You are on page 1of 272

शी ईशावासयोपननषद

शुकल यजुवरदाचा काणवशाखीय संनहतेचा जो चाळीसवा


अधयाय आहे,तो चाळीसावा अधयाय महणजे
'ईशावासयोपननषद' होय. वेदातील मंत भाग असलयाने या
उपननषदाचे नवशेष महतव आहे. ईशावासयोपननषद हे
सवारत पाचीन व पनहले उपननषद मानले जाते.
शुकलयजुवरदाचा पनहलया एकोणचाळीस अधयायात
कमरकांडाचे ननरपण आहे, मात अंनतम चाळीसावा
अधयाय ईशरततवरप जानकांडाचे ननरपण करतो.या
उपननषदाचा पनहला मंत हा 'ईशा- वासयम' या शबदाने
सुर होत असलयाने, तयास ईशोपननषद अथवा
ईशावासयोपननषद हे नाव पडले आहे.

शाननतपाठ/मंगलाचरण
‌ पूणरमद:‌‌पूणरममदं पूणारत् पूणरमुद्यते।

‌‌पूणरसय पूणरमादाय पूणरमेवावशशिष्यते।।
ॐ शाननत:‌शाननत:‌शाननत:

मंगलाचरण वाखया :
ते सच्चदानंदघन परबमह सवर पकारे सदा सवरदा पररपूणर
आहे. हे जगत सुदा सवत:मधये पूणरच आहे; कारण ते
पूणर अशा पुरषोतमापासून अथारत पररपूणर
परबमहापासून उतपन झाले आहे. तया पूणर परबमहातून
संपूणर पूणर (बमह) काढू न घेतले, तरी ते तसेच पूणरच
शशललक राहते.
ॐ ओकारसवरप परमेशराला नमन असो. नतनवध
तापांची (अमधभौनतक, अमधदै नवक व आधयाततमक)
शांती होवो.
मंत पनहला
ईशा वासयममदँ सवर यनतक्च जगतयां जगत् ।
तेन तयकेन भुञीथा मा गृधः कसयतसवदनम् ।। १।।

इस समपूणर ब्ाणड मे जो भी जड और चेतन वसतूए है ,


उन सब का एकमात परमेशर ही अमधकृत माशलक एवं
ननयंतक है। इसशलए उसके दारा जो भी तुमहारे शलए
(भोगय पदाथर) पदान नकए गए है, केवल उसेही अनासक
रप से (सवीकार करो) भोगो। (दसरो के धनको -
उपभोगय वसतूओको) वे नकसककी है? (ये जानकर अपने
शलए उपभोग करने ककी आकां्ा मत करो।) ॥१॥

इस सृनष मे जो कुछ भी (जड़ अथवा चेतन) है, वह सब


ईश दारा आवृत-आ्छाददत है (उसी के अमधकार मे है ।)
केवल उसके दारा (उपयोगाथर) छोड़े गये (सौंपे गये) का
ही उपभोग करो। (अमधक का) लालच मत करो,
(कयोनक यह) धन नकसका है ? (अथारत् नकसी वशक का
नही-केवल 'ईश' का ही है ।) ॥१॥

इस समपूणर ब्ाणड मे जो भी ये जगत है , सब ईशा


(ईशर) दारा ही वापत है । उसके दारा तयागरप जो भी
तुमहारे शलए पदान नकया गया है, उसे अनासक रप से
भोगो । नकसी के भी धन ककी इ्छा मत करो ॥१॥

मंत पनहला
ईशा वासयम् इदं सवरम् यत् नक्च जगतयां जगत् ।
तेन तयकेन भुञीथा मा गृधः कसय तसवद् धनम् ।।१।।

भािष्याथर- या नवशात जे काही जड व चेतन आहे, ते सवर


परमेशरा्या अमधकार व ननयंतणात आहे.महणून ईशराने
आपलयासाठी वेग्या राखून ठे वलेलया गरजेचा
वसतूंचाच सवीकार करावा, इतर भोगय वसतू कोणा्या
मालककीचा आहेत हे जाणून,तयांचा उपभोग करणयाची
आकां्ा कर नये . जे काही धन अथारत भोगय पदाथर
आहेत, ते कोणाचे आहेत? अथारत कोणाचेच नाहीत,
सवर काही ईशराचेच आहे ; महणून तया ईशराने जे काही
धन (भोगय पदाथर) आपलयाला जीनवकेसाठी ददले आहे,
तयातच समाधानी राहावे. दसऱ्याचा धनाची (भोगय
पदाथारची) अपे्ा कर नये , तसेच न कधी अमधक
धनसंचयाचा लोभ करावा.

या नवश-बमहांडात जे काही चराचर जगत आपलया


ददसणया,ऐकणया व अनुभवणयात आहे, तया अखखल
नवशात सवारधार, सवरद्रषा, सवरननयंता, सवारमधपनत,
सवरशशकमान, सवरज परमातमाच वापत आहे. या नवशाचा
पतयेक अणूरेणूत परमातमयाने पवेश केला असलयाने तया
परमातमयाने सदा-सवरदा हे नवश पररपूणर आहे . नवशाचा
पतयेक अंश तया ईशरात चसथत आहे. (गीता १०.४२ )
असे समजून मनुिष्याने सवरत ईशरास पाहावे , ननरंतर
तयास आपलया सोबत अनुभव करावे, सदा-सवरदा
तयाचेच समरण करत या जगतात आसशकचा तयाग करन
केवळ सव-कतरव पालना करताच इंदद्रयजनय सुखाचा
उपभोग घयावा. नवषयांमधये मनाला फसू न दे ता भोग
घेणयानेच आपले कलयाण आहे. ( गीता २ :६४, ३ :९,
१८ :४६ ) वसतुत: हे भोग पदाथर कोणाचेच नाहीत. तरी
मनुिष्य भमानेच तयामधये ममता व आसककी करतो.सवर
भोगय पदाथर परमेशराचेच आहेत आणण तयांचा भोकाही
तोच आहे (गीता ५ :२९) सवर काही तया ईशराचेच
असलयाने सवर भोगय वसतूंचा परमेशराचा पसनतेसाठी
उपयोग केला पानहजे.

सपषीकरण - वैददक जान अचूक आहे कारण ते परम


पूणरगुर अशा सवतः ईशरापासून सुरवात होऊन
अधयाततमक गुरं्या गुर-शशिष्य परंपरेदारे पररपूणर ररतीने
पापत होत असते. हे वैददक जान अधयाततमक जगतातून
महणजे ददव जानसतोतून ममळाले आहे , सवत: ईशरानेच
या वैददक जानाचा पनहला शबद उ्चारन तया जानाचा
उपदे श सवरपथम केला आहे. ईशरा्या वाणीतून पगट
झाले असलयाने वैददक जान अपौरषेय आहे. अपौरषेय
महणजे जे कोणतयाही सांसाररक वककीने न बोललेले
आहे. तर पतय् ईशर वाणीतून पगट झालेले आहे .
सांसाररक जगात राहणाऱ्या सजीवात चार दोष असतात:
(१) तयाचात चुका करणयाची पवृती असलयाने तो ननणशत
चुका करत असतो; (२) तो भमा्या अधीन असतो; (३)
इतरांना फसवणयाची पवृती तया्याकडे असते; आणण
(४) तयाची इंदद्रये अपूणर आहेत . या चार अपूणरतेसह
कोणीही पररपूणर जान दे ऊ शकत नाही. वेद अशा अपूणर
पाणयांकडू न तयार झालेले नाहीत. वैददक जानाचा आरंभ
सवरपथम ईशराने ब्ा्या अंत: करणात केला, ब्ा
याने आपलया उतपतीनंतर (जनमानंतर) पुढ्या काळात
हे जान आपलया पुता आणण शशिष्यांपयरत पोचवले , ज्यांनी
पुढे इनतहासात ही जान पनरया ननरंतर गुर-शशिष्य
परंपरेदारे नपिाननपिा जीवंत ठे वली आहे.
परमेशर हा परम ननयंतक व पररपूणर आहे , पररपूणर
असलयामुळे, तो तया्याच ननयंतणाखाली असलेलया
भौनतक ननसगार्या ननयमांचा अधीन होणयाची शकयता
नाही. तथानप, दोनही चेतन जगत आणण ननजरव वसतूंचे
जड जगत ननसगार्या ननयमांदारे आणण अथारत शेवटी
ईशरा्या सामरयारने ननयंनतत केले जाते. पसतुत
ईशोपननषद हे यजुवरदाचा एक भाग आहे आणण
पररणामी तयामधये नवशामधये अतसततवात असलेलया सवर
गोषीचे मूळ कारण असलेलया, आणण सवर जगतातील
जड व चेतन वसतूंचा अमधकृत मालक असलेलया
परमेशराची मानहती ददली आहे?

नवशातील सवरकाही ईशरा्या मालककीचे आहे, याची पुषी


गीते्या सातवा अधयायात करणयात आली आहे.
भगवद्-गीते्या (७.४-५) सातवा अधयायामधये, परा
आणण अपरा पकृतीची चचार करणयात आली आहे . तयात
पकृतीचे आठ घटक - पृरवी, पाणी, अगनी, वायु,
आकाश, मन, बुदद आणण अहंकार हा सवर आठ
घटकांना एकनततपणे परमेशरा्या ननकृष अशा भौनतक
शककीचे (अपरा पकृतीचे) पकटीकरण महटले आहे ; तर
सजीव ककिवा चेतन शककी ही तयाची शेष शककी आहे , या
चेतन शककीला गीतेत परा पकृती महटले आहे. हा दोनही
परा व अपरा पकृती परमेशराकडू न पकट झालेलया
आहेत आणण शेवटी तो अतसततवात असलेलया पतयेक
गोषीचा ननयंतक आहे. ब्ांडात असे काहीही नाही जे
परा पकृती आणण अपरा पकृतीचे घटक नाही; महणून सवर
काही परम ईशरा्या मालककीची संपती आहे.

परमसतय परमातमयाचे ननरपे् पूणरपुरषोतम भगवान


महणून ओळळखले जाणारे, सगुण-साकार वशकमतव
आहे, अथारत परमपूणर एक वककी आहे , कारण तया्या
णभन सामरयारदारे पतयेक गोष समायोदजत करणयासाठी
तया्याकडे पररपूणर अशी बुददमता आहे .
समजणयासाठी परमसतयाची तुलना बऱ्याचदा अनगनशी
केली जाते, आणण तया्या जैनवक (चेतन जगत) आणण
अजैनवक (जड जगत) पकृतीची तुलना रमश: तया
आगी्या उिष्मा आणण पकाशाशी केली जाते. ज्यापमाणे
उिष्णता आणण पकाशा्या रपात अगनीची उजार नवतररत
केली जात असते, तयाच पकारे ईशर आपली शककी
वेगवेग्या पकारे पदरशित करतो. महणूनच तो पतयेक
गोषीचा अंनतम ननयंतक, सवारधार, पालनकतार, आणण
हुकूमशहा महटला जातो. तो सवर सामरयारचा मालक
आहे, सवर गोषीचा जाणकार आहे , आणण सवारचा
नहतचचितक आहे. तो अचचितय आणण अपररममत पमाणात
असलेलया संपनता, सामरयर, ककीतर, सौंदयर, जान आणण
तयाग अशा षड ऐशयर-गुणांनी पररपूणर आहे.

महणून एखा्ाने हे जाणणयास पुरेसे हुशार असले


पानहजे, ककी परमेशराशशवाय कोणीही कोणतयाही गोषीचा
मालक नाही. एखा्ाने ज्या गोषी परमेशराने आपणास
दे ऊ केलया आहेत, फक तयाच गोषी सवीकारलया
पानहजेत. उदाहरणाथर. गाय; जसे गाय दध दे ते, परंतु ती
सवत: दध नपऊ शकत नाही: ती गवत व कडबा खाते
आणण नतचे दध मानवांसाठी अन महणून उपयोगात
आणले जाते. परमेशराची अशी ववसथा आहे. अशा
पकारे तयाने आम्यासाठी दयाळू पणाने ज्या गोषी
ठे वलया आहेत, तयाच सवीकारन आपण समाधानी असले
पानहजे. महणून आपलयाकडे ज्या भोगय वसतू आहेत तया
खऱ्या अथारने कोणा्या आहेत? आपलयाला दे ऊ
केलेलयाच आहेत नक, दसऱ्या्या उपभोगासाठी राखून
ठे वलेलया याचा आपण नेहमी नवचार केला पानहजे.

उदाहरणाथर, आपले ननवाससथान, जे पृरवी, लाकूड,


दगड, लोखंड, शसमेट आणण इतर बऱ्याच भौनतक
गोषीनी बनलेले आहे. जर आपण ईशोपननषदाचा दषीने
नवचार केला तर आपलयाला हे मानहत असले पानहजे ककी
आपण यापैककी कोणतेही बांधकाम सानहतय सवतः तयार
कर शकत नाही. आमही फक तयांना एकत आणू शकतो
आणण आम्या शमानुसार तयांचे वेगवेग्या आकारात
रपांतर कर शकतो. एखादा कामगार फॅक्ीत ज्या वसतू
तयार करतो, तया वसतूंचा तो सवत: मालक असलयाचा
दावा कर शकत नाही, जरी तयाने तया तयार करणयासाठी
खूप मेहनत घेतलेली असेल तरीही तयाचा खरा मालक
कारखानदार असतो, कामगार नवहे.

आधुननक समाजात कामगार आणण भांडवलदार यां्यात


नेहमीच भांडण होते. या भांडणाला आंतरराषीय सवरप
पापत झाले आहे आणण जगाला तयापासून धोका आहे .
सवरजण एकमेकांचे शतू बनले आहेत, मांजरी आणण
कुतयांपमाणेच एकमेकांना ते गुरगुरत पाहत, एकमेकांशी
भांडत असतात. शी ईशोपननषद हे काही कुतया -
मांजरासाठी नाही, कुतया-माजरांसारखया हालचाली
करणयास ते सलला दे ऊ शकत नाही, पण ते पामाणणक
आचायारचा माधयमातून माणसाला दै वी गुण नवकशसत
करणयाचा संदेश नवतरीत कर शकते . मानव जातीने
ईशोपननषदाचा वैददक सूजपणा शशकला पानहजे; आणण
भौनतक लाभासाठी, वसतूंसाठी ककिवा अमधकारासाठी
भांडण करत बसू नये. पभू्या दयेने मानवाला ज्या
काही सुनवधा ददलया गेलया आहेत तयाबदल तयाने संतुष
असले पानहजे. कमयुननसट ककिवा भांडवलशाही ककिवा इतर
कोणतयाही प्ाने संपूणरपणे परमेशराची संपती
असलेलया ननसगार्या संसाधनांवर मालककी हकक
सांनगतलयास शांतता येणार नाही. भांडवलदार केवळ
राजककीय चातुयारने कमयुननसटांना आळा घालू शकत
नाहीत, तसेच चोरलेलया भाकरीसाठी लढा दे ऊन
कमयुननसट भांडवलदारांना पराभूत कर शकत नाहीत .
जर ते सवर्च वशकमतवाची मालककी ओळळखत नाहीत,
तर तयांनी सवत: ची मालमता महणून दावा केलेली सवर
मालमता ही चोरी केलेलीच आहे, असे जाणावे.
पररणामी ते ननसगार्या ननयमांनुसार दं डास पात ठरतील.
अणुबॉमब कमयुननसट आणण भांडवलदार या दोघां्या
हातात आहेत आणण जर दोघांनीही परम परमेशरा्या
मालककीस ओळळखले नाही, तर हे बॉमब शेवटी दोनही
प्ांचा नाश करतील, हे ननणशत आहे. अशा पकारे सवत:
चा बचाव करणयासाठी आणण जगात शांतता सथानपत
करणयासाठी, दोनही प्ांनी ईशोपननषदात ददलेलया
सूचनांचे पालन केले पानहजे.

मानवी जीवन मांजरे आणण कुतयांसारखे भांडणयासाठी


नाही. मानवी जीवनाचे महतव आणण उदीष
समजणयासाठी मनुिष्याने पुरेसे सूज असले पानहजे. वैददक
सानहतय मांजरी आणण कुतयांसाठी नाही, तर मानवासाठी
आहे. कुती-मांजरे पापाशशवाय अन खाणयासाठी इतर
पाणयांना मारन टाकू शकतात; परंतु जर एखा्ाने
आपलया अननयंनतत दजभेदारे चव घेणयाचा
समाधानासाठी एखा्ा पाणयाची हतया केली तर तो
ननसगारचे ननयम मोडणयास जबाबदार आहे. यामुळे तयाला
शश्ा ही झालीच पानहजे.
मानवासाठी असलेले जीवनननयम जनावरांवर लागू होऊ
शकत नाहीत. वाघ तांदळ ककिवा गह खात नाही, ककिवा
गाईचे दधही नपत नाही, कारण तयाला पाणयां्या
मांसा्या सवरपात अन ददले गेले आहे . बऱ्याच पाणया
आणण पकयांपैककी काही शाकाहारी आहेत आणण इतर
मांसाहारी आहेत, परंतु तयापैककी कोणीही ईशरा्या
इ्छे ने पयुक झालेलया ननसगार्या ननयमांचे उललंघन
करीत नाहीत. पाणी, प्ी, सरपटणारे पाणी आणण इतर
ननमन जीवयोनी हे सवर ननसगार्या ननयमांचे काटे कोरपणे
पालन करतात; महणून तयां्यासाठी पापाचा परच
उद्भवत नाही, तसेच वैददक सूचनादे खील तयां्यासाठी
नाहीत. एकटे मानवी जीवन हेच उतरदानयतवाचे जीवन
असते.

तथानप, असा नवचार करणे चुककीचे आहे ककी केवळ


शाकाहारी झालयाने ननसगार्या ननयमांचे उललंघन करणे
टाळता येते. भाजीपालयात सुदा जीवन असते, आणण हा
ननसगारचा ननयमच आहे ककी एखादा पाणी दसऱ्या
जीवाला खाऊन ननवारह करतो ' जीवो जीवसय जीवनम',
महणून पतयेक मनुिष्याने परमेशरास व तया्या ननयमांस
(पकृतीचे ननयम) ओळळखणे आवशयक आहे. केवळ
कठोर शाकाहारी असलयाचा अणभमान बाळगू नये.
पाणयांची चेतना एवढी नवकशसत झालेली नसते, ककी
ज्यादारे परमेशराला ओळळखले जावे, परंतु मनुिष्य वैददक
सानहतयातून धडा घेणयास पुरेसा सूज आहे ; आणण अशा
पकारे ननसगारचे ननयम कसे कायर करतात हे जाणून अशा
शासतीय जानामधून तयाचा मानवी जीवनात लाभ कसा
ममळवतात, हे तयास मानहत करता येते. जर एखा्ाने
वैददक सानहतया्या सूचनांकडे दलर् केले तर तयाचे
आयुिष्य खूप धोकादायक बनते.महणून मानवाने
परमेशरा्या अमधकाराची ओळळख करन घेऊन तयाचा
भक होणे, आवशयक आहे. तयाने परमेशरा्या सेवेसाठी
सवर काही ्ावे आणण परमेशराला अरपिलेलया उवरररत
अनातूनच तयाने खावे. असे करणे तयाला आपले कतरव
योगयररतया पार पाडणयाकररता स्म करेल. भगवद्गीते
(२.२६) मधये भगवान थेट महणतात, ककी ते शुद
भका्या हातातून शाकाहारी भोजन सवीकारतात. महणून
मनुिष्याने केवळ कठोर शाकाहारी बनू नये, तर
परमेशराचा भक बनले पानहजे , परमेशराला तयाने सवर
अन अपरण करावे आणण मग अशा पसादाला , ककिवा
भगवंताचा कृपेला गहण करावे. केवळ अशा पकारे कायर
करणारेच मानवी जीवनाची कतरवे योगयररतया पार पाडू
शकतात. जे लोक परमेशराला अन अपरण करत नाहीत,
ते पापाशशवाय दसरे काहीच खात नसतात, (भगवद्गीता
३.१३) आणण तया पापाचे पररणाम महणून नवनवध
पकार्या संकटांना व द:खाला तोड दे तात, पसाद गहण
न करणारे लोक सवत:्या पापाचा पनतकार कर
शकत नाहीत.

पापाचे मूळ परमेशरा्या मालककीकडे दलर् करन


ननसगार्या ननयमांचे जाणीवपूवरक उललंघन करणे हे
आहे.ननसगारचे ननयम ककिवा परमेशरा्या आदे शाचे
उललंघन केलयाने माणसाचा नाश होतो. याउलट, जो
शांनतनपय आहे, ज्याला ननसगारचे ननयम मानहत आहेत, व
ज्याला अनावशयक आसककी नाही, तसेच ज्या्यावर
दे षबुदीचा पभाव पडत नाही, असा तो वककी परमपभु
ईशरादारे ओळळखला जातो व तयाचा कृपेस पात होतो .
आणण अशा पकारे तो सनातन अशा मूळ घरात अथारत
दे वा्या गावाला ज्यास परमधाम महणतात, तेथे
परमातमयाकडे परत जाणयास पात होतो.

