्हा ब्रह्मदेवास वाटले तेव्हा त्याने एक पण जाहीर
के ला त्यानुसार जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यालाच अहल्येशी विवाह करता येणार
होता. पण ऐकू न सारेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. हा पण आर्यवर्तातल्या महर्षी गौतम यांच्या
कानावरही आला. त्यांनी प्रसूत होणार्‍या आश्रमातील गायीस प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाकडे
शास्त्राप्रमाणे अहल्येची मागणी के ली. ब्रह्मदेवाने शास्त्राधार मान्य करून महर्षी गौतम यांना आपली
कन्या प्रदान के ली.
पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेल्या मंडळीतील देवराज इंद्र सर्वप्रथम परत आल्यावर त्याला अहल्येच्या
विवाहाची बातमी कळली. पण विवाह झाला असल्याने काही उपाय नव्हता. अहल्येच्या लावण्याने
इंद्र घायाळ झाला होता. महर्षी गौतम आपल्या आश्रमात नाहीत असे पाहून इंद्राने गौतमाचा वेष धारण
करून अहल्येशी दुराचार के ला. महर्षी गौतम यांना हे कळताच त्यांनी इंद्राला महारोगी होण्याचा शाप
दिला. इंद्राने महर्षी गौतम यांची क्षमा मागितल्यावर गौतम ऋषींनी गणेश षडाक्षर मंत्राचा उपदेश इंद्रास
के ला आणि विदर्भात करंब (कळंब) येथे जाऊन श्री चिंतामणीची तपश्चर्या करण्यास सांगितले.
इंद्राच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अंकु शाने एक कुं ड निर्माण के ले. या
कुं डातील पाण्याने स्नान करून इंद्राचा रोग नाहीसा झाला. तेव्हापासून या पाण्याने पापक्षालन होते
असे मानतात. स्नान झाल्यावर इंद्राने तेथेच गणेशाची स्थापना के ली आणि गणेश अभिषेकासाठी
स्वर्गातून गंगेला पाचारण के ले आणि तिला आदेश दिला की दर १२ वर्षांनी तिने पृथ्वीवर येऊन श्री
गणेशाच्या पायाला स्पर्ष करून जावे. तेव्हापासून दर १२ वर्षांनी कळंबच्या मंदिरातील कुं डातून गंगा
वर येते आणि देवाच्या चरणांना स्पर्श करून निघून जाते. हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरात लाखो लोक
जमतात. गेल्या शतकात सन १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३ आणि १९९५ या वर्षी
मंदिरातील कुं डातून गंगा अवतरली आहे.
गणेश कुं डाच्या समोरच मुख्य गाभाऱ्यात देवेंद्रवरद श्री चिंतामणीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. ही श्री
गणेशाची जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती असल्याचे मानले जाते. मंदिराच्या मुख्य
प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या सभामंडपाची निर्मिती बालगंधर्व यांनी के ली आहे. यवतमाळ येथे
झालेल्या एका कार्यक्रमाची संपूर्ण मिळकत त्यांनी या कामी खर्च के ली.
4) कर्मे मन्मथ झालासे राख:- तारकासुर नावाच्या राक्षसाने भगवान शिवाला प्रसन्न करून स्वतःसाठी
अमरत्वाचे वरदान मागितले होते, परंतु भगवान शिवाने त्याला असे वरदान दिले होते की शिवपुत्र
वगळता तिन्ही लोकांमध्ये त्याचा वध करू शकत नाही. तारकासुरला वाटले की भगवान शिव स्वतः
एकांती आहेत, त्यांच्या मुलांचा प्रश्नच नाही. शिवाचे वरदान मिळाल्यानंतर तो खूप शक्तिशाली झाला
आणि त्याने तिन्ही लोकांचा ताबा घेतला. त्याच्या अत्याचाराने सगळेच हतबल झाले होते. जेव्हा सर्व
देवतांनी ब्रह्माजींना मदतीसाठी आवाहन के ले तेव्हा त्यांनी सांगितले की याचा अंत शिवपुत्राच्या हातून
व्हायला पाहिजे. आता समस्या अशी होती की माता सतीच्या आत्मदहनानंतर भगवान शिव बराच
वेळ ध्यानात मग्न होते. त्यांचे लक्ष विचलित करण्याची कोणाची हिंमत नव्हती. दुसरीकडे, जेव्हा माता
पार्वतीचा विवाह झाला होता, तेव्हा फक्त शिवपुत्राची कल्पना के ली जाऊ शकते.देवांना काही उपाय
सापडला नाही, मग कामदेव त्यांच्या मदतीला आला. त्याने पत्नी रतीसोबत जाऊन भगवान शंकराचे
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न के ला. शेवटी तो यशस्वी झाला, पण सतीच्या वियोगाने क्रोधित
झालेल्या शिवासमोर कामदेव दिसत होते. भगवान शिवाने आपला तिसरा डोळा उघडला आणि
कामदेवला जाळून राख के ले. हे पाहून रती शोक करू लागली. तेव्हा सर्व देव प्रकट झाले आणि त्यांनी
भगवान शंकरांना त्यांचे लक्ष विचलित करण्याचे कारण सांगितले. तेव्हा भगवान शिवांनी रतीला
सांगितले की द्वापार युगात कामदेवाला प्रद्युम्नाच्या रूपात शरीर मिळेल. सध्या तो अनंग आहे, त्यला
हातपाय नाही आहे. भगवान शिव म्हणाले की आजची तिथी अनंग त्रयोदशी म्हणून ओळखली
जाईल. जो या दिवशी शिव-शक्तीसह कामदेव आणि रतीची पूजा करतो, त्याला संतती सुख आणि
सुखी वैवाहिक जीवन प्राप्त होते. यानंतर भगवान शिवाचा विवाह माता पार्वतीसोबत झाला. भगवान
कार्तिके यच्या जन्मानंतर तारकासुरचाही मृत्यू झाला.
5) कर्मे चंद्रासि घडला दोष:- इंद्राने जेंव्हा गौतम ऋषींचा वेश घेऊन अहिल्येचा भोग घेतला तेंव्हां चंद्र बाहेर
पळत ठेवण्यासाठी इंद्राने त्याला कामगिरी सोपवली होती. हे कर्म के ल्यामुळे गौतम ऋषीने चंद्रालाही शाप
दिला व तो काळा झाला. इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा.
6) नारद चुकला चाळा भजनाचा:-

श्लोक 4
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । न चाभावयत: शांतिरशांतस्य कु त: सुखम्।। २-६६

अयुक्तस्य = ज्यांनी मन व इंद्रिये जिंकलेली नाहीत, अशा पुरुषांच्या ठिकाणी, बुद्धिः = निश्चयात्मिका
बुद्धी, न अस्ति = असत नाही, च = आणि, अयुक्तस्य = अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात, भावना =
भावनासुद्धा, न = असत नाही, च = तसेच, अभावयतः = भावनाहीन मनुष्याला, शान्तिः न = शांती मिळत
नाही, (च) = आणि, अशान्तस्य = शांतिरहित मनुष्याला, सुखम्‌= सुख, कु तः = कोठून, (भविष्यति) =
प्राप्त होईल ॥ २-६६ ॥
अर्थ: योगरहित मनुष्याकडे निश्चय करण्याची बुद्धि नसते आणि त्याचे मन भावनारहित असते. अशा
भावनारहित मनुष्याला शांति मिळत नाही मग सुख कोठले मिळणार.
इथे भगवंतांनी मनाच्या स्थिरतेला योग असे म्हटले आहे. किं वा मन आणि बुद्धि यांच्या समन्वयाला योग
असे म्हटले आहे. ज्यांचे मन अस्थिर व चंचल असते ते मनुष्य कोणताही निर्णय धड करू शकत नाही. एक
न धड भाराभर चिंध्या अशी त्याची अवस्था असते. या मन स्थितीमुळे त्याला सुखालाही वंचित व्हावे
लागते.
प्रत्येक मनुष्याची अपेक्षा त्याला सुख प्राप्त व्हावे अशी आहे याच्यासाठीच तो निरंतर प्रयत्न करत असतो.
पण सुखाचे मूळ स्थान तर त्याचे मन आहे. ज्या मनुष्याचे मन इंद्रियांच्या आधीन आहे जो गोसावी नाही व
धन, वासना व आळसाने लिप्त आहे त्याचे मन भावनाहीन असते. आणि अशा भावनाहीन माणसाला सुख
आणि शांति प्राप्त होत नाही. अंततः सुख प्राप्तीसाठी मनावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे.