मंत दसरा
कुवरनेवेह कमारणण दजजीनवषे्छतँ समाः।
एवं तवनय नानयथोतोऽतसत न कमर शलपयते नरे।। २।।

अशा पकारे शासतननयत कमर करतच या जगात शंभर वषर


जगणयाची इ्छा करावी,तुझ्यासाठी यावनतररक अनय
कोणताही मागर नाही . अशा पकारे कमर करणयानेच
कमारचे बंधन तोडता येते; अनयथा नाही. ॥२॥

इस पकार कमर को करते हुए ही इस जगत मे सौ वषर


तक जीने ककी कामना करनी चानहए। तेरे शलए इसके शसवा
अनय कोई मागर नही है। इस पकार कमर करणेसे ही कमर
का लेप नही होता ।।२।।

यहाँ (ईशर से अनुशाशसत इस जगत् मे) कमर करते हुए


(पूणारयु) सौ वषर तक जीने ककी कामना करे । (इस पकार
अनुशाशसत रहने से) कमर मनुिष्य को शलपत (नवकारगसत)
नही करते । (नवकारमुक जीवन जीने के ननममत ) यह
(मागरदशरन) तुमहारे शलए है, इसके अनतररक परम
कलयाण का और कोई अनय मागर नही है ॥२॥

इस लोक मे करने योगय कमर को करते हुए ही सौ वषर


जीने ककी इ्छा करनी चानहए । तेरे शलए इसके शसवा अनय
कोई मागर नही है । इस पकार कमर का लेप नही होता ॥
२॥

मंत दसरा
कुवरन् एव इह कमारणण दजजीनवषे्छतँ समाः।
एवं तवनय न अनयथा इतः अतसत न कमर शलपयते नरे ।। २।।

भािष्याथर - अशा पकारे शासतननयत कमर करतच या


जगात शंभर वषर जगणयाची इ्छा करावी ,तुझ्यासाठी
यावनतररक अनय कोणताही मागर नाही .या पकारे कमर
करणयानेच कमारचे बंधन तोडता येते, अनयथा नाहीय

पूवर मंतातील कथनानुसार जगताचा एकमात कतार , हतार,


धतार, सवरशशकमान सवरमय परमेशर आहे, सवर काही तया
परमेशराचेच आहे हे समजून तयाचे समरण करतच व
शासतननयत कतरव कमारचे आचरण करत , ईशराचे
तयादारे पूजन करावे. आणण अशा पकारे आपले संपूणर
जीवन परमेशराला समरपित करावे. असे समजावे ककी
शासतोक सवकमारचे आचरण करन जीवन ननवारह करणे
हे ईशराचा पूजनासाठी च आहे, भोग भोगणयासाठी कमर
आचरण नाही. असे करणयाने ती कमर तुला बंधनकारक
होणार नाहीत. कमर करत असताना तया कमारनी शलपत न
होणयाचा हाच एकमात मागर आहे , याशशवाय अनय
कोणताही मागर कमरबंधनातून मुकता करणारा नाही.

सपषीकरण - कोणालाही मरावेसे वाटत नाही: पतयेकजण


जोपयरत तयाचे जीवन दीघरकाल खेचू शकतो तोपयरत
तयास जगायचे आहे. ही पवृती केवळ वैयशककररतयाच
नवहे तर समादजररकतया, समाज आणण राषात दे खील
दशयमान आहे. सवर पकार्या सजीव पाणयांदारे
जीवनासाठी कठोर संघषर केला जात आहे , आणण वेद
महणतात ककी हे अगदी नैसरगिक आहे. जीवसृषी
सवभावाने मचरंतन आहे, परंतु भौनतक अतसततवातील
गुलामनगरीमुळे तयांना आपले शरीर ननरंतर बदलावे
लागते, या पनरयेस आतमयाचे सथानांतरन ककिवा कमरबंधन
महणतात. एखा्ा जीवा्या सवकमारदारे ननमारण झालेले
बंधन महणजे कमर-बंधन होय. पतयेक सजीव घटकाला
आपलया उदरननवारहासाठी काम करावे लागते, कारण हा
भौनतक पकृतीचा ननयमच आहे, आणण जर तयाने
आपलया ननधारररत कतरवानुसार कायर केले नाही, तर तो
ननसगार्या ननयमांचे उललंघन करत असतो. व तयादारे
सवतःला अमधकामधक अमधकामधक जनम आणण मृतयूं्या
चरात सतत नफरवत राहतो. कमारचा ननयम या जनम-
मृतयू चराचे ननयमन करत असतो.

जीवना्या इतर अनेक पजातीची जीवन रपे (नवनवध


पाणी, पशुप्ी, कृमी, ककीटक या जीवयोनी) दे खील
जनम आणण मृतयू्या चरां्या अधीन असतात , परंतु
जेवहा सजीव अतसततव मानवी जीवन पापत करते, तेवहा
तयाला कमार्या साख्यांपासून मुक होणयाची संधी
ममळते. भगवद् गीतेमधये कमर, अकमर आणण नवकमर यांचे
सपष वणरन केलेले आहे. एखा्ा्या नवनहत कतरवानुसार
केलेलया कृती, जशा पकट केलेलया शासतात नमूद केलया
आहेत, तयांना कमर महणतात . जनम आणण मृतयू्या
चरातून मुक करणाऱ्या कृतीना अकमर महणतात; आणण
एखा्ाला तया्या वैयशकक सवातंतया्या गैरवापरामुळे ,
ननमन जीवनाकडे नेणाऱ्या कृतीना नवकमर महणतात . या
तीन पकार्या कृतीपैककी एखा्ाला कमार्या बंधनातून
मुक करणाऱ्या अकमर या पदतीस सूज पुरषांनी पनहली
पसंती ददली आहे. सामानय पुरषांना या जगात ककिवा
सवगारत उ्च सथान ममळावे यासाठी चांगले काम
करणयाची इ्छा आहे, परंतु अमधक पगत पुरष कमार्या
नरयेतून आणण तयां्या पनतनरयांपासून पूणरपणे मुक
होणयास इ्छु क आहेत. जानी पुरषांना हे चांगलयररती ने
ठाऊक आहे, ककी चांगले आणण वाईट ही दोनहीही कमर
एखा्ाला जनम, मृतयू, जरा, व वाधी या भौनतक
समसयांशी बांधतात. पररणामी जानी ते कमर शोधतात, जे
तयांना चांगलया आणण वाईट अशा दोनही पकार्या
पररणामांपासून मुक करते . अशा मुक कायारचे वणरन
ईशोपननषदात येथे ददले आहे .

शी ईशावासयो उपननषदाचा सूचना अमधक कौशलयाने


भगवद-गीतेमधये सपष केलया आहेत . भगवद-गीतेला ,
कधी कधी गीतोपननषद असेही महणतात, कारण सवर
उपननषदांचे अमृतसार तयात आहे. भगवद्-गीते (३.९-
१६) मधये पूणरपुरषोतम भगवान महणतात, 'वैददक
शासतांत उललेख केलेलया कतरवांना पार पाडलयाशशवाय
कोणीही वककी नैिष्कमर ककिवा अकमर अवसथा पापत कर
शकत नाहीत.' वैददक सानहतय माणसा्या कायररत
उजरचे ननयमन अशा पकारे कर शकते ; ककी तयाला
हळू हळू परमातमया्या अमधकाराची जाणीव होऊ शकते.
जेवहा तयाला भगवंताचे वशकमतव - वासुदेव ककिवा कृिष्ण
यांचा सवर्च अमधकार कळतो, तेवहा समजून घेणे
आवशयक आहे; ककी तयाला वासतनवक सकारातमक
जानाची अवसथा पापत झाली आहे. तया परमशुद
अवसथेत मुखयतः चांगुलपणा असलेला सतवगुण,
आवड पधान रजोगुण आणण अजान युक तमोगुण हे
पकृतीचे तीन गुण कायर कर शकत नाहीत , आणण तो
नैिष्कमार चा आधारावर कायर करणयास स्म होतो. अशी
अकमर अवसथा मनुिष्याला जनम आणण मृतयू्या चरात
बांधत नाही.

खरं तर, नवशुदावसथेत परमेशराची भककी करणया्या


सेवेशशवाय दसरे काहीच करावे लागत नाही. तथानप,
जीवना्या खाल्या टपपयात एखादी वककी ततकाळ
भककी सेवे्या नरयाकलापांना सवीकार शकत नाही ,
ककिवा एखादी वककी फळा्या आशेने करत असलेले
सकाम कमर पूणरपणे थांबवू शकत नाही . अशा बद
जीवातमयास इंदद्रय तृपततेसाठी कमर करणयाची सवय
असते - तया्या सवतः्या सवाथर इ्छापूतरतेसाठी, तवररत
ककिवा नवलंनबत कमर तो करत असतो . एक सामानय
माणूस सवत:्या इंदद्रयतृपतीदारे आनंद ममळवणयासाठी
कायर करत असतो , आणण इंदद्रय उपभोगाचे हेच ततव
जेवहा आपला समाज, राष ककिवा मानवतेचा समावेश
करणयासाठी अमधक नवसतृतपणे वाढनवले जाते, तेवहा ते
परोपकार, समाजवाद, सामयवाद, राषवाद आणण
मानवतावाद अशी नवनवध आकषरक नावे धारण करते. हे
“इझम” अथारत "वाद" नकककीच कमरबंधनाचीच नवनवध
अतयंत आकषरक रपे आहेत , परंतु जर एखा्ाला
खरोखर वरीलपैककी कोणतयाही “ईझम” कररता जगायचे
असेल, तर ईशोपननषदातील वैददक सूचनेनुसार तयाने तया
संकलपनेस ईशर-केदद्रत बनवावे. परंतु जर एखादी वककी
अगोदरच ईशर-केद्रीत संकलपने्या अनुषंगाने आपलया
कमारस व जीवनास पार पाडत असेल तर कौटुं नबक
मनुिष्य, परमाथरवादी, समाजवादी, सामयवादी, राषवादी
ककिवा मानवतावादी होणयात काहीही गैर वा
नुकसानकारक नाही.
भगवद्-गीते (२.४०) मधये भगवान शीकृिष्ण सांगतात,
नक ईशर-केद्रीत उपरम खूप मौलयवान आहेत, कारण
तयांतील काही अगदी थोडीशी कमर सुदा महाभयंकर
धोकयापासून आपणाला वाचवू शकतात.
" नेहाणभरमनाशोऽतसत पतयवायो न नव्ते |
सवलपमपयसय धमरसय तायते महतो भयात् ।। " जीवनाचा
सवारत मोठा धोका महणजे 8,400,000 जीवयोनीमधये
जनम, आणण तयादारे जनम-मृतयू्या उतरांती्या चरात
परत सरकणयाचा धोका. जर काहीएक कारणाने ककिवा
इतर एखा्ा मागारने एखा्ा मनुिष्याने आपलया बहुमूलय
मानवी जीवनादारे ममळवलेलया आधयाततमक संधीला
वथर गमावले , आणण पुनहा तो उतरांती्या चरात खाली
नीचयोनीत जाऊन पडला, तर तयाला अतयंत ददर वी
मानले पानहजे. आपलया सदोष इंदद्रयांमुळे, मूखर मनुिष्य हे
कसे घडते आहे, हे पाह शकत नाही . पररणामी शी
ईशोपननषद आमहाला आपली नवचार शककी ईशावासया्या
भावनेत संलगन करणयाचा सलला दे ते. आपण नेहमी
वसत असलयाने बऱ्याच वषारसाठी जगणयाची इ्छा
बाळगून असतो; अनयथा सवत: मधये दीघारयुिष्याचे तसे
फारसे मूलय नसते. एखादा वृ् शेकडो आणण शेकडो वषर
जगतो, परंतु वृ्ांसारखे दीघर काळ जगणयात ,ककिवा
लोहारा्या भातयासारखे शास घेणयात, ककिवा कुती आणण
डु करे यांसारखे मुलांना जनमाला घालणयात, तसेच
उंटांसारखे काटे खाणयात काही फारसा अथर नाही .
ईशरहीन परोपकार ककिवा समाजवादाला वानहलेले जीवन
नम्रपणे जगणयापे्ा नम्रवान ईशर-केदद्रत जीवन अमधक
मूलयवान आहे.

जेवहा या परोपकार अथवा जननहताथर नरया कृिष्ण


भावनेत ईशोपननषदाचा ननदर शानुसार चालनवलया जातात,
तेवहा तया नरया कमरयोगाचे रप धारण करतात.
भगवद्गीते (१८.५य९) मधये अशा उपरमांची शशफारस
केली आहे ,कारण तया नरया तया्या कायरवाहकास जनम
आणण मृतयू्या उतरांती पनरयेदारे खाली पशूयोनीत
जाणया्या धोकयापासून संर्णाची हमी दे तात. जरी
असे ईशर-केद्रीत नरयाकलाप अधरवटच समापत झाले
असतील, तरीही ते अंमल बजावणीसाठी योगयच आहेत,
कारण ते पुढील जनमा्या काळात तया कमरयोगीस मानवी
जीवन रपाची अथारत मनुिष्य दे हाची हमी दे तात. अशा
पकारे मुककी्या मागारवर आपली चसथती सुधारणयाची
आणखी एक नामी संधी तयास ममळू शकते.

ईशर-केद्रीत कृतये कशी करता येतील याचे वणरन भककी-


रसामृत-ससिधूमधये, शीरप गोसवामी यांनी केले आहे.
आमही हे पुसतक इंगजीत 'द नेकटर ऑफ भककी' या
नावाने शलनहले आहे. ज्यांना ईशोपननषदा्या भावनेत
तयांचे नरयाकलाप करणयास रस आहे, अशा सवारना
आमही तया मौलयवान पुसतकाची शशफारस करतो .

संबंध: अशा पकारे जनमबंधनास कारण असणारे कमर


कसे अकमर बनवावे , व तयादारे मुक होणयाचा ननणशत
मागर ननदर शशत केलयावर आता तयाचा नवपररत मागारवर
चालणाऱ्या मनुिष्यांचा गनतचे वणरन हा पुढील मंत करत
आहे.

मंत नतसरा
असुयार नाम ते लोका अनधेन तमसा आवृताः। ताँसते पेतय
अणभग्छननत ये के च आतम हनः जनाः ।।३।।

द नकलर आॅफ दी सोल,‌वहएवर ही मे बी मसट इनटर इनटू


दी पलॅनेटस् कनाऊन अॅज दी वलडरस् आॅफ दी फेथलेस,
फुल आॅफ डाकरनेस् अँड इगनोरनस.

आतम का हनन करनेवाले जो कोई भी आसुरी लोक है। वे


अजान और अनधकार से आ्छाददत, जो
अशदावानोका (आसुरी एवं नातसतक लोगोका) असूयार
नामक गहलोक है, वे मरकर उनही लोको को पापत करते
है। ॥३॥
वे (इस अनुशासन का उललंघन करने वाले लोग) असुयर
(केवल शरीर एवं इदनद्रयो ककी शशक पर ननभरर -सनववेक
ककी उपे्ा करने वाले) नाम से जाने जाते है । वे (जीवन
भर) गहन अनधकार (अजान) से मघरे रहते है। वे आतमा
(आतमचेतना के ननदर शो) का हनन करने वाले लोग,
पेतरप मे (शरीर छु टने पर) भी वैसे ही (अंधकारयुक)
लोको मे जाते है ॥३॥

आतम का हनन करनेवाले जो कोई भी आसुरी लोक है। वे


अजान और अनधकार से आ्छाददत, जो
अशदावानोका (आसुरी, नातसतकोका) असूयर नामक
गहलोक है, वे मरकर उनही लोको को पापत करते है ॥३॥

असुयर समबनधी जो लोक और योननयाँ है , वे अजान और


अनधकार से आ्छाददत है । जो मनुिष्य आतम का हनन
करते है, वे मरकर उनही लोको को पापत होते है ॥३॥
मंत नतसरा
असुयार नाम ते लोका अनधेन तमसाऽऽवृताः। ताँसते
पेतयाणभग्छननत ये के चातमहनो जनाः ।।३।।

भािष्याथर -‌ नाना पकारचा जीवयोनीरपी व नरकरपी


असे जे असुरांचे पशसधद लोक आहेत; ते सवर अजान
तसेच द:ख कलेशरपी घोर अंधकाराने आ्छाददत
आहेत. आतमयाचे हनन करणारा जो कोणीही मनुिष्य
असेल, तो मेलयानंतर तयाच भयंकर लोकांना वारंवार
पापत होत राहतो.

मानव शरीर अनय सवर शरीरांहन शेष आणण परम दलरभ


आहे. हे मानव शरीर जीवातमयास भगवंतां्या नवशेष
कृपेने जनम-मृतयूरपी संसार सागर तरन जाणयासाठीच
ममळाले आहे. अशा अमूलय मनुिष्य दे हास पापत करनही
जे लोक आपलया कमरसमूहास ईशर पूजनाकररता
समरपित करत नाहीत, परंतु कामय-सुखास सवरसव मानून
जीवनाचे परमधयेय दलर् करतात , असे कामनावश
नवषयांत आसक लोक , केवळ नवषयसुखाची पापती व
यथे्छ नवषयभोगात च संलगन असलेले, ते मूढलोक
वसतुत: आतमयाची हतयाच करणारे आहेत. कारण अशा
पकारे सवत:चेच पतन करणारे हे लोक बहुमूलय मानवी
जीवन वथर वाया घालवत आहेत ; व सवत:ला अमधकच
कमारचा बंधनात जखडत आहेत.

हे काम-परायण भोगी लोक, मग ते कोणीही असोत,


तयांना सांसाररक जगतात नकतीही मानमरातब, नाव,
यश, वैभव, वा अमधकार यांची पापती असो. आतमयाची
हतया करणारे अथारत ईशर पापतीसाठी पयतन न करता
सवत:चा घात करणारे, ते आसुरी लोक तयांचाच
कमरफळाचे भोग महणून; कूकर-शूकर, ककीटक, पतंग,
नगद, गाढव इतयादी नवणभन नीच जीव -योनीना पापत
करतात, घोर नरकात व नवणभन जीवयोनीत नेहमी
भटकत राहतात, गीता (१६:१६, १९:२०).आसुरी
सवभाव असणाऱ्या तया आतमघाती लोकांसाठीच नवनवध
नारककीय गहलोक आणण नीच जीवयोनीची योजना
ईशराने ननणशत केली आहे. हा जा अजान व द:ख-
यातनारपी जीवन अवसथा आहेत, तया कनिदनीय जीवन
अवसथा पापत करन सवत:चे पतन करायचे नसेल तर
आतमघात सोडू न आतमोदार करणे आवशयक आहे,
गीतेत भगवान सांगतात,मनुिष्याने आपला उदार सवत:च
करावा,आतमयाची हतया अथारत सवत:चे पतन ककिवा
सवत:चा घात सवत:च कर नये. गीता (६.५).

सपषीकरण : मानवी जीवन तया्यावर असणाऱ्या


पभावी जबाबदाऱ्यांमुळे पशू जीवनापे्ा वेगळे समजले
जाते. ज्यांना या जबाबदाऱ्या ठाऊक आहेत, आणण जे
तया भावनेने कायर करतात तयांना सुर महणजे दे वता (दै वी
गुणांनी युक) महणतात.परंतु ज्यांनी या जबाबदाऱ्यांकडे
जाणीवपूवरक दलर् कले आहे , ककिवा ज्यांना
तयां्याबदल मानहती नाही, तयांना असुर (ककिवा
रा्स) महणतात. संपूणर नवशामधये असे दोन पकारचे
मनुिष्यजन आहेत. ऋगवेदात ज्यांना दे वता (सूर) महटले
आहे, ते नेहमी सवर्च भगवान नविष्णूं्या चरण
कमलांचा आशय घेतात, व तयां्या आजेनुसार कृती
करणे हे तयांचे धयेय असते. अशा सूरांचा मागर (मृतयूनंतर
तयांचा मुककीपथ) सूयारने पकाशशत केलेलया उज्ज्वल
वाटे सारखा असतो,अथारत तयांचा मागर अंधकारमय
नसतो, ते सद् गती पापत करतात. याउलट, आतम हनन
करणाऱ्या आसुरी जनांचा मागर घोर अंधकारमय असतो,
महणजे ते भयंकर दगरती पापत करतात.