मना करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधन इच्छा ते ॥१॥
मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा के ली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥२॥
मन गुरु आणि शिष्य । करी आपुलेंची दास्य । प्रसन्न आप आपणांस । गति अथवा अधोगति ॥३॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्‍ते ऎका मात । नाहीं नाहीं आन दैवत । तुका म्हणे दुसरें ॥४॥
विमानाने प्रवास करतांना मनाची स्थिती.

श्लोक 5
विहाय कामान् य: कर्वान्पुमांश्चरति निस्पृह: । निर्ममो निरहंकार स शांतिमधिगच्छति।।
अर्थ: जो मनुष्य सभी इच्छाओं व कामनाओं को त्याग कर ममता रहित और अहंकार रहित होकर अपने
कर्तव्यों का पालन करता है, उसे ही शांति प्राप्त होती है।
मैनेजमेंट सूत्र: यहां भगवान श्रीकृ ष्ण कहते हैं कि मन में किसी भी प्रकार की इच्छा व कामना को रखकर
मनुष्य को शांति प्राप्त नहीं हो सकती। इसलिए शांति प्राप्त करने के लिए सबसे पहले मनुष्य को अपने मन से
इच्छाओं को मिटाना होगा। हम जो भी कर्म करते हैं, उसके साथ अपने अपेक्षित परिणाम को साथ में
चिपका देते हैं। अपनी पसंद के परिणाम की इच्छा हमें कमजोर कर देती है। वो ना हो तो व्यक्ति का मन
और ज्यादा अशांत हो जाता है। मन से ममता अथवा अहंकार आदि भावों को मिटाकर तन्मयता से अपने
कर्तव्यों का पालन करना होगा। तभी मनुष्य को शांति प्राप्त होगी।
श्लोक 6
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृ त् । कार्यते ह्यश: कर्म सर्व प्रकृ तिजैर्गुणै:।।
अर्थ: कोई भी मनुष्य क्षण भर भी कर्म किए बिना नहीं रह सकता। सभी प्राणी प्रकृ ति के अधीन हैं और
प्रकृ ति अपने अनुसार हर प्राणी से कर्म करवाती है और उसके परिणाम भी देती है।
मैनेजमेंट सूत्र: बुरे परिणामों के डर से अगर ये सोच लें कि हम कु छ नहीं करेंगे, तो ये हमारी मूर्खता है।
खाली बैठे रहना भी एक तरह का कर्म ही है, जिसका परिणाम हमारी आर्थिक हानि, अपयश और समय
की हानि के रुप में मिलता है। सारे जीव प्रकृ ति यानी परमात्मा के अधीन हैं, वो हमसे अपने अनुसार कर्म
करवा ही लेगी। और उसका परिणाम भी मिलेगा ही। इसलिए कभी भी कर्म के प्रति उदासीन नहीं होना
चाहिए, अपनी क्षमता और विवेक के आधार पर हमें निरंतर कर्म करते रहना चाहिए।
आपल्या प्रवचनातून ओशो यांनी संन्यासाविषयी सांगितलेली ही एक कथा. एका गावात एक संन्यासी
रहात असे. अतिशय विरक्त होता तो. आणि लोकात त्याला फार मान असे. आपली साधना अधिक
परिपक्व व्हावी म्हणून लोकांचा निरोप घेऊन तपश्चर्या करण्यासाठी तो हिमालयात गेला. तिथे खडतर
साधना के ल्यावर त्याची पूर्ण खात्री पटली की आपण स्वत:वर आता पूर्ण विजय मिळवला आहे. इतके
दिवस तो पूर्ण एकांतात रहात होता. साधना पूर्ण झाली असे वाटल्यानंतर तो परत आपल्या गावी
यावयाला निघाला. लोकांना फार आनंद झाला की इंदियांवर पूर्ण ताबा मिळवून हा पुन्हा आपणा
सर्वांच्या सहवासात येतो आहे. त्याचा आदर्श ठेवून आपला गावही सुधारेल. म्हणून त्याच्या स्वागतासाठी
लोकांनी गदीर् के ली. गदीर् इतकी वाढली की लोकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. त्या गदीर्तून
कशीबशी पुढे वाट काढीत तो चालत राहिला. तेवढ्यात त्याच्या अगदी नजीक आलेल्या लोकांचे
जबरदस्त धक्के त्याला लागले. त्यावर तो संतापला आणि लोकांवर ओरडला की, 'काही रीतभात आहे
की नाही तुम्हाला? मला ढकलता?' त्याचे ते चिडणे पाहून लोक एकदम हसायला लागले. इतका संतापतो
हा? लोकांना शिव्यागाळी करतो? हा कसला साधूपुरुष? म्हणजे इतकी तपश्चर्या करूनही संन्यासी
महाराजांची पूर्ण फजिती झाली. त्यांचे पिवळ उघडे पडले. एकांतामध्ये शांत राहणे सोपे आहे. पण
लोकात राहून मनावर ताबा मिळवणे अवघड आहे. जातीच्या संन्याश्यालाच जमते ते! म्हणून भगवान
श्रीकृ ष्ण श्रीमद्भगवद्गीतेत म्हणतात, योगी संन्यास मिळवतो तो त्याच्या क्रियेने. त्याच्या कर्माने नुसता
संन्यास घेऊन काय उपयोग? संन्याश्यालाही कर्म टळत नाही. कारण ह्या जगात कर्मावाचून कोणी
क्षणमात्रही राहू शकत नाही. शेवटी हा मानवी देह आहे. त्याला कर्मावाचून सुटका नाही. जगण्यासाठी
अन्न खावे लागते. स्वच्छ राहण्यासाठी स्नान करावे लागते. इंदिये ही सतत हे ना ते कर्म करीत असतातच.