बुददमान मनुिष्याने नेहमी हे ल्ात ठे वायला हवे, ककी


चेतन आतमयास दलरभ मानवी जीवन अनेक ल्ावधी
वषारनंतरचा उतरांती पनरयेदारे पापत होते.या भौनतक
जगाची तुलना कधीकधी महासागराशी अथारत
संसारसागर ककिवा भवसागराशी केली जाते,तर मानवी
शरीराची तुलना भवसागर तरन जाऊ शकणाऱ्या
मजबूत नावेशी केली जाते. वैददक सानहतय आणण
पामाणणक आचायर, तसेच सदगुर व साधूसंत यांची तुलना
कुशल नावाडांशी केली जाते. मानवी दे हास ममळणाऱ्या
आवशयक सोयी सुनवधांची तुलना मानवदे हरपी बोटीला
गंतव सथानी वाहन नेणयास मदत करणाऱ्या अनुकूल
वाऱ्याचा हळू वार झुळकेशी केली जाते. जर या सवर
योगयसुनवधा असतानाही मनुिष्य पाणयाने आपलया
जीवनाचा पूणर उपयोग आतम -सा्ातकारा कररता केला
नाही, तर तया कृपण वककीस आतमयाचे हनन करणारी
महणजेच आतमघात करणारी समजले पानहजे. आतमयाची
अशा पकारे हतया करणाऱ्या लोकांना येथे या
ईशोपननषदाचा मंतात आसुरी महटले आहे. शी
ईशोपननषद गंभीरपणे चेतावणी दे ते ककी, जे कोणी
आतमयाची हतया करणारे जन आहेत, अथारत आतम-
सा्ातकारानवना बहुमूलय मानवी जीवनाचा घात करणारे
आसुरी लोक आहेत. ते आतमघाती जन नवशाचा अतयंत
नारककीय अशा अजान व अंधकारमय पदे शात पवेश
करन दारण द:ख भोगतात.

मानवाचा आरथिक व शारीररक गरजा जशा महतवाचा


आहेत, डु करे, कुती, उंट व गाढवं यांचाही शारीररक
गरजा तेविाच महतवाचा आहेत.परंतु या पशूं्या तया
वावाहाररक समसया (आहार, ननद्रा, भय, मैथुन) ओगळ
व अनतशय दीनवाणया राहणीमान चसथती खालीच
सोडवलया जातात. मनुिष्य पाणयास मात आरामदायक
जीवनास पुरेशा सोयीसुनवधा पकृतीने ददलेलया आहेत,
कारण मानवी जीवन हे पशू-पकयांपे्ा अमधक मौलयवान
व महतवाचे आहे. मनुिष्याचे जीवन राहणीमान कुती,
डु करे यांसारखया इतर पाणयांहन का बरे अमधक चांगले
आहे? का बरे उ्च सरकारी अमधकाऱ्यास एखा्ा
सामानय कारकूना पे्ा अमधक सोयीसवलती ममळत
असतात? याचे उतर हेच आहे ककी, पथम शेणी्या
अमधकाऱ्यास नततककीच मोठी जबाबदारी व कतरवे पार
पाडावी लागतात. तयाचपमाणे मनुिष्याची कतरवे आणण
जबाबदारी ही, केवळ भूखेलया पोटासाठी जगणाऱ्या
पशू-पकयांहन अमधक असते. तरीही आधुननक
समाजा्या आतमघाती पशूवत संसकृती ने उपासमारीची
समसया अमधकच जदटल केली आहे. जेवहा आपण
सुटाबूटातील चकचककीत अशा आधुननक संसकृतीचा
पाणयाला अधयातम व आतम-सा्ातकारात रस घेणयाची
नवनंती करतो, तेवहा तो महणतो, 'आपणास पोटाची भूख
भागनवणे सवरपथम आवशयक आहे, भुकेलेलया मनुिष्यास
आतम-सा्ातकाराची तशी काहीही आवशयकता नाही.'
परंतु येथे ईशोपननषद मात आतम -सा्ातकाराची
आवशयकता सवारमधक महतवपूणर आहे , असे मानते.
ईशोपननषद केवळ आतम-सा्ातकाराचे महतवच सांगत
नाही, तर आतम-सा्ातकाराकडे पूणरपणे दलर्
करणाऱ्या मूखर, नातसतक व आसुरी लोकां्या
मृतयूनंतर्या गतीचे भयंकर वणरन सुदा करते. पकृतीचे
ननयम खूप कठोर आहेत,जरी एखा्ास आतम-
सा्ातकारात मुळीच रस नसेल, तरीही आतम-
सा्ातकाराचा नतरसकार करणाऱ्या व केवळ पोटाचा
भाकरीसाठीच काबाड-कष करणयाची इ्छा असणाऱ्या
वककीवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते.

आपणाला हे मनुिष्य जीवन गाढवां सारखे कठोर पररशम


करणयासाठी अथवा कुती, डु करे यांचापमाणे मैथुन
करणयासाठी ममळालेले नाही, तर जीवनाचा परम
धयेयाची महणजे आतम-सा्ातकाराची शसदीपापत
करणयासाठी ममळाले आहे. आपण जर आतम-
सा्ातकाराची पवार करत नसू , तर पकृतीचे ननयम
मायेदारे बळजबरीने आपणास वथर काबाडकष करायला
लावतात, जरी आपलयाला थोडाशा सुखासाठी खडतर
पररशम करणयाची इ्छा नसली, तरीही रजोगुणी मायेचा
अधीन असलयाने आपण गाढवासारखे पररशम करत
राहतो. मानव समाज नवशेषतः आजचा आधुननक
युगातील तथाकशथत पगत मनुिष्य हा घाणयाला जुंपलेलया
बैलासारखे व ओळझी वाहणाऱ्या गाढवासारखे पररशम
करताना पाहायला ममळतो, परंतु तयांना परमाथारसाठी
मुळीच पररशम घेणयाची इ्छा नाही. परमाथारसाठी
पररशम न कर इच्छणाऱ्या अशा लोकांना नवशाचा
अजान व अंधकारमय पदे शात पाठवले जाते, कारण
मनुिष्य महणून असलेले आतम- सा्ातकाराचे परम कतरव
तयांनी बजावलेले नसते. तया अंधकारमय पदे शात अथारत
नवनवध नरकलोकांत व नवनवध नीच जीवयोनीत गेलयावर
तेथे अशा लोकांस अतसततवासाठी कठोर संघषर महणजेच
अथक पररशम करावे लागतात. अशा पकारे पकृतीचे
ननयम बळजबरीने परमाथारसाठी पररशम न करणाऱ्यांना
जीवन अतसततवासाठी नवनवध नीच जीवयोनीत भटकत
ठे वूनन कठोर संघषर करायला लावतात . या असुरांना
असूयार नामक लोकात पाठवले जाते असे जे
ईशोपननषदाचा या नतसऱ्या मंतात महटले आहे ते याच
अथारने.
भगवद् गीतेत (६.४१..४३) महटले आहे, ककी जो मनुिष्य
आतम-सा्ातकाराचा मागारवर अगेसर आहे, मात तरीही
योगाचे पूणरतव पापत कर शकला नाही, असा तो आतम
सा्ातकारासाठी पयतन करताना योगभष झालेला पुरष
पुढचा जनम ' शुचीनां ' ककिवा 'शीमतां ' कुटुं बात पापत
करतो. आणण अशा पकारे तयाला पुनहा मानवी दे हाची
पापती ही तयाचा अपूणर योगपवासाला पूणरतवास
नेणयासाठी होते. 'शुची' हा शबद पगत आधयाततमक
पररवारातील बामहणास ननदर शशत करतो. तर 'शीमता' हा
शबद गभरशीमंत वापारी कुटुं बातील वैशयासाठी वापरला
गेला आहे. अशा पकारे आतम-सा्ातकारा कररता
गंभीरपणे पयतन करणाऱ्यास चांगली उतम संधी व
पोषक दै वी वातावरण हे दै वी पररवारातील जनमादारे
तयास उपलबध करन ददले जाते. केवळ ईशर पापतीसाठी
नुसता पयतनच करणाऱ्या योगभषांना जर आदशर व
पनतषीत परीवारात जनम ममळत असेल, तर ज्यांनी
योगाचे पूणरतव पापत केले आहे, अशा तया महातमा नरशेष
पुरषां्या चसथतीची आपण केवळ कलपनाच कर शकतो.
केवळ ईशरपापतीचा पयतन करणाऱ्यास सुदा मनुिष्य
दे हाची खातीशीर पापती आहे, परंतु असे असूनही आतम-
सा्ातकारा कररता पयतन सुदा न करणारे, माया
आवरणाचा अधीनच राहणारे, जे अतयंत भौनतकवादी,
अतयंत भोगासक नवषयी आसुरी जन आहेत , तयांना
अंधकारमय नारककीय गहलोकांत जावेच लागते.वैददक
शासतांचा हाच ननिष्कषर आहे.

असे भौनतकवादी असुर नाममात धारमिकतेचे पदशरन


करतात व अवडंबर माजवतात, पण तयांचा धमरसुदा
केवळ भौनतक लाभपापतीसाठीच असतो.भगवद्गीता
अशा लोकांचा 'आतम-संभानवता' या शबदात तीव ननषेध
करते, हे लोक इतरांची ददशाभूल करणयाचा तयांचा
्मतेनेच समाजात शेष महणून ओळळखले जातात.आणण
तयां्या वैयशकक धनसंपती व अजानी जनांदारे तयांना
ममळणाऱ्या शककीशाली मतसामरयार मुळेही मदांध
होतात, महणून आतमकेदद्रत अथारत केवळ सवतःचा नवचार
करणारे व सवत:ची बढाई मारणारे, असे आसुरी जन
आतम-सा्ातकारा पासून आणण ईशावासयाचा जानापासून
वंमचत राहतात, तसेच ईशरा्या संपूणर जगतावरील
सवामीतव हककाची तयांना जाणीव नाही .महणून
अंधकारमय जगात तयांचा पवेश ननणशत आहे.

शेवटी ननिष्कषर हाच आहे ककी ,आपण मनुिष्य पाणयास


एकमेव सामादजक व आरथिक समसयाच सोडनवणयाचे
कतरव नाही, तर भौनतक जीवना्या सवर समसया ज्या
पकृती्या ननयमांनी आपलयावर लादलया आहेत,तया
सुदा सोडनवणयाचे आ्कतरव आपणावर या मानवी
जीवनात आहे.

संबंध- जो परमेशर संपूणर जगतात वापत आहे ,ज्याचे


ननरंतर समरण करत असताना सवर कमर तयाचा
पसनतेसाठी करावी,असा तो ईशर कसा आहे? या
दजजासेचे वणरन पुढील मंतात केले आहे.

मंत चौथा
अनेजत् एकम् मनसो जवीयो न एनत् दे वा आपुवन पूवरम्
अषरत्। तत् धावतो अनयान अतयेनत नतषत् ततसमन् अपः
मातररशा दधानत ।।४।।

आलदो नफकसड् इन नहज अबोड द पसरनॅशलटी आॅफ


गाॅडहेड इज तसव्टर दॅ न दी माईड अँड कॅन ओळवहरकम
आॅल ओळदरस् रकनिग. ‌द पावरफुल डेममगाॅडस कॅन नाॅट
अपोच नहम अलदो इन वन पलेस नह कं्ोलस् दोझ वह
सपलाय दी एअर अँड रेन. ‌ही सरपासेस आॅल इन
एकसलनस.

वह परमततव (परमेशर) अनवचशलत तथा एक जगह


चसथत होकर भी मन से भी वेगवान (चपळ) है । वह चसथर
होते हुए भी सभी गनतशीलो का अनतरमण नकये हुए है।
उसे दे वता या इदनद्रयाँ पापत नही कर सकती ; कयोनक
यह उन सबसे पहले ही नव्मान है । उसी ककी सता मे ही
वायु, पजरनय (इंद्र) कायर करते है। समसत पाणणयो के
पवृनतरप कमर का नवभाग वही करता है ॥४॥

चंचलतारनहत वह ईश एक ही है। (जो) मन से भी अमधक


वेगवान् है । वह सफूरतिवान् पहले से ही है, नकनतु उसे
दे वगण (दे वता या इदनद्रय समूह) पापत नही कर पाते ।
वह चसथर रहते हुए भी दौड़कर अनय ( गनतशीलो )
से आगे ननकल जाता है । उसके अंतगरत (अनुशासन मे
रहकर) ही गनतशील वायु-जल को धारण नकए रहता है॥
४॥

वह आतमततव अनवचशलत, एक तथा मन से भी तीव गनत


वाला है । इसे इदनद्रयाँ पापत नही कर सकती कयोनक यह
उन सबसे पहले है । वह चसथर होते हुए भी सभी
गनतशीलो का अनतरमण नकये हुए है । उसी ककी सता मे
ही वायु समसत पाणणयो के पवृनतरप कमर का नवभाग
करता है ॥४॥

वह परमेशर अनवचशलत तथा एक जगह चसथत होकर भी


गती मे मन से भी वेगवान है। वह चसथर होते हुए भी गनतमे
सभी को पीछे छोड सकता है। शककीशाली दे वता और
इदनद्रयाँ उस तक पहुच नही सकते , कयोनक यह उन सबसे
पहले ही नव्मान है । उसी ककी सता मे ही वायु , इंद्र
आदी दे वता पजरनय का कायर करते है। समसत पाणणयो के
पवृनतरप कमर का नवभाग वही करता है। ॥४॥

मंत चौथा
अनेजदे कं मनसो जवीयो नैनदे वा आपुवन पूवरमषरत ।
तदावतोऽनयानतयेनत नतषततसमनपो मातररशा दधानत ।।
४।।
भािष्याथर - जरी भगवंत तयां्या धामात चसथत असले तरी
,ते भगवंत मनापे्ा वेगवान आहेत, आणण इतर सवारना
धावताना मागे टाकू शकतात. सामरयरवान दे वताही
तयां्या पयरत पोहचू शकत नाहीत. एकाच जागी चसथर
असूनही, वायू व पजरनय पुरवणाऱ्यांवर ते ननयंतण
ठे वतात.उतकृषतेत तयांनी सवारना मागे टाकले आहे.

तो अंतयारमी, सवरशशकमान परमेशर अचल व एक आहे,


तरीही मनाहन अमधक वेगवान आहे. जेथपयरत मनाची
गती आहे, तयाचाही पुढे तो नव्मान असतो, अथारत मन
तयाचापयरत पोहचू शकत नाही. तो ईशर सवारचा आधी
नव्मान व जानसवरप आहे, सवारचा आ् असलयाने
सवारनाच अगोदर जाणतो.परंतु तयास दे वता तसेच
महषरगण सुदा पूणरपणे जाणून शकत नाहीत; गीता
(१०:२). जे काही तीव वेगवान मन, बुदी आणण इंदद्रये
अथवा वायु इ.दे वता आहेत, ते आपलया पूणर सामरयारने
ईशराचा अनुसंधानात नेहमी धावत आहेत, परंतु परमेशर
एका जागी अचल अथारत आपलया परमधामात चसथर
असूनही कोणीही तया्यापयरत पोहोचू शकत नाही.
असीम परमेशराचा सीमेचा थांगपता ससीम भौनतक
गोषीदारे लागत नाही.वायू, इंद्र इतयादी दे वतांमधये ज्या
शककी आहेत, तया शक्दारे जलवषरण, पकाशन,
पाणधारण अशी कमर करणयास तया दे वतांना सामरयर हे
परमेशरादारेच पापत होत असते.परमेशरा्या
सहाय्यानवना हे दे वता काहीच करणयास समथर नाहीत.

सपषीकरण :
मानशसक तकारदारे, महान दाशरननकसुदा सवर्च
ईशराला जाणू शकत नाहीत, जे परमातमयाचे पररपूणर
वशकमतव आहे, ते भगवंत केवळ तयां्या भकांनाच
तया्या कृपेदारे ओळळखला जाऊ शकतात. ब्ा-संनहते
मधये (५.३४) महटले आहे ककी, तो एक अभक ततवजानी
वायू ककिवा मनाचा वेगाने जरी ल्ावधी वषर अवकाशात
पवास करत रानहला, तरी तयास आढळू न येईल ककी, तो
अजूनही पररपूणर सतयापासून, खूप खूप दर आहे. ब्ा-
संनहतेत (५.३७) पुढे महटले आहे ककी, परमपूणर भगवंत
तयांचा ददव धामात राहतात आणण ते परमधाम गोलोक
नावाने ओळळखले जाते.तया परमधामात भगवंत तयां्या
ददव लीलांमधयेच वसत असतात , पण तरीही तयां्या
अचचितयशककीदारे ते एकाच वेळी तयांचा सजरनशील
भौनतक जगात उपचसथत राह शकतात व जगताचा
पतयेक भागात पोहोचू शकतात. गोलोक महणून
ओळळखले जाणारे अलौनकक वणरन मधये. नविष्णु पुराणात
तयां्या अलौनकक सामरयारची तुलना अनगनपासून ननमारण
होणाऱ्या उिष्णता आणण पकाशाशी केली जाते . अगनी
जरी एकाच दठकाणी चसथत असला तरी, तो आपला
पकाश आणण आपली उिष्णता यांना काही अंतरावर
नवतरीत कर शकतो ; तयाचपमाणे, पररपूणर भगवंतांचे
वशकमतव, जरी तयां्या अतुलनीय ननवाससथानात नेहमी
चसथत असले, तरी सवरत तयां्या वेगवेग्या शक्चा
पसार कर शकते.
जरी भगवंताचा सामरयरशककी अनेक आहेत, तरी तया
शककी मुखय तीन नवभागांमधये नवभागलया जाऊ शकतात:
अंतरंगा शककी, तटसथ शककी आणण बनहरंगा सामरयर . या
पतयेक शेणीची शेकडो आणण लाखो उपशीषरके आहेत .
हवा, पकाश आणण पाऊस यांसारखया नैसरगिक घटकांवर
ननयंतण ठे वणयात वचरसव आणण तया ननयंनतत करणयास
स्म असलेलया सवर दे वतांना पररपूणर ईशरा्या सीमांत
सामरयारत वगरकृत केले गेले आहे. मानवांसह सामरयारच
पाणीसुदा भगवंतां्या सीमांत सामरयारशी संबंमधत
आहेत. भौनतक जग हे पभुच मानवांसह सामर ननरमिती
आहे. आणण आधयाततमक आकाश , दजथे दे वाचे राज्य
वसलेले आहे, ते तयां्या अंतगरत सामरयारने पकट होते.

अशा पकारे परमेशरा्या वेगवेग्या शककी सवरत


अतसततवात आहेत. जरी ईशर आणण तयाची शककी एकच
आहे, शककी व शककीमान यां्यात भेद नाही , तरीसुदा
एखा्ाने ईशराऐवजी तयाचा शककीलाच परमसतय गृहीत
धर नये . एखा्ाने चुकूनही असा नवचार कर नये ककी,
परम भगवंतांचे ननराकार रपाने सवरत नवतरण झाले
आहे, ककिवा भगवंत आपले वैयशकक अतसततव
गमावतात. पुरषांना तयां्या समजणयाचा मयारददत ्मते
आधारेच ननिष्कषारपयरत पोचणयाची सवय असते, परंतु
परमपूणर ईशर आपलया समजणया्या मयारददत ्मतेचा
अधीन नाही. याच कारणासतव उपननषदे आपलयाला
अशी चेतावणी दे तात ककी कोणीही आपलया मयारददत
सामरयारने परमेशराजवळ जाऊ शकत नाही.

भगवद-गीते (१०.२) मधये भगवंत सांगतात, ' दे वता


आणण महषरगण सुदा तयांना जाणू शकत नाहीत.' मग
असुरांबदल काय बोलावे ? तयां्यासाठी परमेशराला
समजणयाचा मागारचा परच उद्भवत नाही? या चौरया
मंतात शी ईशोपननषद अनतशय सपषपणे असे सूमचत
करते ककी; परम सतय हे अंनतमत: एक पररपूणर वककी
आहे, अनयथा तया्या वैयशकक वैशशिष््ां्या समथरनाथर
इतकया तपशीलांसह उललेख करणयाची गरज भासली
नसती.

ईशरा्या शककीचे वैयशकक अंश आणण चेतनकण


असलेलया जीवातमयांमधये सवत: भगवंतांचीच सवर
गुणल्णे आहेत, तरीही तयांचे नरयाकलाप मयारददत
असतात, आणण महणूनच सवर जीव मयारददत आहेत . भाग
ककिवा अंश रप दे वता,मनुिष्य हे जीव कधीच पूणर ईशराची
बरोबरी कर शकत नाहीत ; महणूनच ते पभू्या पूणर
सामरयारची पशंसा करणयास तसेच तयांना जाणणयास
समथर नाहीत . भौनतक पकृती्या पभावाखाली
असलेले, मूखर आणण अजानी जीव जे नवराट परमेशराचे
अवयव आहेत, ककिवा परमेशराचे अंग आहेत, ते ्ुद्र
जीव (तारकिक मनुिष्य) भगवंतां्या अतीदद्रय चसथतीबदल
अनुमान लावणयाचा पयतन करत असतात. केवळ
कलपनेने तसेच, मानशसक तकारदारे ईशराची ओळळख
पसथानपत करणयाचा पयतन करणाऱ्यांना, ईशोपननषद
इशारा दे ते ककी; मन , बुदी, इंदद्रये व दे वता यां्यादारे
भगवंत अगमय आणण अचचितय आहेत ; महणून मानशसक
तकारदारे तयांना जाणणयाचे पयतन ननरथरकपणाचे
आहेत. वेदांचाही परम जानाोत जो आहे, तया सवतः
परमेशराकडू नच ददवजान जाणून घेणयाचा पयतन केला
पानहजे, कारण भगवंतानाच भगवंताचे पूणर जान आहे.

परम पूणारचा पतयेक भाग व अंश अथारत चेतन जीवातमे


परमेशरा्या इ्छे नुसार कायर करणयासाठी काही नवशशष
उजरने संपन आहेत . जेवहा अंशातमक जीव भगवंता्या
इ्छे अनुरप असलेलया आपलया शाशत अशा नवशशष
नरयाकलापांना नवसरतो; तेवहा तो मायेचा, भमाचा
अधीन मानला जातो. अशा रीतीने सुरवातीपासूनच
ईशोपननषद आपलयाला समपरक सूचना दे त आहे, ककी
परमपभूने आपलयासाठी नेमलेली भूममका तयाचा
इ्छे नुरप पार पाडणयासाठी आपण द् राहावे . याचा
अथर असा नाही; ककी पतयेक वैयशकक आतमयास सवतःचे
कोणतेही वशकगत सवातंतय नाही.कारण ते जीव पभूचेच
अंग आहेत, महणून तयांनी पभू्या पुढाकाराने तयांचा
ददव नरयाकलापात भाग घेतला पानहजे . आपलया
सनरय सवभावाचा जेवहा एखादी वककी योगयररतया,
बुददमतापूवरक वापर करते. आणण सवरकाही
परमेशरा्याच शककीचे पाक् आहे हे समजून घेते ,
तेवहा ती आपलया मूळ चेतनाला पुनरज्जीनवत कर
शकते, जी चेतना माये्या अथारत बनहरंगा ऊजर्या
संगतीमुळे हरवली होती.

परमेशराकडू न सवर सामरयर पापत होते .महणूनच पतयेक


नवशशष शककी परमेशराची इ्छा पूणर करणयासाठी
वापरली पानहजे अनयथा नाही. अशा पकारचा जानादारे
ज्याने सेवा भाव वृती अंगीकारली आहे, तोच परमेशराला
ओळळखू शकतो. पररपूणर जान महणजे परमेशराला तया्या
सवर वैशशिष््ांसनहत जाणणे , तया्या नवणभन शक्ना
जाणून घेणे, आणण तया्या इ्छे नुसार या सामरयरशककी
कशा कायर करतात हे जाणून घेणे . या मु्ावर भगवंतांनी
भगवद-गीते मधये वणरन करन तयावर चचार केली आहे ,
सवर उपननषदांचे सार गीता आहे.

संबंध - आता परमेशराचा अचचितय शशकसामरयारचे व


वापकतेचे पकारानताने पुनः वणरन केले जात आहे.

मंत ५ वा
तत् एजनत तत् न एजनत तत् दरे तत् उ अननतके। तत्
अनतः असय सवरसय तत् उ सवरसय असय बाहतः ।।५ ।।

द सुपीम लाॅडर वाॅकस् अँड डझ नाॅट वाॅलक.‌ही इज फार


अवे, ‌बट ही इज वहेरी ननअर अॅज वेल. ‌ही इज नवदीन
एवहररसथिग, ‌अँड येट ही इज आऊटसाइड आॅफ
एवहररसथिग.
वह आतमततव(ईशर) चलता है और नही भी चलता । वह
दर है और समीप भी है । वह सबके अंतगरत है और वही
सबके बाहर भी है ॥५॥

वह परमततव (परमेशर) चलता है और नही भी चलता ।


वह दर है और समीप भी है । वह सबके अंतगरत है और
वही सबके बाहर भी है ॥५॥

वह (परमततव) गनतशील भी है और चसथर (भी) है । वह


दर से दर भी है और ननकट से ननकट भी है। वह इस सब
( जड़-चेतन जगत्) के अंदर भी है तथा सबके बाहर
(उसे आवृत नकये हुए) भी है॥५॥

मंत पाचवा
तदे जनत तनैजनत तद् दरे तदननतके ।
तदनतरसय सवरसय तद सवरसयासय बाहत:।।५।।
भािष्याथर- तो परमेशर चालतो आणण चालत ही
नाही,एकाच वेळी परसपरनवरोधी भाव, गुण, तसेच नरया
ज्या्यात नव्मान आहेत तोच तर परमेशर आहे,
नाहीतर तयाला अचचितय शककीने युक आहे,असे महणणयात
काय अथर आहे ?दसऱ्या पकारचा नवचार अथारने असेही
महणता येईल ककी, भगवंत जे आपलया परमधामात
आपलया नपय भकांना ददव आनंदाचे आदानपदान
करणयासाठी अपाकृत सगुण-साकार रपात नव्मान
आहेत, व तेथे ननरंतर ददवलीलांचे पकटीकरण करत
आहेत, हे तयांचे चालणे आहे;आणण ननगुरण -ननराकार
रपाने सदा सवरदा सगळीकडे अचल चसथत आहेत, हे
तयांचे न चालणे आहे. याचपमाणे शदा व पेम यांनी रनहत
नातसतकासाठी ते कधीही दशरन दे त नाहीत; अथारत
अभकांसाठी ते अतयंत दर आणण दरच आहेत , आणण
पेमीजनांसाठी पेमा्या आतर हाकेने ते भगवंत पतय्
तयां्यासमोर ककिवा तयाचा हृदयात तत्णी पगट होतात,
महणून भक जनांसासाठी ते नेहमी ननकटाहन ननकट
आहेत. ते अतयंत समीप आहेत, कारण असे कोणतेही
सथान नाही जेथे तो परमातमा उपचसथत नाही; परंतु
अजानी जन तयांना सवरत वापत असलेले पाह शकत
नाहीत, महणून तयां्यासाठी ते अतयंत दर आहेत
(गीता:१३/१५). वसतुतः तो परमेशर संपूणर जगताचा
परम आशय आहे,आणण परम कारण ही तोच आहे ,
यासतव जगताचा आत-बाहेर तो सवरत पररपूणर आहे ,
(गीता: ७/७).

सपषीकरण - येथे परमेशरा्या काही अमयारद ददव


नरयांचे वणरन आले आहे, तया्या अकलपनीय सामरयारने
तया अयूत नरयांस अंमलात आणले जाते. येथे ददलेले
नवरोधाभास परमेशरा्या अचचितय शक्ना शसद करतात.
"तो चालतो, आणण तो चालत नाही." सवरसाधारणपणे,
जर कोणी चालू शकत असेल तर तो चालू शकत नाही
असे, महणणे तकरसंगत नाही. परंतु ईशरा्या संदभारत,
असा नवरोधाभास तया्या अकलपनीय सामरयारला सूमचत
करतो. आम्या मयारददत जाना्या पूंजीसह आपण
अशा नवरोधाभासांना समजून घेऊ शकत नाही आणण
महणूनच आपलया मयारददत समजणया्या शककी्या
बाबतीत आपण परमेशराची कलपना करतो. उदाहरणाथर,
मायवादी नव्ालयाचे ननराकारवादी ततववेता केवळ
भगवंतां्या ननराकार कृती सवीकारतात आणण तयांचे
वैयशकक वैशशिष्् नाकारतात. परंतु भागवत नव्ालयाचे
वैिष्णव नव्ाथर , परमेशराची पररपूणर संकलपना
सवीकारतात, तया्या अकलपनीय गोषी सवीकारा आणण
अशा पकारे तो समजून घया ककी तो वैयशकक साकार
आणण अभे् ननराकार दोनही आहे . भागवतांना अथारत
वैिष्णवांना मानहत आहे ककी अचचितय शककीसामरयार शशवाय
"परम सतय भगवान" या शबदाला काही फारसा अथर
नाही.

आपण आपलया उघडा डो्यांनी दे वाला पाह शकत


नाही,महणून आपण कधीही असे मानू नये ककी,
परमेशराचे वैयशकक अतसततव नाही. दे व फार दर आहे
परंतु अगदी जवळ आहे, असे घोनषत करन ईशोपननषद
या ननराकार युशकवादाचे खंडन करते. परमेशराचे
वासतव या भौनतक आकाशा्या पलीकडे आहे , आणण
आपलयाकडे हे भौनतक आकाश मोजणयाचे कोणतेही
साधन नाही. जर भौनतक आकाशच इतके नवसताररत
असेल तर तयापलीकडे असलेलया आधयाततमक
आकाशानवषयी काय बोलावे? भौनतक नवशापासून फार
दर आधयाततमक आकाश आहे, याची खाती भगवद्
गीतेमधये आहे, ( १५.६ ). परंतु भगवंत इतके दर
असूनही, ते एकाच ्णात, एका सेकंदापे्ाही कमी
वेळात, आपलया समोर मन ककिवा वायू्याही वेगापे्ा
अमधक वेगवान गतीने आपलयासमोर तातकाल पकट
होऊ शकतात. ते इतकया वेगाने धावू शकतात, ककी
तयां्यावर कोणीही नवजय ममळवू शकत नाही. हे
आधी्या मंतात वणरन केलेले आहे .
तरीही जेवहा भगवंताचे वशकमतव आपलयासमोर येते,
तेवहा आपण तयांचाकडे दलर् करतो .या पृरवीतलावर
शीकृिष्ण जेवहा पकट होते,तेवहा तयां्या भकांशशवाय
कोणीही तयांना परमेशर महणून ओळळखू शकले नाही
तयामुळे,भगवंतांना मनुिष्य दे हधारी समजून तयांचा
उपहास करणाऱ्या मूखारचा ननषेध भगवान शीकृिष्ण
सवतः गीतेमधये (९.११) करतात , दजथे ते महणतात, ककी
मूखर तयांना मतयर पाणी मानून तयांचा नतरसकार करतात .
भगवंत नशर पाणी नाहीत ककिवा भौनतक पकृतीदारे
ननरमित भौनतक शरीर घेऊन ते आपलयासमोर या जगात
येत नाहीत. असे बरेच तथाकशथत नवदान आहेत, ककी ते
असा दावा करतात ककी परमेशर एका सामानय
जीवापमाणेच भौनतक वसतूं्या बनलेलया शरीरात
उतरतो. भगवंतां्या अकलपनीय सामरयारस समजू न
शकणारे, असे मूखर लोक नकळत ईशराला सामानय
माणसां्या बरोबरीत आणतात.
कारण परमेशर अकलपनीय शककीसामरयारने पररपूणर
आहे, महणून तो आम्या सेवा कोणतयाही पकार्या
माधयमातून सवीकार शकतो , आणण तो तया्या
इ्छे नुसार आपली णभन उजारशककी रपांतररत कर
शकतो. अनवशासू लोक एकतर असा तकर करतात ककी,
परमपभू सवतः अवतार घेऊ शकत नाही ककिवा जर तो
असे करतो तर तो भौनतक रपाला धारण करन खाली
(अवतरतो) उतरतो. जर आपण परमेशरा्या
अकलपनीय सामरयारचे अतसततव सवीकारले तर हे
युशकवाद रद केले गेले आहेत. मग आपण समजून घेऊया
जरी ईशर आपलया सम् भौनतक उजर्या रपात ददसला
तरीही तया्यासाठी ही ऊजार अधयाततमक उजरमधये
रपांतररत करणे शकय आहे. शककीचा ाोत एक आणण
समान असलयाने, उजार तया्या सतोता्या इ्छे नुसार
वापरली जाऊ शकते. उदाहरणाथर, ईशर अचार-नवगहा्या
रपात पकट होऊ शकतो ; पृरवी, दगड ककिवा
लाकडापासून दे वतामूतर बननवली जाते . दै वतपरप,हे
जरी लाकूड, दगड ककिवा इतर गोषीनी कोरलेले असले
तरी ते मूतर नसते , जसे मूरतिभंजक व मूरतिपूजा
नवरोधकांचा दावा आहे.

आपलया सधया्या अपूणर भौनतक अतसततवा्या चसथतीत,


अपूणर दषीमुळे आपण सवर्च ईशराला पाह शकत नाही.
तरीही ज्या भकांना आपलया भौनतक नेतांदारे भौनतक
दषीकोनातून भगवंतांना पहायचे आहे, तयांचावर भगवान
कृपा करन, तयां्या भकांची सेवा सवीकारणयासाठी
तथाकशथत भौनतक सवरपात ददसतात महणजे अचार-
नवगह रपात पकट होतात. भककीसेवे्या सवारत खाल्या
टपपयात असलेले असे भक मूतरची पूजा करीत आहेत
असा नवचार कधी कर नये . वसतुतः ते परमेशराची
उपासना करीत आहेत, परमेशराने तयां्याकडे सुलभ
मागारने येणयाचे मानय केले आहे. केवळ उपासकां्या
लहरीखातर आचार रप तयार केले जात नाही . हा
अचारनवगह सनातन आहे,कारण नवगह रपाने अवतार
धारण करणारा परमेशर सनातन अतसततवात आहे, सवर
लवाजमयासह अचारनवगह कायमचा अतसततवात आहे. हे
खरोखर एक पामाणणक भकादारे अनुभवले जाऊ शकते,
परंतु नातसतकांदारे नाही.

भगवद-गीते मधये (4.11) भगवंत महणतात,'जो भक


मला ज्या पकारे, ज्या भावनेने शरण येतो तयाच पमाणात
मीही तयास पनतसाद दे तो.' अशा पकारे भगवंत भकास
कसे हाताळतात ते तया भकाचा शरणागती पदवीवर
अवलंबून आहे. सवत: ला कोणासमोर ककिवा सवारसमोर
पगट न करणयाचा सवतंत हकक भगवंतांकडे सुरण्त
आहे, परंतु केवळ तयां्याच सवाधीन होणाऱ्या
शरणागत आतमयांसम् सवतःला दशरनवणयाचा पभुला
अमधकार आहे. अशापकारे आतमसमपरण केलेलया
आतमयांसाठी ते नेहमीच आवाकयात असतात, तर
शरणागत नसणाऱ्या आतमयांसाठी ते नेहमी दरच
राहतात, आणण तयां्यापयरत ते पोहचू शकत नाहीत.
या संदभारत पकट शासतांनी वापर केलेले दोन शबद
परमेशराला लागू होतात - सगुण ("गुणांसह") आणण
ननगुरण ("गुणांशशवाय")- ते फार महतवाचे आहेत. सगुण
शबदाचा अथर असा नाही, ककी जेवहा जेवहा पभु समजणया
योगय गुणांसह पकट होतात, तेवहा तयांनी भौनतक सवरप
धारण केले पानहजे, आणण भौनतक ननसगार्या ननयमां्या
अधीन असावे. तयां्यासाठी भौनतक आणण आधयाततमक
शक्मधये फरक नाही, कारण ते सवर शक्चा उगम
आहेत. सवर शक्चा ननयंतक महणून परमेशर कधीही
सवतः्याच मायेचा पभावाखाली येऊ शकत नाही, जसे
आपण मायेचा अधीन होत असतो.भौनतक ऊजार तयां्या
ननदर शानुसार कायर करते ; महणूनच भगवंत भौनतक शककी
आपलया हेतूंसाठी वापरतात ,तयावेळी तया उजर्या
कोणतयाही गुणवतेचा तयांचावर पभाव पडत नाही. (या
अथारने ते ननगुरण आहेत,"गुणांशशवाय.") तसेच ईशर
कधीही ननराकार अतसततव बनत नाही, कारण अंनतमत:
तोच अनंत भगवान साकार रप, परमातमा आहे. तयाचे
ननराकार सवरप ककिवा ब्ज्योती ही केवळ तया्या
वैयशकक नकरणांची चमक आहे, ज्यापमाणे सूयारचे
नकरण सूयर-दे वाची चमक आहेत.

जेवहा बालभक संत पलहाद महाराज आपलया नातसतक


वमडलां्या उपचसथतीत होते, तेवहा तयां्या वमडलांनी
तयांना नवचारले, “तुझा दे व कुठे आहे?” दे व सवरत
राहतो; असे पलहादाने उतर ददले, तेवहा वमडलांनी रागाने
तयाचा दे व राजवाडा्या एका खांबामधये पण आहे
काय? असे नवचारले. आणण मुलाने हो महणून सांनगतले .
तयावेळी ननरीशरवादी राजाने तया्या समोरच खांबास
फोडू न तयाचे तुकडे तुकडे केले, आणण दे व तवररत, अधर-
नर, अधर-ससिह अवतार महणून नरससिहा्या रपात पकट
झाला आणण तयाने ननरीशरवादी राजाचा वध केला. अशा
पकारे पभु पतयेक गोषीत आहे, आणण तो आपलया
नवणभन शक्नी सवर काही ननमारण करतो . तया्या
अकलपनीय शक्दारे तो कोणतयाही दठकाणी तया्या
पामाणणक भकाची बाजू घेणयासाठी येऊ शकतो.नरससिह
भगवान खांबा्या आतून नातसतक राजा्या आदे शाने
नवहे, तर तयां्या भका्या महणजे पलहादा्या
इ्छे खातर पकट झाले. नातसतक परमेशराला पकट
होणयाची आजा दे ऊ शकत नाहीत, परंतु सवत:्या
भकांवर दया करणयासाठी तो परमेशर तयांना सवे्छे ने
ददसतो आणण कोठे ही पकट होऊ शकतो . शीमद
भगवद्गीतेत (8.8) असेच महटले आहे, ककी अनवशासू
लोकांचा नाश करणयासाठी आणण नवशासू लोकांचे र्ण
करणयासाठी भगवंत पकट होतात. अथारतच,
परमेशराजवळ पुरेपूर शककी आहे, आणण तया्याजवळ
अनेक पाषरद, सेवक ही आहेत, जे नातसतकांना पराभूत
करणयास पुरेसे आहेत , परंतु एखा्ा भकाची
वैयशककररतया बाजू घेणयास परमेशराला आनंद वाटतो.
महणूनच तो अवतार घेऊन पगट होतो. वासतनवक, तो
केवळ आपलया भकांना अनुकूल करणयासाठीच
अवतरतो., इतर कोणतयाही हेतूसाठी नाही.

बमहसंनहतेत महटले आहे ककी, आददपुरष गोकविद हे


परमातमा रपाने सवरत पवेश करतात , परमातमा संपूणर
नवशात तसेच नवशाचा पतयेक अणूरेणूत पवेश करतो, तो
परमेशर पदाथर नवशाचा बाहेर नवराट रपाने तर नवशाचा
आत अंतयारमी रपाने उपचसथत आहे. तो अंतयारमी
परमातमा घडणाऱ्या पतयेक गोषीचा, घटनेचा सा्ी
आहे, आपलया पतयेक कमारचा तो सा्ी बनून
आपलयाला पाप-पुणय कृतयांनुसार तया तया कमारचेफळ
दे त असतो. आपण आपलया पूवर जीवनात जे काही
केलेले आहे, ते सवर नवसर शकतो ,परंतु परमातमा
सवरसा्ी असलयाने तो आपलया आंतररक अवचेतन
मनात सवरबाबीचा नहशोब ठे वतो,आपलया कमरफलाचा
सुपत पररणाम तेथे नोद झालेला असतो. आणण तया सवर
कमरफलांचा पररणाम आपलयाला भोगावाच लागतो.
ही एक वासतनवकता आहे, ककी परमातमा सवर जगता्या
अंतगरत आणण बाहेर असा सवरत वापत आहे .कारण
संपूणर जगतच तयाचा नवणभन शक्चा आनविष्कार आहे ,
या नवणभन शककी अगनीतून उतपन होणाऱ्या उिष्णता व
पकाश यां्यासारखया आहेत, अशा पकारे तया्या
नवणभन शककीमधये एकतव आहे, जरी एकतव असले तरीही
भगवंताचे साकार रप ननतय अतसततवात असते,सवरत
वापत असूनही तयाचवेळी भगवंत परमधामात सूकमचेतन
अंशकणांशी महणजे (ननतय मुक) जीवातमयांशी
ददवलीला करत आनंद उपभोगत असतात.

संबंध- आता पुढील दोन मंतांत अंतबारह सवरत


परमेशराला पाहणाऱ्या व तयाला जाणणाऱ्या महातमया
पुरषां्या ददवचसथतीचे वणरन केले जात आहे.