श्लोक 7
नियतं कु रु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण: । शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धयेदकर्मण:।।
अर्थ: तू शास्त्रों में बताए गए अपने धर्म के अनुसार कर्म कर, क्योंकि कर्म न करने की अपेक्षा कर्म करना श्रेष्ठ
है तथा कर्म न करने से तेरा शरीर निर्वाह भी नहीं सिद्ध होगा।
मैनेजमेंट सूत्र: श्रीकृ ष्ण अर्जुन के माध्यम से मनुष्यों को समझाते हैं कि हर मनुष्य को अपने-अपने धर्म के
अनुसार कर्म करना चाहिए जैसे- विद्यार्थी का धर्म है विद्या प्राप्त करना, सैनिक का कर्म है देश की रक्षा
करना। जो लोग कर्म नहीं करते, उनसे श्रेष्ठ वे लोग होते हैं जो अपने धर्म के अनुसार कर्म करते हैं, क्योंकि
बिना कर्म किए तो शरीर का पालन-पोषण करना भी संभव नहीं है। जिस व्यक्ति का जो कर्तव्य तय है, उसे
वो पूरा करना ही चाहिए।
श्लोक 8
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: । स यत्प्रमाणं कु रुते लोकस्तदनुवर्तते।।
अर्थ: श्रेष्ठ पुरुष जैसा आचरण करते हैं, सामान्य पुरुष भी वैसा ही आचरण करने लगते हैं। श्रेष्ठ पुरुष जिस
कर्म को करता है, उसी को आदर्श मानकर लोग उसका अनुसरण करते हैं।
मैनेजमेंट सूत्र: यहां भगवान श्रीकृ ष्ण ने बताया है कि श्रेष्ठ पुरुष को सदैव अपने पद व गरिमा के अनुसार ही
व्यवहार करना चाहिए, क्योंकि वह जिस प्रकार का व्यवहार करेगा, सामान्य मनुष्य भी उसी की नकल
करेंगे। जो कार्य श्रेष्ठ पुरुष करेगा, सामान्यजन उसी को अपना आदर्श मानेंगे। उदाहरण के तौर पर अगर
किसी संस्थान में उच्च अधिकार पूरी मेहनत और निष्ठा से काम करते हैं तो वहां के दूसरे कर्मचारी भी वैसे
ही काम करेंगे, लेकिन अगर उच्च अधिकारी काम को टालने लगेंगे तो कर्मचारी उनसे भी ज्यादा आलसी
हो जाएंगे।
श्लोक 9
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्म संगिनाम्।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्त: समाचरन्।।
अर्थ: ज्ञानी पुरुष को चाहिए कि कर्मों में आसक्ति वाले अज्ञानियों की बुद्धि में भ्रम अर्थात कर्मों में अश्रद्धा
उत्पन्न न करे किं तु स्वयं परमात्मा के स्वरूप में स्थित हुआ और सब कर्मों को अच्छी प्रकार करता हुआ
उनसे भी वैसे ही करावे।
मैनेजमेंट सूत्र: ये प्रतिस्पर्धा का दौर है, यहां हर कोई आगे निकलना चाहता है। ऐसे में अक्सर संस्थानों में ये
होता है कि कु छ चतुर लोग अपना काम तो पूरा कर लेते हैं, लेकिन अपने साथी को उसी काम को टालने
के लिए प्रोत्साहित करते हैं या काम के प्रति उसके मन में लापरवाही का भाव भर देते हैं। श्रेष्ठ व्यक्ति वही
होता है जो अपने काम से दूसरों के लिए प्रेरणा का स्रोत बनता है। संस्थान में उसी का भविष्य सबसे ज्यादा
उज्जवल भी होता है।
श्लोक 10
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
मम वत्र्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश:।।
अर्थ: हे अर्जुन। जो मनुष्य मुझे जिस प्रकार भजता है यानी जिस इच्छा से मेरा स्मरण करता है, उसी के
अनुरूप मैं उसे फल प्रदान करता हूं। सभी लोग सब प्रकार से मेरे ही मार्ग का अनुसरण करते हैं।
मैनेजमेंट सूत्र: इस श्लोक के माध्यम से भगवान श्रीकृ ष्ण बता रहे हैं कि संसार में जो मनुष्य जैसा व्यवहार
दूसरों के प्रति करता है, दूसरे भी उसी प्रकार का व्यवहार उसके साथ करते हैं। उदाहरण के तौर पर जो लोग
भगवान का स्मरण मोक्ष प्राप्ति के लिए करते हैं, उन्हें मोक्ष की प्राप्ति होती है। जो किसी अन्य इच्छा से प्रभु
का स्मरण करते हैं, उनकी वह इच्छाएं भी प्रभु कृ पा से पूर्ण हो जाती है। कं स ने सदैव भगवान को मृत्यु के
रूप में स्मरण किया। इसलिए भगवान ने उसे मृत्यु प्रदान की। हमें परमात्मा को वैसे ही याद करना चाहिए
जिस रुप में हम उसे पाना चाहते हैं।
श्लोक 11
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतु र्भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि ।।
अर्थ: भगवान श्रीकृ ष्ण अर्जुन से कहते हैं कि हे अर्जुन। कर्म करने में तेरा अधिकार है। उसके फलों के विषय
में मत सोच। इसलिए तू कर्मों के फल का हेतु मत हो और कर्म न करने के विषय में भी तू आग्रह न कर।
मैनेजमेंट सूत्र: भगवान श्रीकृ ष्ण इस श्लोक के माध्यम से अर्जुन से कहना चाहते हैं कि मनुष्य को बिना फल
की इच्छा से अपने कर्तव्यों का पालन पूरी निष्ठा व ईमानदारी से करना चाहिए। यदि कर्म करते समय फल
की इच्छा मन में होगी तो आप पूर्ण निष्ठा से साथ वह कर्म नहीं कर पाओगे। निष्काम कर्म ही सर्वश्रेष्ठ
परिणाम देता है। इसलिए बिना किसी फल की इच्छा से मन लगाकार अपना काम करते रहो। फल देना, न
देना व कितना देना ये सभी बातें परमात्मा पर छोड़ दो क्योंकि परमात्मा ही सभी का पालनकर्ता है।
जब श्रीकृ ष्ण ने युधिष्ठिर को लगाई थी फटकार, कहा था- आपकी एक गलती और हार जाएंगे पांडव
भगवान कृ ष्ण और अर्जुन-युधिष्ठिर के किस्सों से मिलता है लाइफ मैनेजमेंट का अहम सबक
उज्जैन. जन्माष्टमी (23 अगस्त, शुक्रवार) के अवसर पर हम आपको बता रहे हैं महाभारत के 2 किस्से,
जिनमें श्रीकृ ष्ण ने लाइफ मैनेजमेंट के महत्वपूर्ण सूत्र बताएं हैं। ये आपके जीवन में भी प्रासंगिक हैं।
किस्सा 1: द्वारिका में भगवान कृ ष्ण की राजसभा का नाम था सुधर्मा सभा। एक दिन सुधर्मा सभा में
भगवान कृ ष्ण के साथ अर्जुन भी बैठे हुए थे। तभी एक ब्राह्मण आकर भगवान कृ ष्ण को उलाहने देने लगा।
ब्राह्मण के घर जब भी कोई संतान होती, वो पैदा होते ही मर जाती थी। ब्राह्मण ने कृ ष्ण पर आरोप लगाया
कि तुम्हारे छल-कपट भरे कामों के कारण द्वारिका में नवजात बच्चों की मौत हो जाती है। भगवान कृ ष्ण
चुप रहे। ब्राह्मण लगातार भगवान पर आरोप लगाता रहा। यह देख रहे अर्जुन से रहा नहीं गया।