मंत ६ वा
यः तु सवारणण भूतानन आतमनन एव अनुपशयनत । सवरभूतेषु
च आतमानं ततो न नवजुगुपसते ।।६ ।।

जो सवर गोषी यथारथपणे केवळ परमातमयाशी संबंमधत


पाहतो, (अथारत) जो सवर सजीव अतसततवांना तयाचे अंश
आणण अवयव महणून पाहतो , आणण ज्याला सवर
गोषीमधये परमातमा ददसतो तो कधीही कशाचा ककिवा
अतसततवाचा दे ष करीत नाही.

ही वह शससटॅ मॅदटकली सीस् एवहररथीग इन ररलेशन टू दी


सुपीम लाॅडर, ‌वह सीज आॅल शलवहीग एंटीटीज अॅज नहज
पाटर स् अँड पासरल,‌अँड वह सीज द सुपीम लाॅडर नवदीन
एवहररथीग नेवहर हेटस् ऐनीसथिग आॅर ऐनी नबइंग.

वशक (जब) सभी भूतो (जड़-चेतन सृनष) को (इस)


आतमततव मे ही चसथत अनुभव करता है तथा सभी भूतो
के अंदर इस आतमततव को समानहत अनुभव करता है,
तब वह नकसी पकार भममत नही होता॥६॥
जो मनुिष्य समसत भूतो को परमातमा मे दे खता है और
समसत भूतो मे भी परमातमा का ही दशरन करता है , वह
नफर नकसी से भी घृणा कैसे कर सकता है ॥६॥

जो समसतभूतो (जड़-चेतन सृनष) को परमातमा मे ही


चसथत तथा समानहत दे खता है, और सभी भूतो मे भी
(उनके भीतर) इस आतमततव(अंतयारमी परमातमा) का
नह दशरन करता है , वह नफर नकसी से भी घृणा तथा दे ष
कैसे कर सकता है? ॥६॥

जो मनुिष्य समसत भूतो को आतमा मे ही दे खता है और


समसत भूतो मे भी आतमा को ही दे खता है , वह नफर
नकसी से भी घृणा कैसे कर सकता है ॥६॥

मंत सहावा
यसतु सवारणण भूतानयातमनयेवानुपशयनत।
सवरभूतेषु चातमानं ततो न नवदजगुपसते।। ६ ।।

जो सवर गोषी परमातमयाशी संबंमधत यथाथरपणे


(ववचसथतपणे) पाहतो, जो सवर सजीव अतसततवांना
तयाचे अंश आणण अवयव महणून पाहतो आणण ज्याला
सवर गोषीमधये परमातमा ददसतो तो कधीही कशाचा ककिवा
अतसततवाचा दे ष करीत नाही.

समानाथर शबद -
तू - ‌परंतु; ‌य: ‌ - ‌जो ; ‌सवारणण - ‌सवर;‌ भूतानन -
पाणीमातांना ; ‌आतमनन - ‌परमातमयात, ‌परमेशरा्या
संबंधात;‌एव -‌केवळ;‌अनुपशयनत -‌ननरंतर पाहतो;‌च-
आणण;‌ सवरभूतेषू - ‌संपूणर पाणीमातां्या अंतरात;
आतमानम् - ‌परमातमा ; ‌तत: ‌ - ‌तयानंतर;‌ न - ‌नाही;
नवजुगुपसते -‌कोणालाही आवडत नाही.
भािष्याथर - जो योगचसथतीत चसथर झालेला महातमा सवर
पाणणमातांना परमातमयात पाहतो, आणण सवारतयारमी
परमातमयास सवर पाणणमातांमधये चसथत पाहतो , तो
कोणाची घृणा व कोणाचा दे ष कसा करेल? असा
महातमा तर सदा-सवरत एकमात आपलया परमपभूचेच
सवरत दशरन करत गीता (६/२९-३०) असतो.पतयेकाचा
ह्दयात ईशराला पाहत असलयाने सवर दे ह मंददरे तयाला
भगवंताचा मंददराइतककीच पूजनीय असतात,महणून तो
कोणाचीही घृणा करत नाही, तर केवळ
सवरपाणणमातांवर तो पेमच करतो.
सपषीकरण :- पसतुत मंतात परमातमा ्या संबंमधत जे
महान आतमे पतयेक गोष ही सवर्च परमातमा भगवंतांशी
संबंमधत आहे,या दषीने नतला पाहतात, तया महाभागवत
वक्चे येथे वणरन आहे. परमशेष परमेशराची उपचसथती
तीन टपपयात ल्ात येते. बमह, परमातमा व पूणरपुरषोतम
भगवान.तयाचपमाणे ईशर-सा्ातकाराचेही तीन टपपे
आहेत, तयापैककी कननष-अमधकारी याचीपूतरता सवारत
खाल्या टपपयात आहे. तो आपलया धारमिक शदे नुसार
मंददर, चचर ककिवा मशशदीसारखया उपासना दठकाणी जातो
आणण तेथे शासतीय आदे शांनुसार पूजाअचार करतो . या
अवसथेतील भक परमेशराला उपासनासथळा वनतररक
इतर कोठे ही पाहणयास समथर नसतो , मंददरासारखया
पनवत सथळी व केवळ मूतरतच ईशर वास करतो, असे ते
मानतात. भककी सेवेत कोण कोणतया पदावर आहे, हे ते
समजू शकत नाहीत ककिवा परमपूणर परमेशराची जाणीव
कोणाला झाली आहे, हे सुदा ते ओळळखू शकत नाहीत.
असे भक ननतय उपासना सूते (पनतददन नमाज, पतयेक
रनववारी चचर मधये पाथरना, पनतददन मंददरात अचारनवगह
पूजन व आरती इ.) पाळतात मात कधीकधी आपापसात
नवणभन उपासना पदतीमुळे भांडतात , एक पकारची
उपासना दसऱ्यापे्ा शेष मानतात, ती कशी चांगली
आहे, हे सांगणयासाठी वादनववाद, पंथसंघषर करत
राहतात. हे सवर कननष-अमधकारी पतय्ात भौनतकवादी
भक आहेत , जे आधयाततमक सतरावर पोहोचणयासाठी
सधया भौनतक मयारदा-सीमा ओळलांडणयाची धडपड करीत
आहेत.

ज्यांनी सा्ातकाराचा दसरा टपपा गाठला आहे, तयांना


मधयम अमधकारी महणतात. हे भक चार पकार्या
नवषयवसतूंमधये फरक मानतात: (१) परमपूणर भगवान;
(२)परमेशराचे भक; (३) ननिष्पाप ननदरष जन, ज्यांना
परमेशराची मानहती नाही; आणण (४) ननरीशरवादी,
नातसतक ज्यांचा परमेशरावर नवशास नाही, आणण जे
भशक सेवेचा नतरसकार करतात.मधयम-अमधकारी वककी
या चार वगारचा वक्शी वेग-वेग्या पदतीने वतरन
करतो. तो पभूची उपासना करतो आणण तयाला पेमाची
वसतू मानतो. जे भककी सेवेत आहेत तयां्याशी तो मैती
करतो; तो ननिष्पाप लोकां्या हदयावर परमातमाबदलचे
पेम जागृत करणयाचा पयतन करतो;आणण तो नातसतकांना
टाळतो, जो परमेशरा्या नावाचा उपहास करतो.
यात मधयम-अमधकारी पे्ा उतम-अमधकारी, सवर्च
आहे. सवरकाही तो ईशराशी संबंमधत असलेले पाहतो.
कोण. असा भक नातसतक व आतसतक यां्यात भेदभाव
करत नाही परंतु पतयेकाला भगवंताचा चेतन अंश महणून
पाहतो. तयाला मानहत आहे ककी मोठा पमाणात
शशकलेला बामहण आणण गललीत असलेलया कुतयामधये
आतमदषीने पानहलयास काहीच फरक नाही , कारण ते
दोघेही परमेशराचे अवयव आणण चेतन अंशकण आहेत ,
जरी तयां्या पूवरजनमा्या नवनवध नरयाकलापां्या
आणण पकृती्या वेगवेग्या नतगुणांमुळे ते जरी
वेगवेग्या शरीरात अडकले आहेत, तरी तो पाहतो, ककी
बा्णा्या शरीरातील परमेशरा्या सूकमांश मचतकणाने
तयाला मागील जीवनात पभुने ददलेलया तया्या छो्ा
सवातंतयाचा दरपयोग केला नाही आणण कुतया्या
मचतकणाने तया्या सवातंतयाचा गैरवापर केला आहे,
आणण महणूनच कुता्या रपाने बंददसत होऊन तो
जीवातमा ननसगार्या ननयमांनुसार शश्ा भोगत आहे.
उतम अमधकारी जीवाची आताची शररर संबंमधत नरया
नवचारात घेत नाही., उतम-अमधकारी बा्ण आणण कुता
या दोनहीचे भले करणयाचा पयतन करतो. अशा नवदान
भकाची नवणभन भौनतक दे हांदारे ददशाभूल होऊ शकत
नाही, तर तयां्यात असलेलया आधयाततमक मचतकणांमुळे
तो जीवनाकडे आकरषित होतो.

जे लोक एकता ककिवा सहवासाची भावना दाखवून उतम-


अमधकाऱ्याचे अनुकरण करतात, परंतु सवत:मात केवळ
शारीररक सतरावरच वागत राहतात, ते खरेतर खोटे
परोपकारी आहेत. सावरभौम बंधुतवाची संकलपना एखा्ा
उतम आतमयाने, सवरत वापत असलेलया परमेशरा्या
परमातमा नवसताराचे योगय पकारे आकलन न कर
शकणाऱ्या एखा्ा मूखर वककीकडू न नवहे तर एखा्ा
उतम-अमधकाऱ्याकडू न शशकली पानहजे .

या सहावा मंतामधये सपषपणे नमूद केले आहे ककी


एखा्ाने "ननरी्ण केले पानहजे" ककिवा पदतशीरपणे
पानहले पानहजे. याचा अथर असा आहे ककी एखा्ाने
मागील आचायारचे,अथारत पररपूणर शश्कांचे अनुसरण
केले पानहजे. या संदभारत अनुपशयती हा नेमका संसकृत
शबद आहे. अनु याचा अथर “अनुसरण करणे” आणण
पैशयती महणजे “पाहणे”. महणून अनुपशयती या शबदाचा
अथर असा आहे ककी एखा्ाने गोषी जशा आहेत तशा
उघडा डो्याने अथारत सदोष दषीने पाह नये , तर
आधी्या आचायारचे अनुसरण करन मगच यथाथर
सवरपात तयांना पाहावे. भौनतक दोषांमुळे, उघडा सदोष
नेतांदारे काहीही ववचसथत ददसत नाही अथारत वसतूंना
यथाथर सवरपात पानहले जाऊ शकत नाही . जोपयरत
एखा्ाने एखा्ा उ्च सतोताकडू न ऐकले नाही तोपयरत
योगयपकारे तो पाह शकत नाही आणण सवर्च उगम
सतोत वैददक जान आहे, जे सवतः भगवंताचा वाणीतून
पकट झाले आहे. वैददक परमसतय परमेशरापासून
ब्ापयरत, ब्ापासून नारदापयरत, नारदापासून
वासापयरत आणण वासांपासून तयां्या शशिष्यपरंपरे्या
साखळीतून उतरतया रमाने शेवटी आपलयापयरत आले
आहे. पूवर वेदांचे संदेश रेकॉडर करणयाची गरज नवहती ,
कारण पूवर्या युगातील लोक आपणाहन अमधक
जानी,तीव समरणशककी चे होते , आणण तयांची समरणशककी
इतककी तीकण होती, नक ते एका पामाणणक अधयाततमक
गुर्या मुखातून एकदाच जान ऐकून कायम समरणात
ठे वत व तयादारे सूचनांचे अनुसरण कर शकत असत.

पगट झालेलया शासतांबदल सधया बरीच पगट भािष्ये


आहेत, परंतु तयातील बहुतेक भािष्ये मूलतः वैददक जानाचे
संकलन करणाऱ्या शील वासदे वाकडू न आलेलया
शासतीय गुरपरंपरे्या उतरोतर साखळीतून नाहीत.
शील वासदे वांचे अंनतम व सवारत पररपूणर असे भव
काम महणजे शीमद-भागवत होय, ते वेदांत-सूताचे
नैसरगिक भािष्य आहे. भगवद्गीता दे खील तयांचे महतवपूणर
कायर आहे , भगवान शीकृिष्णांनी सवत:चा वाणीदारे
उ्चारन भगवतगीता अजुरनास सांनगतली होती. आणण
तीच वासदे वांनी गंथरपाने नोदनवली आहे. हे सवारत
महतवाचे पकट धमरगंथ आहेत, आणण भगवद् -गीता
ककिवा शीमद्-भागवता्या ततवांशी न जुळणारे कोणतेही
भािष्य अनमधकृत आहे. वैददक अनुयायांमधये ही चार
शासते सवरमानय आहेत. , उपननषदे , वेदांत-सूत, वेद,
भगवद्-गीता आणण शीमद -भागवतम् या शासतां्या
ततवांमधये फारकत नाही, सवारमधये एकमताने सहमती
आहे. परंपरेचे अनुसरन न करता एखा्ाने वेदांनवषयी
कोणतयाही मनमानी ननिष्कषारपयरत पोहोचणयाचा पयतन
कर नये , ज्याला वासदे वां्या अनुशासनातमक गुर-
शशिष्य परंपरेचा सदसयांकडू न सूचना ममळालया
नाहीत,तयाला वेद,गीता तसेच उपननषदे यांसारखया
शासतांचे वासतनवक जान होऊ शकत नाही. वासदे व व
तयांचा परंपरेतील आचायर ईशरा्या सगुण साकार
वशकमतवावर आणण तया्या नवनवध शक्वर नवशास
ठे वतात, कारण तसे वणरन ईशोपननषदात आले आहे.
भगवद्गीतेपमाणे(18..54) जे बमह-भूत अवसथेला
पोहोचलेले आहेत, असे भककीयोगी, जानी भकच केवळ
एक उतम-अमधकारी महटले जाऊ शकतात. अशा
बमहभूत अवसथेत चसथत झालेला वककीच पतयेक
मनुिष्याला सवतःचा बंधू महणून पाह शकतो .तयाचा
भातृभाव हा चेतन आतमयाचा जान अनुभूती वर आधाररत
असतो, ही दषी राजकारणी असू शकत नाही, जे नेहमी
काही भौनतक फाय्ामागे असतात. बमहभूत अवसथेला
पोहोचलेला उतम-अमधकारी झालयाशशवाय कोणीही सवर
जीवमातांना भातृभाव दषीने पाहणयाची नककल कर
शकत नाही. उतम-अमधकाऱ्या्या ल्णांची नककल
करन समाजसेवक, परोपकारवादी, राजकारणी हे
एखा्ा्या बाह शरीराची सेवा कर शकतात , तयादारे
ककीतर व भौनतक लाभही पनतफळ रपात (पुणय) ममळवू
शकतात. असे लोक केवळ भौनतक शरीराची सेवा कर
शकतात, परंतु ते उतम अमधकाऱ्या पमाणे आतमयाची
सेवा कर शकत नाहीत, अथारत आतमोदार कर शकत
नाहीत. कारण अशा अनुकरण कतयारस अधयाततमक
जगाची मानहती नसते, आतमयाची मानहती नसते, तसेच
तयां्याकडे आतम-दषीही नसते. उतम-अमधकारी
भौनतक शरीरा्या आतले आतमततव पाहतो; पतयेक
जीवाला चेतनआतमा, महणून तयाला पाहता येते. महणून
आपण महणू शकतो नक, तथाकशथत परोपकार,
समाजसेवा, मानवतावाद, राजकारण, समतावाद, ,
उदारमतवाद, समतावाद, यांचा भातृभाव, सामादजक-
समता भाव नकली आहे. आपलयाला खरोखरच
समाजातील नवशबंधुतव, सामादजक समता यानवषयी
चचिता आहे, तर आमही ईशोपननषदा्या या मंतातील सवरत
आतमततव पाहणयाची दषी सवीकारली पानहजे. अशा
पकारे भौनतक पैलूंची सेवा आपोआपच होते.

यतसमन् सवारणण भूतानन आतमा एव अभूत् नवजानतः। तत


को मोहः कः शोक एकतवम् अनुपशयतः ।।७।।
जो यह जान लेता है नक यह पतयगातमा ही समसत भूतो
के रप मे पकट हुआ है , वह यथाथर जानी है। तब उस
एकता ककी अवसथा (एकमात परमेशर ककी अनुभूती मे )
या एकतव ककी अनुभूनत मे मोह अथवा शोक कहाँ दटक
सकते, है ?। ॥७॥

दजस चसथनत मे (वशक) यह (ममर) जान लेता है नक यह


आतम ततव ही समसत भूतो के रप मे पकट हुआ है ,
(तो) उस एकतव ककी अनुभूनत ककी चसथनत मे मोह अथवा
शोक कहाँ दटक सकते है ? अथारत् ऐसी चसथनत मे वशक
मोह एवं शोक से परे हो जाता है॥७॥

(दजसको) दजस चसथनत मे सब भूत (सब पाणणमात)


आतमारप ही ददख गए उस समय ईशर से जीवातमा का
गुणातमक एकतव दे खने वाले उस जानी को कया मोह?
और कया शोक? रह जाता है ॥७॥
मंत सातवा
यतसमनसवारणण भूतानयातमैवाभूनदजानत:।
तत को मोह क:शोक एकतवमनुपशयत ।।७।।

जो सवर सजीव अतसततवांना, ईशराचे चेतन अंश अथारत


आधयाततमक सफुचललंग महणून पाहतो, आणण चेतन
जीवातमयांचे परमेशराबरोबर गुणातमक एकतव सुदा
पाहतो, तो गोषीचा खरा यथाथर जाणकार बनतो. तर मग
तया्यासाठी भम ककिवा चचिता काय असू शकते?

अशा पकारे जेवहा मनुिष्य सवरत परमातमयास पाहणयाची


भगवतदषी पापत करतो,सगळीकडे परम ईशराची
वापकता ओळळखू लागतो,तेवहा तो एकमेव आतमततव
सवर पाणणमातां्या ठायी वसलेले पाहतो , तेवहा तयास
एकमेव परमातमयाचेच सगळीकडे सदा-सवरदा दशरन होत
असते. अशा तया बमहभूत अवसथेत तया द्रिष््ा्या
अंत:करणात शोक, मोह ,भम इ. मनाचे नवकार कसे
दटकतील. तो परमातमया्या आनंद अनुभूतीत असलयाने
शोक,मोह यांची सावली सूदा तया्या हृदयात पडत
नाही.इतर जनां्या दषीने तो सवर काही करत असूनही
वसतुत: तो केवळ ईशरा्या जगत रकीडेत सहभागी
असणारा, तया्या ददगदशरनात अणभनय मात करणारा
पात असतो.

वर चचार केलेले मधयम-अमधकारी आणण उतम-अमधकारी


वगळता , कोणालाही जीवातमयांची आधयाततमक चसथती
योगय यथाथरपणे समजत नाही. ज्यापमाणे अगनीचे
सफुचललंग अनगनसमवेत असतात, तयापमाणे चेतन
जीवातमे सुदा गुणातमकपणे परम परमेशरा समवेत
असतात. तरीही पररमाणदषीने अगनी्या दठणगयांना
आग महणता येणार नाही, कारण एका दठणगीमधये
उिष्णता व पकाशाचे असलेले पमाण हे संपूणर अनगनपे्ा
अमधक असू शकत नाही. महा-भागवत, वैिष्णव भक,
अशा अथारने ईशर व तयाचा शककीत ऐकय पाहतात ककी,
सवर काही परमेशरा्या शककीचे पकटीकरण आहे ;
महणून शककी आणण शशकमान यांचामधये तया दषीने
काहीही फरक नसलयाने एकतेचा भाव आहे. जरी
नवश्लेषणा्या दषीकोनातून उिष्णता आणण पकाश ही
आगीपे्ा वेगळी आहे, परंतु उिष्णता आणण पकाशा
शशवाय “आग” या महाभूत ततवाला फारसा अथर नाही. ,
, उिष्णता, व पकाश हा आगी्या ऊजारशककी आहेत,
महणून तयां्यात णभनतव आहे; तरीही उिष्णता व पकाश
महणजेच अगनी या दषीने तयां्यात समानता(एकतव)
आहे.

या मंतात 'एकतवम अनुपशयती' हे महतवपूणर शबद


आहेत,जे सूमचत करत आहेत ककी, एखा्ाने पकट
केलेलया शासतां्या दषीकोनातून सवर जीवातमयांचे
ईशराशी ऐकय पानहले पानहजे. परमातमयाचे (परमेशरा)
वैयशकक अंग ककिवा अंश असलेलया चेतन सफुचललंगामधये
संपूणर जात गुणांपैककी जवळजवळ ऐशी टकके गुण
आहेत, परंतु ते परमातमया इतकेच अमयारददत नाहीत. हे
गुण मयारददत पमाणात उपचसथत असतात, कारण
जीवातमा केवळ सवर्च संपूणारचा एक अणू भाग ककिवा
अंशकण आहे. यासाठी दसरे उदाहरण महणजे,
सागरा्या थेबात असलेले मीठाचे पमाण संपूणर
समुद्रामधये असलेलया मीठा्या पमाणाहन कधीही
तुलनेने अमधक असू शकत नाही , परंतु थेबात असलेले
मीठ रासायननक रचनेत समुद्रामधये उपचसथत असलेलया
सवर मीठाचा रासायननक रचनेसाखेच असते ;महणजे
गुणातमकररतया ते समानच असते. जर पतयेक जीव
गुणातमक आणण पररमाणातमकपणे सवर्च परमेशराशी
समान सतरावरच असेल, तर जीवातमयाचा भौनतक
शककी्या पभावाखाली येणयाचा पर उद्भवणार
नाही.मागील मंतात अगोदरच सांनगतलेले आहे, ककी
शशकशाली दे वता सुदा परम ईशराला धावताना मागे टाकू
शकत नाहीत, महणून जीव कोणतयाही बाबतीत सवर्च
परमेशराचे अनतरमण कर शकत नाही ,जीव कधीच
परमेशराची बरोबरी कर शकत नाही याची, चचार आधीच
करणयात आली आहे. महणून एकतव याचा अथर असा
नाही, ककी एक पाणी परमातमा्या बाबतीत सवर बाबतीत
समान आहे. तथानप, एकतव हा शबद सूमचत करतो ककी,
एका वापक दषीने एकच नहत आहे, जसे एका कुटुं बात
सवर सदसयांचे नहत एक आहे , ककिवा एका राषात राषीय
नहत एक आहे, जरी तेथे बरेच णभन सवतंत नागररक
आहेत. सवर चेतन जीव परम कुटुं बाचे सदसय असलयाने
तयांची आवड आणण सवर्च वककीची आवड वेगळी
नसते. पतयेक पाणी परमातमाचा पुत आहे . भगवद-गीते
(7.5) नुसार पशु, प्ी, सरपटणारे पाणी, मुंगया,
जलचर, झाडे इतयाददसह - नवशातील सवर सजीव पाणी
परमनपता परमेशरा्या तटसथ शककीचे पकटीकरण
आहे,असे महटले आहे; महणून परमातमा सवर जीवांचा
परमनपता आहे, तयामुळे ते सवर परमातमा्या
पररवारीतील आहेत. एकाच पररवारात वापक नहतासाठी
संघषर नसतो.

अधयाततमक जीवातमयांचे ननतय सवरप, हे आनंदमय


असते, वेदांत-सूतात (1.1.12) 'आनंद-मयोऽभ्यासात'
या सूतादारे सूदा वासांनी तेच सांनगतले आहे, जीवाचा
सवभाव आनंदमय आहे. आधयाततमक पकृतीचा
योजनेनुसार पतयेक चेतनजीव - ज्यामधये परम भगवान
व तयांचे अंश असलेले जीव यांचा समावेश होतो - सवरच
मचरंतन आनंद घेणयासाठी आहेत. भौनतक आ्छादनात
अडकलेले चेतन जीव सतत आनंद शोधत असतात, परंतु
ते तया आनंदास चुककी्या वासपीठावर शोधत असतात.
भौनतक जगताशशवाय आणखी तयापे्ा ननराळे च असे
आधयाततमक जगत सुदा आहे, जेथे परम भगवान
तयां्या असंखय ननतय मुक शाशत सहकायारसह आनंद
घेत आहेत. तया ददव जगतात , भौनतक गुणांचा
कोणताही मागमूस नसतो, आणण महणूनच तयास ननगुरण
असे महणतात. तेथे ननगुरण सतरावर आनंद दे णाऱ्या
नवषय-वसतूं कररता कधीच संघषर होत नाही. येथे भौनतक
जगात नेहमीच वेगवेग्या वशकगत जीवांमधये संघषर
होत असतो, कारण येथे आनंद घेणयाचे योगय केद्रच
गमावलेले असते.आनंद उपभोगाचे वासतनवक केद्र
सवर्च परमेशर आहे, उदात आनंदमय आणण
आधयाततमक ददव रास नृतयाचे केद्रही तोच आहे .आपण
सवर जण तया्यात सामील होणयासाठीच ननरमिले गेले
आहोत, आणण एका शाशतकाळ्या उदात हेतूने ,
आवडीने आणण कोणतयाही पकारचा संघषर न करता
जीवन जगणयाचा आनंदाचा उपभोग तेथे घेतो. हे
आधयाततमक आसथेचे सवर्च वासपीठ आहे आणण हे
ईशराशी एकतवाचे पररपूणर सवरप ल्ात येताच भम
(मोहा) ककिवा नवलाप (पर) उद्भवू शकत नाही .

ईशरहीन सभ्यता भमातून उद्भवते, आणण अशा ददशाहीन


संसकृतीचा पररणाम महणजे नवलाप व शोक. आधुननक
राजकारणयांनी पायोदजत केलेली आजची ईशरहीन
सभ्यता नेहमीच चचितांनी गासलेली असते; कारण ती
कोणतयाही ्णी मचरडली जाऊ शकते. हा पकृतीचा
ननयमच आहे. भगवद्गीते (1.१ 4) मधये महटले आहे,
तयापमाणे, परमातमा्या चरण कमलांना शरण
गेलयाशशवाय कोणीही पकृनत्या कठोर ननयमांना पार
कर शकत नाही. अशा पकारे जर आपण सवर पकार्या
भम आणण मचनतेपासून मुक होऊ इच्छत असू आणण सवर
पकार्या नहत-संबंधांमधून ऐकय ननमारण करणयाची इ्छा
करीत असू; तर आपण आपलया सवर कायारना ईशर
केदद्रत बनवले पानहजे .

आम्या नरयांचा पररणाम परमेशरा्या नहतासाठी


अथारत पसनतेसाठी वापरला जाणे आवशयक आहे, इतर
कोणतयाही हेतूसाठी नाही. केवळ परमेशरा्या
पसनतेसाठी सेवा केलयानेच येथे नमूद केलेला आतमा-
भूत भाव आपलयाला ददसून येतो . या मंतात नमूद
केलेली आतम-भूत आणण भगवद्गीते (१.5..54) मधये
उललेख केलेली ब्-भूत पसनता एक समान आहे.
सवर्च नवभू आतमा, महणजे परमातमा, सवत: परमेशर
आहे आणण अंश अणू आतमा महणजे जीवातमा आहे .
सवर्च आतमा, ककिवा परमातमा, एकटाच सवर वैयशकक
जीवांना सवत:चा अधीन ठे वतो, तयांचे पालन करतो;
कारण परमातमा तयां्या पेम, आपुलककीतून आनंद ममळवू
इच्छतो. वडील हे मुलांना सवत: काळजीपूवरक
वाढवतात, आणण कालांतराने मुलांकडू न आनंद
ममळनवणयाचा अपे्ेने तयांची दे खभाल करत असतात.
जर मुले वमडलां्या इ्छे चे आजेचे पालन करतील, तर
कौटुं नबक ववहार एकाच उदे शासह आनंददायक
वातावरणात सहजतेने चालू शकतील.अशीच पररचसथती
परमब्,परमातमा यां्या पररपूणर वासतनवक पररवारात
वापकतेने मांडली गेली आहे.

परबमह ही पररपूणर वककी आहे , जशे जीवातमयास


वककीमतव आहे. ईशर आणण जीव यांचे अतसततव
ननराकार नाही. ईशर आणण जीवातमा या दोनही अतीदद्रय
वशकमतवांमधये अनंत आनंद, जान आणण शाशत जीवन
पररपूणर आहे . ईशर व जीव दोघेही सच्चदानंद आहेत.
ईशर व जीव यांची अधयाततमक अतसततवाची मूळ,
सनातन, वासतनवक, शाशत चसथती हीच (सच्चदानंद)
असते, आणण एखा्ा वककीने या अशा अतीदद्रय
सच्चदानंद चसथतीची पूणर अनुभूती घेतलयाबरोबर तो
अंनतमत: परम भगवंतां्या, शीकृिष्णां्या चरण कमलांना
शरण जातो, . परंतु असा महातमा फारच दलरभ
असतो,असे महान आतमे फारच कवमचतच पानहले
जातात; कारण अशा ददव अनुभूतीची, जाणणव अथवा
पापती अनेक आणण, अनेक जनमांनंतरच होत असते.
एकदा 'वासुदेव सवरमनत' ही अनुभूती पापत झालयानंतर,
तयापुढे कोणताही भम ककिवा शोक ककिवा भौनतक
अतसततवातील जनम, मृतयू, जरा, वाधी यांचे द: ख
राहत नाही, ही सवर द:खे व नतनवध ताप आपण आपलया
सधया्या वतरमान जीवनात अनुभवत असतो.महणूनच
तया भम व शोक यांपासून मुक होणयाचा उपाय
ईशोपननषद या मंतात सांगत आहे.

संबंध-परमातमयास सवरत पाहणाऱ्या शसद महातमयां्या


ददव अनुभूतीचे वणरन केलयानंतर, आता तया सवरवापक
परमेशराचे वणरन केले जात आहे, तसेच ईशरासस सवरत
पाहणयाऱ्या तयास कोणते फल ममळते तेही सांनगतले
आहे.

स पयरगा्छु रमकायमवणमसनानवरँ शुदमपापनवदम।


कनवमरनीषी पररभू: सवयंमभूयारथातरयोतोऽथारन्
वदधा्छाशतीभ्य: समाभ्य:।।

वह (परमातमा) सवरवापी है, तेजसवी है। वह दे हरनहत,


सनायुरनहत एवं मछद्र (वण) रनहत है। वह शुद और
ननिष्पाप है । वह कनव (रानतदशी), मनीषी (मन पर
शासन करने वाला), सवरजयी और सवयं ही उतपन होने
वाला है। उसने अनाददकाल से ही सबके शलए यथा-योगय
अथर (साधनो) ककी ववसथा बनायी है। ॥८॥

वह परमातमा (परमेशर) परम तेजोमय, शरीर से रनहत,


अ्त (्त या मछद्ररनहत), सनायु से रनहत, शुद,
शुभाशुभकमर-समपकरशूनय, सवरद्रषा, सवरज, सवरतकृष
और सवयंभू है। वही अनादद काल से सब अथर (साधनो)
ककी रचना और नवभाग करता आया है ॥८।।

स पयरगात् शुरम् अकायम् अवणम् असनानवरम् शुदम्


अपापनवदम् । कनवः मनीषी पररभूः सवयमभू:
याथातरयतो अथारन् वदधात् शाशतीभ्यः समाभ्यः ।।८।।

अशया महातमा वककीला सवारत महान, परमेशराचे


वशकमतव वासतनवकपणे मानहत असणे आवशयक आहे;
जो सथूल पंचभौनतक शरीराने रनहत, सवरजानी, ्तरनहत,
नवशुद, आतमननभरर आणण असा (मनीषी- मनातील
इ्छा जाणणारा) सवरज ततवजानी आहे ; जो अनादी
काळापासून पतयेकाची इ्छा पूणर करीत आहे.

स - ती वककी; पयरगात - पापत होते असते; शुरम -


तेजसवी, सवरशशकमान; अकायम् - सूकमदे हाने रनहत;
अवणम - कनिदा, दषण वा ननभरतसरना यां्या पलीकडे
असलेला; असनानवरम - सनायू व रकवानहनया यां्या
शशवाय; शुदम - परम पनवत व पापनाशक ;
अपापनवदम - कोणतयाही पापाने दनषत न होणारा;
कवी - सवरज, सवरद्रषा ; मनीषी - ततवजानी ; पररभू: -
सवारत महान ककिवा सवरपरर नव्मान ; सवयंभू:-
आतमननभरर; याथातरयतो - यथायोगयपणे जीवां्या इ्छा
व कमारनुसार ; अथारन -इष साधने (भोगय वसतू, भोग
शरीरे); वदधात् - रचना करतो ककिवा पुरवतो;
शाशतीभ्य - अनादद ; समाभ्य - काळापासून.
भाषांतर

वरील ७ वा श्लोकातील वणरनानुसार परमेशरास सवरत


जाणणारा, सवरत पाहणारा जानी महातमा पुरष
अंनतमत:, तया अशा परबमह पुरषोतम सवरशरास पापत
करतो; जो परबमह परमातमा शुभाशुभ कमरजननत पाकृत
सूकम दे हाने रनहत आहे, तसेच अचसथ-शशरा-मांस यांनी व
षडनवकारांनी युक अशा सथूल पंचभौनतक दे हाने रनहत,
्तरनहत, ददव शुद सच्चदानंदघन आहे ; आणण जो
रानतदशर-सवरद्रषा आहे, सवार्या मनातील इ्छांचा
जाता, सवरपरर नव्मान अथारत सवारचे ननयंतण करणारा
सवरशेष अमधपती, सवे्छे ने पकट होणारा; व जो अनादद
कालापासून सवर जीवमातां कररता तयां्या तयां्या
कमारनुसार, इ्छे नुसार समसत पदाथारची (भोगय पदाथर,
भोगय शरीरे) यथायोगय रचना आणण नवभागववसथा करत
येत आहे.
वाखया

येथे पूणरपुरषोतम भगवंता्या संपूणर वशकमतवाचे


अनंत आणण शाशत सवरपीय वणरन आहे . सवर्च
परमेशर ननराकार नाही. तयाचे सवतःचे ददव असे
सच्चदानंद असे सवरप आहे, जे सांसाररक जगा्या
रपांसारखे नाही. या जगातील चैतनयमय अतसततव
असलेलया जीवांची रपे जी भौनतक ननसगारने साकारलेली
आहेत,तयांना भौनतक शरीरे महणतात; आणण ती एखा्ा
भौनतक यंतासारखी कायर करतात . भौनतक शरीरा्या
शरीररचनांमधये असथी, रकवानहनया, यांचे यांनतककीय
बांधकाम असणे आवशयक आहे, परंतु परमातमा्या
अतीदद्रय शरीरावर शशरा, धमणयांसारखे काहीही नाही.
येथे सपषपणे सांनगतले आहे ककी; तो ननरविकार अकायम
आहे, याचा अथर असा आहे ककी तयाचे शरीर आणण आतमा
यां्यात कोणताही फरक नाही. तसेच आपलयापमाणे
ननसगार्या ननयमानुसार भौनतक शरीर सवीकारणयास
परमेशराला भाग पाडले जात नाही. भौनतक जीवना्या
बद अवसथेत आतमा सथूल सवरप आणण सूकम मनापे्ा
वेगळा असतो. परम परमेशराचा ददव आधयाततमक
दे हात तयाचे शरीर आणण मन यां्यामधये असा कोणताही
फरक नाही. तो पूणरपणे संपूणर एकच भगवद् सवरप
आहे, आणण तयाचे मन , शरीर आणण सवत : आतमा
यां्यात कोणताही भेद नाही,कारण तयाचे संपूणर शरीर
सवरथा बमहमय सच्चदानंद सवरप आहे, तयामधये
कोणताही भौनतक घटक नाही.

ब्-संनहते (5.1) मधये परम भगवंतांचे अशाच पकारचे


समानररतया वणरन आले आहे. तेथे तयांना सत्-मचत्-
आनंद नवगह असे महटले गेले आहे , ज्याचा अथर असा
ककी तया अनंत परमेशराचा नवगह हा सत् महणजे पूणरपणे
अनंतकालीन अतसततव,मचत् महणजे पूणर जानमय आणण
आनंद महणजे शाशत आनंदमय आहे; भौनतक
अतसततवात असताना आपणाला सवतंत शरीराची ककिवा
मनाची जशी गरज आहे, तशी तयाला भौनतक शरीराची
गरज नाही. वैददक शासतांमधये सपषपणे सांनगतले गेले
आहे; ककी परमेशराचे अतीदद्रय शरीर आपलयापे्ा
पूणरपणे णभन आहे ; अशा पकारे तयाचे कधीकधी
ननराकार महणून वणरन केले जाते. याचा अथर असा ककी
आपलयासारखे कोणतेही भौनतकसदश तयाचे शरीर नाही,
आणण आपण जसे शरीर धारण करन जनमास येतो, तसे
तो भौनतक शरीर धारण करत नाही, महणून तो ननराकार
आहे. ब्-संनहते (3.3 २) मधये असेही महटले आहे ककी,
ईशर सवत:्या शरीरा्या पतयेक अंगादारे आपलया
इतरही इंदद्रयांची कायर करणयास समथर असतो. याचा अथर
परमेशर तया्या पायांनी सवत:चा हाताची कायर कर
शकतो, अपरण केलेलया वसतूंचा सवीकार पायांनी सुदा
कर शकतो, हात व पाय यांदारे तो पाह शकतो, केवळ
डो्यांनी पाहन अन गहण कर शकतो , शुती-मंतांमधये
दे खील सांनगतले आहे, ककी परमेशरास आपलयासारखे
हात आणण पाय हे अवयव नाहीत , तरी, तयाचे हात व
पाय हे आपणाहन वेग्या पकारचे आहेत, ज्यादारे तो
ईश्र्वर आपण दे ऊ केलेलया सवर गोषी सवीकार शकतो ,
आणण इतर कुणाहीपे्ा अमधक वेगवान धावू
शकतो,अथारत मन, इंदद्रये तया्यापयरत पोहोचू शकत
नाहीत. या मुदय
् ाची पुषी या आठवा मंतात 'शुरम'
अथारत ("सवरशशकमान") यांसारखया शबदां्या वापरादारे
केली गेली आहे .

परमेशराचा उपासना करणयायोगय सवरपाचा (अचार-


नवगह), पाणपनतषे्या पदतीदारे अमधकृत आचायर
सेवे्या दषीने मंददरात सथानपत करतात. हे आचायर
परमेशराला ईशोपननषदाचा ७ वा मंतयांत
सांनगतलयापमाणे सवरत पाहणारे असतात .अमधकृत
आचायारनी मंददरात सथानपत केलेला अचार-नवगह
परमेशरा्या मूळ सवरपापे्ा णभन नसतो . परमेशराचे
मूळ रप हे शीकृिष्णांचे सवरप आहे; आणण शीकृिष्ण
सवत: चा नवसतार बलदे व, राम, नृससिह आणण वराह
यांसारखया अनेक अमयारद रपात करतात. भगवंतांची ही
सवर रपे शीकृिष्णांपासून अणभन आहेत . तयां्याइतककीच
ती एक आणण समान आहेत . तयाचपमाणे, मंददरांमधये
पूजा केला जाणारा अचार-नवगह दे खील परमेशराचे
नवसताररत रप आहे. अचार-नवगहाची उपासना केलयास,
जो सवरशशकमान परमेशर सवशककीने भकाची सेवा
सवीकारतो, तया परमेशरा्या साननधयात राहणयाचा
आपण अनुभव घेऊ शकतो, अचार-नवगहाचे अवतरण हे
पनवत गुर अथवा आचायार्या नवनंतीमुळे होत
असते.आणण अचार -नवगहात परमेशरा्या सवर
शशकसामरयारदारे कायर करणयाचे अथारत शककी्या आधारे
मूळ ईशरासमानच कायर करणयाचे सामरयर असते . मूखर
लोकांना हे माहीत नाही, शी ईशोपननषदाचे जान ककिवा
इतर कोणतयाही शुती-मंतांचा नवचार ज्या मूखारना मानहत
नाही ,असे लोक शुद भक ज्याची पूजा करतात ,तो
अचारनवगह भौनतक पदाथार्या घटकांनी बनला आहे असे
समजतात. हे नवगह रप मूखर लोक ककिवा कननष -
अमधकाऱ्यां्या अपूणर डो्यांदारे भौनतक महणून पानहले
जाऊ शकते, परंतु अशा लोकांना हे ठाऊक नाही ककी
ईशर, सवरशशकमान आणण सवरज असून , ज्यापमाणे
तयाची इ्छा असेल तयापमाणे जड वसतूला चेतन आणण
चेतन सवरपाला जडात बदलू शकतो.