Subscribe to get breaking news alertsSUBSCRIBE
उसने ब्राह्मण से कहा कि वो भगवान पर आरोप लगाना बंद करे। वो उसके पुत्र की रक्षा करेगा। कृ ष्ण ने
अर्जुन को समझाया कि ये सब नियति का खेल है, इसमें हस्तक्षेप न करे, लेकिन अर्जुन ने भगवान कृ ष्ण
की बात नहीं मानी और उसने ब्राह्मण को वचन दे दिया कि वो उसके बच्चों को यमराज से बचाएगा। अगर
नहीं बचा पाया तो वो खुद भी प्राण त्याग कर देगा। ब्राह्मण लौट गया। जब उसकी पत्नी को बच्चा होने
वाला था, ब्राह्मण अर्जुन के पास पहुंचा। अर्जुन ने ब्राह्मण के घर की घेराबंदी कर दी, लेकिन जैसे ही बच्चे
ने जन्म लिया, यमदूत नवजात बच्चे के प्राण को लेकर चले गए।
अर्जुन बालक के प्राण बचा नहीं सका। ब्राह्मण उसे धिक्कारने लगा। अर्जुन बालक के प्राणों के लेने के
लिए यमपुरी तक गया, लेकिन बालक को नहीं बचा सका। वचन का पालन करने के लिए अर्जुन ने अपने
प्राण त्यागने का प्रण किया। ये बात भगवान को पता लगी। वे अर्जुन के पास पहुंचे। अर्जुन प्राण त्यागने के
लिए तैयार था। भगवान ने उसे समझाया। वे अर्जुन को लेकर अपने धाम गए। वहां पर अर्जुन ने देखा कि
ब्राह्मण के सारे बच्चे भगवान की शरण में हैं। भगवान ने अर्जुन को समझाया कि कभी बिना सोचे-समझे
किसी को कोई वचन नहीं देना चाहिए। फिर भगवान ने अर्जुन को बचाने के लिए ब्राह्मण पुत्रों के प्राण
यमराज से लौटा लिए।
लाइफ मैनेजमेंट: हमें अपने ऊपर कितना भी आत्मविश्वास हो, लेकिन फिर भी असंभव-सा वादा नहीं
करना चाहिए।
किस्सा 2: महाभारत युद्ध का आखिरी दिन था। दुर्योधन कु रुक्षेत्र स्थित तालाब में जाकर छु प गया। सारी
कौरव सेना समाप्त हो चुकी थी। दुर्योधन के अलावा कृ पाचार्य, अश्वत्थामा, कृ तवर्मा ही कौरव सेना में शेष
बचे थे। पांडव दुर्योधन को खोजते हुए उस तालाब के किनारे पहुंचे। तालाब में छिपे दुर्योधन से युधिष्ठिर ने
बात की। दुर्योधन ने कहा कि तुम पांच भाई हो और मैं अके ला हूं। हममें युद्ध कै से हो सकता है? तो युधिष्ठिर
ने दुर्योधन से कहा कि हम पांचों तुम्हारे साथ नहीं लड़ेंगे। तुम हममें से किसी एक को युद्ध के लिए चुन लो।
अगर तुमने उसे हरा दिया तो हम तुम्हें युद्ध में जीता मानकर राज्य तुम्हें सौंप देंगे।
युधिष्ठिर की बात सुन श्रीकृ ष्ण को क्रोध आ गया। उन्होंने युधिष्ठिर से कहा कि तुमने ये क्या किया? इतने
भीषण युद्ध के बाद हाथ आई जीत को हार में बदल लिया। ये युद्ध है, इसमें जुए का नियम मत लगाओ।
अगर दुर्योधन ने नकु ल, सहदेव में से किसी एक को युद्ध के लिए चुन लिया तो वे प्राणों से भी जाएंगे और
हमारे हाथ से वो राज्य भी चला जाएगा।
लाइफ मैनेजमेंट: आपको किसी भी वादे को करने से पहले उस पर ठीक से विचार तो करना चाहिए। ऐसे
बिना सोचे-समझे ही अपना सबकु छ दांव पर कै से लगाया जा सकता है।

You might also like