भगवद-गीते (9.11 -12)मधये भगवंत अशी खंत वक


करतात ककी, जेवहा ते या जगात मनुिष्य रपाने अवतररत
होतात, तेवहा अलप जानी लोक तयांनाही सामानय मतयर
मनुिष्य समजून तयांची थटा करतात, अशया अलप जानी
लोकांना अपुऱ्या जानामुळे परमेशराचे संपूणर
शककीसामरयर मानहत नसते . अशा पकारे,भगवंत
मानशसक तकरवा्ांसमोर सवतःस पकट करीत नाहीत.
एखा्ाने भगवंतांना शरण गेलयानवना तयास ईशरानवषयी
खरे जान होऊ शकत नाही. तकरवादी भगवंतांना
वासतनवक ररतया समजू शकत नाही. बद जीवातमयांचे
पतन होणयाचे कारण महणजे ईशराचे तयांना झालेले
पूणरपणे नवसमरण हे आहे.

या मंतात तसेच इतर अनेक वैददक मंतांमधये,हे सपषपणे


सांनगतले आहे ककी भगवंत अनादी काळापासून
जीवातमयांना भोगय वसतूंचा पुरवठा करत आहेत.चेतन
जीवांना नेहमी काहीतरी हवे असते, आणण परमेशर तया
इ्छे ्या अनुरप भोग वसतूला एखा्ास तया्या
पातते्या पमाणात पुरवत असतो. एखा्ा माणसाला
उ्च नयायालयीन नयायाधीश वहायचे असेल तर तयाने
केवळ आवशयक पातताच नवहे तर उ्च नयायालयातील
नयायाधीशपद ममळनवणाऱ्या अमधकाऱ्याची संमती दे खील
घेणे आवशयक आहे. एखा्ा पदावर कबजा करणयासाठी
सवत: मधये केवळ पातता अपुरी आहे: मजर ककिवा संमती
सुदा आवशयक आहे, एखा्ास वररष अमधकाऱ्याने
संमती ददले पानहजे. तयाचपमाणे, भगवंत जीवांना
तयां्या तयां्या पातते्या पमाणात भौनतक भोगय
वसतूंदारे पापत आनंद पदान करतात, परंतु एखा्ामधील
चांगली पातता पुरसकार पापत करणयास पुरेसी स्म
नसते. परमेशराची कृपा दे खील पामुखयाने आवशयक
असते.

सवरसाधारणपणे जीवातमयांना परमेशराला काय


नवचारायचे हे मानहत नसते, ककी कोणते पद मागावे हे
तयांना ठाऊक नसते. जेवहा अंश जीवातमयांना सवत:ची
घटनातमक चसथती कळते, तेवहा, तो जीवातमा तया
ईशराला आधयाततमक जगतात पेमळ सेवा दे णयासाठी
नवनंती ककिवा परमेशरा्या ददव आधयाततमक सहवासात
जाणयासाठी पाथरना करतो. ददर वाने, भौनतक पकृती्या
पभावाखाली असलेले जीव इतर बऱ्याच गोषी मागतात
आणण भगवद्गीतेत (२.4141) वणरन केलेले आहे ककी ते
लोक ववसानयक बुददमतेचे अथारत फाटे फुटलेलया
बुदीचे आहेत,महणजे तयांची बुदी ननशयातमक नसून
नवनवध कामय सुखाकडे धावणारी आहे. असे महटले आहे.
आधयाततमक बुददमता एका ननशयातमक सवरपाची
असते, परंतु सांसाररक बुददमता नवनवध पकारची असते.
शीमद-भागवत(७ : ५ :३०-३१)मधये असे महटले आहे;
ककी जे लोक भगवंतां्या बाहशककी्या अथारत माये्या
तातपुरतया सौंदयारमुळे मोनहत झाले आहेत, असे लोक
मनुिष्य जीवनाचे वासतनवक लकय ईशराकडे परत जाणे
आहे, हे नवसरतात. अशा वशक जीवनाचे वासतनवक
धयेय नवसरन, नवनवध योजना आणण उपरमांदारे
जीवनातील बऱ्या-वाईट पररचसथतीशी जुळवून घेणयाचा
पयतन करतात, परंतु जीवना्या वासतनवक समसया
सोडवणयाचा पयतन करत नाहीत. अशा पकारे
आधीपासूनच जे चवरण करणयात आले आहे, ते पुन:पुनहा
चघळत राहतात.जीवातमा अनादी काळापासून नवनवध
पकार्या जीवयोनीत एकाच पकारचे गशल्छ नवषयसुख
पुन:पुनहा उपभोगत असतो, आहार, ननद्रा, भय व मैथुन
यांदारे पापत इंदद्रयसुख सवरत व सवर जीवयोनीत सारखेच
असते. . तथानप, ईशर इतका दयाळू आहे ककी तो
नवसराळू दजवांना कोणतयाही पकारे हसत्ेप न करता
तयांचे 'पुन: पुन: चवरत चरविणाम' पुढे चालू ठे वू दे तो.
तयामुळे शी ईशोपननषदा्या या मंतात अनतशय योगय
शबद वापरला आहे, 'याथातरयात' जो सूमचत करतो ककी,
ईशर जीवां्या इ्छे अनुसार दजवांना तयां्या
योगयतेनुसार नवनवध पकारची शरीरे व नवनवध लोक
पुरसकार रपात पदान करतो. जर एखा्ा दजवातमयास
नरकात जायचे असेल तर, ईशराने तयाला कोणतयाही
हसत्ेपाशशवाय असे करणयाची परवानगी ददली आहे
आणण जर तयाला आपलया मूळ घरी महणजे भगवद्
धामाला ईशराकडे परत जायचे असेल तर भगवंत तयाला
पूणरपणे सहकायर मदत करतात.

ईशराचे वणरन येथे पररभू असे केले आहे , पररभू महणजे


जो सवारत शेष आहे . तया्यापे्ा शेष ककिवा तया्यापे्ा
मोठे कोणी नाही. इतर जे परमेशराकडू न सतत काहीना
काही भौनतक भोगय वसतूंची, लाभाची मागणी करतात
तयांचे वणरन णभकारी महणून केले जाते. परमेशर
दजवातमयांना तयांनी इ्छा केलेलया नवनवध वसतूंचा
यथायोगय पुरवठा करतो.जर वककीगत जीवातमे सवर
शककीमान परमेशरा्या बरोबरीचे असतील तसेच - ते
ईशरापमाणेच सवरजानी आणण सवरज असतील तर
तयां्याकडू न तथाकशथत मुककीसाठी परमेशराकडे भीक
मागणयाचा परच उद्भवला नसता. वासतनवक मुककी
महणजे ईशराकडे परत जाणे. एका मायावादी वशकने
पापत केलेली मुककी महणजे केवळ एक ममथक आहे ;
आणण णभकारी जीवास (ईशराकडे इंदद्रयतृपती्या इ्छे ची
भीक मागणारा) आपलया वासतनवक चसथतीची
अधयाततमक जाणीव होत नाही, तोपयरत महणजे आतम-
सा्ातकारा नवना आपण कोण आहोत? हे
समजलयाशशवाय संतुषतेसाठी भीक मागणे कायमच चालू
ठे वावे लागेल.

केवळ सवर्च भगवंत सवयंपूणर आहेत . जेवहा भगवान


शीकृिष्ण पाच हजार वषारपूवर पृरवीवर पकट झाले तेवहा
तयानी आपलया नवनवध लीलाकृतयांदारे पूणर पुरषोतम
भगवंतां्या वशकमतवाची ल्णे पदरशित केली. तयां्या
बालपणात तयांनी अघासुर, बकासुर आणण शकटासुर
यांसारखया अनेक शशकशाली रा्सांचा वध
केला,भगवान शीकृिष्णांनी कोणतयाही पराकामी योनगक
पनरयेतून ककिवा इतर धयान,कठोर तप यां्या पयतनातून
तयानी अशी अलौनकक शककी पापत केली असणयाचा
परच उद्भवत नाही. तयांनी कधीही वजन उचलणयाचा
सराव न करता गोवधरन पवरत उचलला. ते गोपीबरोबर
सामादजक बंधने आणण कनिदेची पवार न करता नृतय केले .
जरी गोपीचे पेम जार भावना सदश ददसत असले ,आणण
तशी पेम भावना ठे वून तया शीकृिष्णांकडे पोहोचलया
असलया, तरी गोपी आणण कृिष्ण यांचे पेमसंबंध ददव
आहेत, कामवासनेचा तयात लवलेश सुदा नाही, महणून
संनयासी जीवनाचे, तयातील शशसती्या ननयमांचे अतयंत
कठोरपणे पालन करणारे असूनही चैतनयमय महापभूंनी
भगवान शीकृिष्ण आणण गोपी यां्या पेमसंबधाची
आराधना केली, तसेच आपलया अनुयायांना सुदा
गोपीसनहत शीकृिष्णांची आराधना करणयास शशकवले.
अशा पकारे चैतनय महापभूंनी परमेशर नेहमीच शुद
आणण अपापनवदम आहे याची पुषी केली , शी
ईशोपननषद भगवंतांचे वणरन शुदम (पनवत, पापनाशक)
आणण अ -पापनवदम (कोणतयाही पापाने दनषत न
होणारा) असे करते. कोणतयाही पापाने भगवंत दनषत
होत नाहीत,याउलट एखादी अपनवत वसतूसुदा
भगवंतांना सपशर करन शुद , पनवत होऊ शकते , जसे
तपत सूयर नकरणां्या सपशारने पदनषत असव्छ पाणी सुदा
वाफ बनून शुद बनते , असव्छ पाणयामुळे सूयरनकरणे
दनषत, अपनवत होत नाहीत , या अथारने भगवंत
'अपापनवदम' आहेत. "शुदम" हा शबद तयां्या
सतसंगा्या सामरयारस सूमचत करतो. भककीदारे भगवंत व
तयां्या शुद भकांचा संग करणयाचा पररणाम गीतेत
नमूद केला आहे, भगवद्-गीते (9.30 -31) मधये
महटलयापमाणे, , 'सु-दराचारी' वककी सुदा एक
पामाणणक भक बनू शकतो , असा दराचारी वककी जर
भगवंतां्या भशकसेवेत संलगन झाला असेल, तर तयाला
साधूच समजले पानहजे. कारण तो भशकसेवेदारे
भगवंतांचा संग पापत करन हळू हळू शुद होत असतो ,
एखादे वेळी अयोगय वतरणूक तया्याकडू न घडू नही
असणारा, पण तो योगय मागारवर आहे तयास शुद महणून
सवीकारले पानहजे. भगवंतांचा ददव संग करणयामुळे हे
झाले आहे. महणून भगवान शुदम आहेत. भगवान अपा-
पनवदम दे खील आहेत,कारण पाप तयांना सपशर कर
शकत नाही. जरी वरकरणी ते पापी वककी
असलयासारखे वागले तरीसुदा अशा सवरकृती चांगलयाच
आहेत, कारण तयां्या बाबतीत पापगसत होणयाचा परच
उद्भवत नाही. सवरच पररचसथतीत भगवंत शुदम आहेत
कारण ते पनवत करणारे आहेत , सूयर तुलनेत आहे . सूयर
पृरवीवरील अनेक असपृशय दठकाणांमधून (जसे ककी
मूतनवसजरन केलेले दठकाण) आद्रर ता शोषून घेतो, मूताचा
संपकारत आलयाने सूयर कधी अशुद होत नाही , तर तो
शुदच राहतो. खरं तर, तो सूयर ननजरतुककीकरण
करणया्या तया्या शक्मुळे अशुद गोषी शुद करतो .
जर सूयर, एक भौनतक वसतू आहे, तर तया सवर
सामरयरवान परमेशरा्या शुधदीकरण करणया्या
सामरयारबदल आपण कवमचतच कलपना कर शकतो.

अनघं तमः पनवशननत ये अनव्ाम उपासते । ततो भूय इव


ते तमो य उ नव्ायाम रताः ।।९।।

जो अनव्ा (भौनतक जडनव्ा) ककी उपासना करते है,


वे घोर अनधकारमय पदे श मे पवेश करते है। जो नव्ा मे
रत (नव्ा के अंनतम ननिष्कषर तक न पहुंचकर, जो केवल
शुिष्क तकरवादमे रत रहनेवाले, जान के ममरयाणभमानी
लोग) है वे मानो उससे भी अमधक अनधकार मे पवेश
करते है ॥९॥

जो लोग (केवल) अनव्ा (पदाथर-ननष नव्ा ) ककी


उपासना करते है, वे गहन अंधकार (अजान) से मघर जाते
है और जो (केवल) नव्ा (आतम-नव्ा) ककी उपासना
करते है, वे भी उसी पकार के अजान मे फंस जाते है॥
१२॥

जो अनव्ा (कमर) ककी उपासना करते है, घोर अनधकार


मे पवेश करते है । जो नव्ा (जान) मे रत है वे मानो
उससे भी अमधक अनधकार मे पवेश करते है ॥९॥

दोझ वह एनगेज इन दी कलचर आॅफ ननसायंट


अॅचकटनवटीज शाॅल इनटर इनटो दी डाकरसट ररजन आॅफ
इगनोरनस. वहसर सटील आर दोज एंगेजड् इन दी कलचर
आॅफ सोकाॅलड् नाॅलेज.

जे लोक अनव्ा उपासक अथारत अजानमय नरया-


कलापां्या संसकृतीत गुंततलेले आहेत, ते नवशा्या
सवारत गडद अंधकारमय भागात पवेश करतात. याहन
वाईट गतीला (अवसथेला) अजूनही तथाकशथत जाना्या
संसकृतीत गुंतलेले लोक जातात.

जो मनुिष्य अनव्ाककी उपासना करते है, (वे) अजानरपी


घोर अंधकारमे पवेश करते है, और जो लोग नव्ामे रत
है; अथारत तथाकशथत जान के ममरयाणभमान मत है , वे
उससे भी मानो अमधकतर अंधकारमे (पवेश करते) है। ।।
९।।

मंत नववा
अनधनतम: पनवशननत येऽनव्ामुपासते।
ततो भूय इव ते तमो या उ नव्ायाँरता।।९।।

जे लोक अनव्ा उपासक अथारत अजानमय नरया-


कलापां्या संसकृतीत गुंततलेले आहेत, ते नवशा्या
सवारत गडद अंधकारमय भागात पवेश करतात. याहनही
अजून वाईट गतीला (अवसथेला) जे तथाकशथत जान
संसकृतीत गुंतलेले आहेत, (ते लोक जातात.)

समान अथारचे शबद


अनधम् -‌ एकूण अजान सवरप; ‌तम -‌ अंधकार;
पनवशननत -‌ पनवष होतात; ‌ये -‌ ‌जे कोण मनुिष्य ;
अनव्ाम -‌ अनव्ेला; ‌उपासते - ‌पूजतात ; ‌तत : -
तयाहीपे्ा ;‌भूय : -‌अजून ;‌ ‌इव -‌सारखे ;‌ते -‌ते;
तम : -‌ अंधकार ; ‌ ‌ये - जे मनुिष्य; ‌उ -‌ दे खील ;
नव्ायाम -‌जान संसकृतीत ;‌‌रता : -‌वसत

भाषांतर

जे लोक अनव्ा उपासक अथारत अजानमय नरया-


कलापां्या संसकृतीत गुंततलेले आहेत, ते नवशा्या
सवारत गडद अंधकारमय भागात पवेश करतात. याहन
वाईट गतीला (अवसथेला) अजूनही तथाकशथत जाना्या
संसकृतीत गुंतलेले लोक जातात

इंद्रीय भोग व नवषयांत आसक असणारे जे अजानी जन


भोगपापती कररता अनव्ेला साधनरप मानून नवनवध
पकार्या कमारचे अनुषान करतात, ते लोक तयां्या
कमार्या फलसवरप अजानानधकाराने पररपूणर नवनवध
जीवयोनी आणण नवनवध भोगांना पापत होतात.ते लोक
मनुिष्य जनमा्या चरम आणण परम लकय परमेशरास पापत
न होता, जनम-मृतयूरप संसार पवाहात पडू न ननरंतर
नतनवध तापांनी संतपत होत राहतात.

दसरे जे मनुिष्य अंत:करणा्या शुदीकरता कतरपणा्या


अणभमानास सोडू न कमारचे अनुषान करत नाहीत, तसेच
नववेक-वैरागय या पाथममक जानसाधनांचा उपयोग
आचरण सुधारणया कररता करत नाहीत; परंतु वेदादी
शासतांची वाचने-पाठांतरे करन केवळ नव्ा-जानाचा
ममरया अणभमान बाळगतात.असे ममरया जानी मनुिष्य
सवत:ला जानी समजून सवर कतरव-कमारचा तयाग
करतात,परंतु जानास आचरणात आणत नाहीत, तर
केवळ जानातच गुरफटलेले राहतात,असे लोक कधीकधी
इंदद्रयां्या वश होऊन शासतनवधी्या नवपरीत मनमानी
आचरण कर लागतात, तयामुळे तयांचे पतन होते व ते
सकाम कमर भावनेने कमर करणाऱ्या नवषयासक
मनुिष्यांपे्ाही अमधक ददर वी गतीला जातात.

सपषीकरण - हा पसतुत मंत नव्ा आणण अनव्ेचा


तुलनातमक अभ्यास करतो. अनव्ा ककिवा अजान हे
ननःसंशयपणे धोकादायक आहे, परंतु चुककीचे मागरदशरन
करणारे ककिवा चुककीचा अथर लावलेले ददशाभूल करणारे
नव्ा ककिवा जान हे तयापे्ा अमधक धोकादायक आहे.
शी ईशोपननषदाचा हा मंत मागील इतर कोणतयाही
काळापे्ा आजकाल अमधक पामुखयाने लागू होतो.
आधुननक सभ्यता सामूनहक शश्णा्या ्ेतात बर्
यापैककी पगत झाली आहे, परंतु ते आधुननक शश्ण
महणजे केवळ अनव्ाच आहे; कारण जीवनातील
महतवा्या समसयांना, नैनतक मूलयांना, आधयाततमक
पैलूंना वगळू न केवळ भौनतक पगतीवर जोर दे णारे
शश्ण दे णयात येत आहे, पररणामी ताण-तणावामुळे
लोक पूवरपे्ा अमधक दःखी होत आहेत.

जोपयरत नव्ेचा पर आहे, पनहलया मंताने हे सपषपणे


सांनगतलेच आहे ककी, 'परमेशर सवर गोषीचा सवामी आहे',
हे जाणणे महणजे नव्ा होय; आणण या गोषीचे नवसमरण
हेच अजान ककिवा अनव्ा आहे. मनुिष्य जीवनाची ही
वसतुचसथती जो दजतका नवसरेल नततकाच तो अंधारात
असतो. या दनषकोनातून, नातसतकांचा समाज ककिवा
ईशरहीन सभ्यता घडवणारे आधुननक शश्ण व तया
शश्णादारे ल् वेधून घेणारी तथाकशथत पगती ही
कवडीमोलाची आहे. कारण आधुननक शश्ण जीवनाची
वासतनवक चसथती जाणत नाही, महणून अशा शश्णास
अनव्ा महणतात खरेतर आधुननक शश्ण अनव्ाच
आहे, मात ते नव्ा या अथारने शशकनवले जाते. भमानेच
आधुननक समाज या अनव्ेला नव्ा समजून तयात
गुरफटला आहे, महणून असे शश्ण घेणाऱ्यास नव्ा-रत
महटले आहे. या अथारने ज्या संसकृतीतील लोक आधुननक
शश्ण दषीकोनातून अशशण्त ठरले आहेत ककिवा कमी
संखयेने "सुशशण्त" आहेत, तयां्यापे्ा ईशरहीन
संसकृतीत असलेला अमधक सुशशण्त नातसतकांचा
(नव्ा-रतांचा) समाज अमधक धोकादायक आहे.

कमर, जानी आणण योगी या वेगवेग्या शेणीचे लोक या


जगात आढळतात.यापैककी कमर महणजेच इंदद्रय तृपती
करणया्या कायारत वसत असणारे लोक आज मोठा
पमाणात आहेत. आधुननक सभ्यतेत, 99.9 टकके लोक
उ्ोगवाद, आरथिक नवकास, परोपकार, राजककीय
सनरयता इतयादी नवनवध धवजांखाली इंदद्रयांना समाधान
दे णया्या कायारत वसत आहेत. हे सवर नरयाकलाप
इंदद्रयांना समाधान दे णया्या संकलपनेवर आधाररत
आहेत, पनहलया मंतात वणरन केलयापमाणे 'परमेशर सवर
गोषीचा सवामी आहे' या ईशरीय चेतने्या जागृतीस
तयांनी आपलया जीवनातून वगळू न टाकले आहे.

भगवद् गीते्या भाषेत (१.१५) नवषयवासनेने पेररत


झालेले व सथूल अथारने इंदद्रय तृपतीत करणयात गुत
ं लेले
लोक महणजे मूढ - गाढव होत.कारण गाढव हे
मूखरपणाचे पतीक आहे. केवळ इंदद्रयतृपतीचा
नवषयानंदासाठी गाढवासारखे अथक पररशम
करणारे,आतमसुखा्या दषीने फायदा नसलेलया वथर
पयतनात वसत असणारे लोक अनव्ेची उपासना करत
आहेत , शी ईशोपननषदानुसार आतम-सा्ातकारापासून
दर नेणारे जान महणजे अनव्ा. आणण जे लोक या
अनव्ेचा पचार करणाऱ्या ईशरहीन सभ्यतेस शै्णणक
पगती्या नावाखाली पाठठिबा दे णयाची भूममका
बजावतात ते राजकारणी,वैजाननक व भौनतकतावादी
ततवनवचारक खरोखरच सथूल इंदद्रयतृपती्या भावने्या
सतरावर असणार्या लोकांपे्ा अमधक नुकसानकारक
आहेत.कारण असे लोक जो आधीच इंदद्रयतृपतीत
गुरफटलेलया बहुजन अजानी समाज आहे तयाचे चुककी्या
ददशेने मागरदशरन करत आहेत. महणजे अशी शै्णणक व
भौनतक पगती कोबा नागा्या डोकयावरील मौलयवान
मणयासारखी आहे,मणी नकतीही मौलयवान असला तरी
तो नवषारी सपारने धारण केला आहे,तयाचपमाणे भौनतक
जान दष राजकारणी,नातसतक वैजाननकांकडे व ततववादी
(समाजवादी,सामयवादी,भांडवलवादी इ.) लोकां्या
अमधकारात आहे, तयामुळे हे समाजाचे पुढारी संपूणर
जगालाच चुककी्या ददशेने मागरदशरन करत आहेत तयामुळे
संपूणर समाजच नरका्या ददशेने वाटचाल करत आहे;
अशा पकारे आधुननक शै्णणक पगती धोकादायक
आहे. कारण आधुननक शाळा, महानव्ालये, नव्ापीठे
महणजे नातसतक लोक तयार करणयाचे कारखाने आहेत.
मौलयवान रतनजमडत मणी धारण केलेला कोबरा हा मणी
न धारण केलेलया कोबा नागापे्ा अमधक धोकादायक
आहे.अथारत अनव्ेचा उपासक अजानी समाज जानाचा
दरपयोग करणाऱ्या तथाकशथत जानी,सुशशण्त
समाजापे्ा तुलनेने ठीक आहे. हरी-भककी-सुबोधया
(११.११.१२) मधये, ईशरहीन समाजा्या शै्णणक
पगतीची तुलना मृतदे हावरील सजावटी बरोबर केली
आहे. , इतर अनेक दे शांपमाणे,भारतात सुदा
परीवारातील वककी्या मृतयूनंतर काही लोक शोक
करणाऱ्या मृतवककी्या नातेवाईकां्या सांतवनासाठी
मृतदे ह सुशोणभत करन ममरवणूक काढणया्या पथेचे
अनुसरण करतात. तशाच पकारे, आधुननक संसकृती
महणजे भौनतक अतसततवातील कायमचे द: ख कवहर अप
करणयासाठी केलेलया नरयाकलापांचे पॅचवकर आहे. अशा
सवर नरयांचे उदीष इंद्रीय संतुनष आहे. पण इंदद्रयां्या वर
मन आहे आणण मना्याही वर बुदद, आणण
बुददमते्याही वर ननयंतक आतमा आहे. अशा पकारे
जानाचे,शश्णाचे वासतनवक उदीष आतमजान आहे,
आतमया्या आधयाततमक मूलयांची पुनरपापती होणे
आवशयक आहे. अशा पकार्या आतम-सा्ातकारा्या
जानाकडे दलर् करणारे ,कोणतेही शै्णणक भौनतक
जान हे अनव्ा महणून गणले पानहजे. अशा अनव्ेवर
आरढ झालेली संसकृती महणजे अजाना्या सवारत गडद
अंधकारमय पदे शात जाणारी संसकृती होय.

भगवद-गीते (2.42,7.15) मधये महटलया पमाणे :


यामममां पुषिष्पतां वाचं पवदनतयनवपणशतः |
वेदवादरताः पाथर नानयदसतीनत वाददनः ||४२||
कामातमानः सवगरपरा जनमकमरफलपदाम् |
नरयानवशेषबहुलां भोगैशयरगकति पनत || ४३ ||
न मां दिष्कृनतनो मूढाः पप्नते नराधमाः |
माययापहृतजाना आसुरं भावमाणशताः || १५ ||
जानाचा वासतनवक उदे श न समजता केवळ नव्ेत
गुरफटलेले तथाकशथत नवदान नव्ा-रत महणून ओळळखले
जातात, वेदां्या जानानवषयी गैरसमजुती बाळगणारे,
तयाचा चुककीचा अथर लावणारे असे लोक सांसाररक
शश्क महणून ओळळखले जातात. भगवद् गीतेत 'वेदवाद-
रता' आणण 'माययापहृतजाना' अशा शबदांनी तयांचे वणरन
करणयात आले आहे.ते मनुिष्यांपैककी सवारत नीच
ननरीशरवादी असुर दे खील असू शकतात.'वेदवाद-रता'
महणजे ज्यांनी वैददक सानहतयाचे खूप अधययन करन
सवतःला जानी महणून पसतुत केले आहे; परंतु ददर वाने ते
वेदां्या हेतूपासून पूणरपणे दर गेलेले असतात. भगवद-
गीते (15.15) मधये वेदांचा उदे श ककिवा वेदांत महणजे
वेदांचा अंनतम ननिष्कषर काय आहे, ते सांनगतले आहे.
सवरसय चाहं हदद समननवषो मतः समृनतजारनमपोहनं च।
वेदैश सवररहमेव वे्ो वेदानतकृदे दनवदे व चाहम् ||१५||
वेदांचा उदे श भगवंतांना जाणणे हा आहे असे महटले
आहे.परंतु वेद-वाद-रता पुरषांना पुणरपुरषोतम
भगवंतां्या वशकमतवात, अदजबात रस नाही.तसेच
ददव गुणांनी युक भगवंतां्या वशकमतवाला जाणणयाची
,आवड तयांना नाही. तयाउलट, पुणय कमार्या फळांचा
पररणाम महणून, सवगारतील सुख पापतीची तयांना भुरळ
पडली आहे.

पनहलया मंतामधये महटलयापमाणे, आपलयाला हे मानहत


असले पानहजे ककी, या जगातील पतयेक गोषीची
अंनतमत: मालककी ही भगवंतांचीच आहे; आणण ईशराने
आपलयाला पुरवलेलया जीवनावशयक गरजां्या, भोगय
वसतूं्या नहससयावर आपण समाधानी असणे आवशयक
आहे. सवर वैददक शासतांचा हेतू नवसमरणशील जीवांची
ईशरीय जाणीव पुनहा जागृत करणे हा आहे; आणण हाच
उदे श जगातील ननरननरा्या शासतांत नवणभन मूखर मानव
जमातीना समजणयासाठी वेगवेग्या पदतीने सादर
केला गेला आहे. अशा पकारे सवर धमारचा अंनतम हेतू
महणजे एखा्ाला पुनहा ईशराकडे आणणे हा होय.
वेदांचा उदे श नवसमरणशील जीवां्या ईशर भावना
नवषयक समृतीचे पुनजारगरण करन भगवंताशी तयांचा
असलेला वासतनवक पेमसंबंध जो तयांनी मायेचा अधीन
होऊन गमावलेला आहे, तो संबंध पुनहा पसथानपत
करणे हा आहे ,.परंतु वेदवाद-रता लोक हे समजून
घेणयाऐवजी, इंदद्रयांना तृपत करणयासाठी सवगरय
सुखपापती कशी करावी, यांसारखया बाबीचाच नवचार
करतात आणण वेदांमधये सुदा तोच नवचार सानगतला
आहे, असे तयांना चुककीने वाटत असते. वासनेमुळे
तयां्या भौनतक बंधनांना अमधक वाढवणाऱ्या
सवगारसारखया सथानी जाणे महणजेच वेदांचा शेवट आहे,
असे तयांना वाटते. सवगरय भोग- ऐशयर यांपे्ा शेयसकर
काही नाही, असे ते महणतात. अशा पकारे वैददक
सानहतयाचा चुककीचा अथर लावणारे व इतरांची ददशाभूल
करणारे, आणखीही इतर काही 'वेद-वाद रत' लोक
आहेत. कधीकधी ते पुराणांचा ननषेध दे खील करतात,
खरेतर पुराणे सामानय माणसांसाठी वेदाची पामाणणक
सपषीकरणे आहेत. वेदवाद-रत तयांचे सवत:चे सपषीकरण
दे तात, महान आचायार्या अमधकाराकडे,तयां्या
पामाणणक सपषीकरणाकडे ते दलर् करतात. असे ते मूखर
लोक आपापसांत काही बेईमान वक्ना उठवतात
आणण वैददक जानाचा अगगणय महणून तयाला सादर
करतात. मूखर लोक अशा वककी्या संसकृत पांमडतयाला
भूलून तयास महान वेद-जाता महणून घोनषत
करतात,आणण सवत:ही तयां्याकडू न पूणरपणे फसनवले
जातात. अशा वेदवाद-रतांचा नवशेषत: योगय संसकृत
शबद नवशेषत: नव्ा-रता वापरन ईशोपननषदा्या या
मंतात ननषेध केला गेला आहे. नव्ाम शबदाने वेदां्या
अभ्यासाचा संदभर आहे, कारण वेद सवर जानाचे मूळ
आहेत (नव्ा), आणण रत महणजे “गुंतलेले ककिवा
गुरफटलेले". नव्ा राता महणजे “वेदां्या
अभ्यासामधये वसत असणारे.” वेदां्या तथाकशथत
नव्ारयारचा येथे ननषेध केला आहे, कारण ते वेदां्या
वासतनवक हेतूनवषयी अजानी आहेत, आचायार्या आजेचे
उललंघन केलयामुळे तयांना वेदांचा वासतनवक उदे श
ठाऊक नाही. अशा वेदवाद-रतांनी वेदां्या पतयेक
शबदाचे अथर सवतः्या हेतूने शोधले आहेत. तयांना ठाऊक
नाही ककी वैददक सानहतय हा असामानय अपौरषेय
जानाचा संगह आहे जो केवळ पामाणणक गुर-शशिष्य
परंपरे्या शृंखलेदारे समजला जावू शकतो.

वेदांचा ददव संदेश समजून घेणयासाठी एखा्ाने उतम


पामाणणक आधयाततमक गुरकडे जावे. मुंडक
उपननषदाची तशी आजा आहे. (१.२.१२) या वेद-वाद-
रता लोकांचे सवतःचे आचायर आहेत, जे वेदांचा सवत:्या
कलपनेतून मनमानी अथर करतात.ते पामाणणक ददव
परंपरे्या साखळीत नाहीत. अशा पकारे वैददक
सानहतयाचा चुककीचा अथर लावून ते अजाना्या
अंधकारमय पदे शात अमधकच पगती करतात. वेदांचे
अदजबात जान नसलेलयां अनव्ा उपासकांपे्ा हे
नव्ाम-रत आणखी खोल अजान अंधकारात पडतात .

'माययापहृतजाना' अशा शबदात गीतेत ज्यांचे वणरन केले


गेले आहे, असे काही महामूखर लोक सव-ननरमित दे वाला
मानतात. तयातील काही मूखारना वाटते ककी, ते सवतः
ईशर आहेत आणण इतर कोणतयाही ईशराची उपासना
करणयाची गरज नाही. जर एखादा सामानय माणूस
शीमंत असलयाचे तयां्या पाहणयात आले तर तयाची
उपासना करणयास ते सहमत होतील, परंतु ते कधीही
खऱ्या भगवंतांची उपासना करणार नाहीत.कामवासने्या
अधीन होऊन शसनेमातील अणभनेतयांची आणण
अणभनेतीची ते पूजा करतील,ननिष्णात खेळाडू ककिवा
पशसद नरकेटपटू ची ते ईशर समजून पूजा करतील ककिवा
इनतहासातील एखा्ा मोठा नेतयाची पनतमा व पुतळे
तयार करन असे लोक पूजा करतील,मात खऱ्या
ईशराची उपासना न करणयामुळे असे महामूखर लोक घोर
नरकात जाणयास पात आहेत. सवतःचा मूखरपणा
ओळळखणयास ते असमथर आहेत,माये मुळे तयांचे जान
झाकले गेले आहे,महणून तयांना 'माययापहृतजाना' महटले
आहे. ईशर सवत:्या भामक शककीदारे माये्या मोहात
पडतो असे तयांना वाटते.जर ईशर माये्या अधीन होत
असेल तर माया ही ईशरापे्ा अमधक सामरयरशाली
ठरते. याचा नवचार ते करीत नाहीत.असे लोक महणतात
ककी ईशर सवर शशकमान आहे, परंतु तयांना हे समजत
नाही ककी, जर परमेशर सवर शशकमान असेल तर
तया्यावर मायेचे पभुतव असणयाची शकयता नाही .अशा
पकारे सवत:ला ईशर ककिवा ईशराचा अवतार महणून
घोनषत करणारे हे सव- ननरमित "दे वता" या सवर परांची
सपषपणे उतरे दे ऊ शकत नाहीत; मात ते मूखर सवतःच
“दे वता” बनलयाबदल समाधानी असतात.

अनयत् एव आहुः नव्या अनयत् आहुः अनव्या ।इनत


शुशुम धीराणां ये नः तत् नवचचण्रे ।।१०।।

द वाइझ हॅवह एकसपलेनड् दॅ ट वन ररझलट इज मडराइवहड


फ्राॅम दी कलचर आॅफ नाॅलेज अँड दॅ ट अ मडफरनट
ररजलट इज आॅबटे नड् फ्राॅम दी कलचर आॅफ ननसायंस.

नव्ा से कुछ एक फल बतलाया गया है तथा अनव्ा से


कुछ और ही एक अलग फल बतलाया गया है। ऐसा हमने
उन धीर पुरषो से सुना है ;दजनहोने हमे वह समझाया था।
॥१०॥

दजन दे वपुरषो ने हमारे शलए (इन नवषयो को) नवशेषरप


से कहा है, उन धीर पुरषो से हमने सुना है नक नव्ा का
पभाव कुछ और है तथा अनव्ा का पभाव उससे णभन
है॥१३॥
मंत दहावा
अनयदे वाहुरवि्याऽनयदाहुरनव्या।
इनत शुशुम धीराणां ये नसतद् नवचचण्रे।।१०।।

समान अथारचे शबद

अनयत् - दसरे णभन; एवा - फल ननणशतच ; आहु : -


पापत होते महणतात ; नव्या - जाना्या यथाथर
अनुषानाने ; अनयत् - तयाहन णभन ; आहु : - महणतात;
अनव्या - अजान संसकृतीतून उतपन कमारदारे ; इनत -
अशा पकारे ; शुशुम - (ही) वचने ऐकली; धीराणांम -
शांत अनवचलीत पुरषांकडू न ; ये - ज्यांनी ; न : -
आमहाला; तत् - तयानवषयी; नवचचण्रे - सपष केले.

भाषांतर
नवदानांनी सपष केले आहे ककी एक पररणाम जाना्या
संसकृतीतून होत आला आहे; आणण तयाचापे्ा वेगळा
पररणाम अनव्ा (अजाना्या) संसकृतीतून पापत होत
आला आहे.

सपषीकरण

भगवद् गीते्या १३ वा अधयायात (१३.८-१२)


सांनगतलयापमाणे, एखा्ाने (नव्ा) जान संसकृती
खालीलपमाणे जोपासना केली पानहजे :

(१) एखा्ाने पररपूणर सज्जन ,सद् गृहसथ बनून


इतरांना योगय आदर दे णयास शशकले पानहजे.

(२) एखा्ाने केवळ नाव आणण पशसदीसाठी सवत:ला


धमरवादी समजू नये.

(३) एखा्ाने आपलया शरीरा्या नरयांदारे, मना्या


नवचारांनी ककिवा शबदांनी इतरांना इजा पोहोचेल असे वागू
नये, अथारत कोणतयाही जीवाला शाररररक, मानशसक
पीडा होईल असे कहिसक वतरन कर नये.

(४) दसऱ्या्या मचथावणीखोर वतरना वेळीही एखा्ाने


सहनशील राहायला शशकले पानहजे.

(५) एखा्ाने इतरांशी ववहारात करताना दटपपी, ढोगी


आचरण टाळले पानहजे.

(६) एखा्ाने पामाणणक आधयाततमक गुरस शोधून


काढले पानहजे, जे तयाला हळू हळू आधयाततमक
अनुभूती्या पायरीवर आणू शकतील आणण अशा
आतमजानी गुरसमोर तयांची सेवा करन आणण संबंमधत
पर नवचारन सवत: ला सादर केले पानहजे.

(७) आतम-सा्ातकारा्या उ्च अनुभुती सतरावर


पोहोचणयासाठी, एखा्ाने ईशरादारे पकट केलेलया
शासतवचनांना, तयात नमूद केलेलया ननयमांना अनुसरले
पानहजे.

(८) पकट केलेलया शासत ननयमांमधये समनवय पाहन


तयांचे पालन करावे..

(९) एखा्ाने आतम-सा्ातकारा्या पापती आड


येणाऱ्या व सव नहतासाठी हाननकारक असलेलया सवयीना
(आचरण पदतीना) पूणरपणे टाळावे.

(१०) शरीरा्या दे खरेखीसाठी आवशयक गरजांपे्ा


जासत वसतूंना सवीकार नये.

(११) एखा्ाने सवत: ला केवळ सथूल भौनतक शरीर


समजू नये, तसेच तया शरीराशी संबंमधत असलेलयांना
आपले सवतःचे समजू नये.
(१२) एखा्ाने हे ल्ात ठे वले पानहजे, ककी जोपयरत हे
भौनतक शरीर आहे तोपयरत तयाला वारंवार जनम,
वृदावसथा, रोग आणण मृतयू्या तासांना सामोरे जावे
लागेल. भौनतक शरीरा्या या तापांपासून मुक
होणयासाठी वरवरचा योजना आखणयात काही उपयोग
नाही. उतम मागर महणजे आपण आपलया आधयाततमक
सवरपास ओळळखणे.

(१३) आधयाततमक उनतीसाठी आवशयक असलेलया


जीवन गरजां वनतररक भौनतक सुखसुनवधांशी आसक
होऊ नये.

(१४) बायको, मुले आणण घर -पररवारामधये एखा्ाने


अनतशय गुरफटू नये, यां्याशी नाते संबंध कतरव आणण
जबाबदारी चा असावा, पगाढ आसककी ्या जखडात
बांधणारा नसावा.

(१५) इ्छीत गोषी्या पापतीने सुखी व अवांछनीय


वसतू्या पापतीने द: खी होऊ नये; कारण आपण
जाणावे ककी, अशा सुख-द:खा्या भावना सुदढ मानशसक
चसथती असणाऱ्या वककीस नवचशलत कर शकत नाहीत.

(१६) पूणरपुरषोतम भगवान शीकृिष्णांची,भककीसेवा


ननसवाथर भावनेने , तयांचा ननिष्काम भक बनून केली
पानहजे,

(१७) आधयाततमक संसकृतीला अनुकूल व शांत वातावरण


असलेलया ननजरन दठकाणी राहणयाची आवड ननमारण
करायला हवी; आणण अभक, कमर लोक जेथे जमतात
अशा दठकाणी जाणे टाळले पानहजे.

(१८) एखा्ाने ततवजानी बनले पानहजे, आणण


आधयाततमक जानाचे संशोधन केले पानहजे, हे समजून
घेत ककी आधयाततमक जान कायम आहे तर भौनतक जान
शरीरा्या मृतयूबरोबर संपेल.
या अठरा बाबी एकत येऊन हळू हळू अशी पनरया तयार
करतात ज्यादारे वासतनवक जान नवकशसत केले जाऊ
शकते. या वगळता इतर सवर पदती अनव्ा या वगारत
मोडलया जातात. शील भशकनवनोद ठाकूर, एक महान
वैिष्णव आचायर , असे महणत असत ककी सवर पकारचे
भौनतक जान हे केवळ भामक शककीचे बाह वैशशिष््
आहे, आणण ते जान आतमसात केलयाने मनुिष्य एखा्ा
गाढवापे्ा शेष समजला जाऊ शकत नाही . हेच ततव
येथे ' ईशोपननषदात' सांनगतलेले आढळते. भौनतक
जाना्या पगतीमुळे आधुननक मनुिष्य अथक पररशम
करणाऱ्या गाढवामधये रपांतररत होत आहे. अधयाततमक
पररवेशातील काही भौनतकवादी राजकारणी आधुननक
मानव सभ्यतेची सधयाची ववसथा सैतानाची महणून
घोनषत करतात, परंतु ददर वाने भगवद्गीतेत वणरन
केलयापमाणे तयांना वासतनवक जाना्या (ईशरा्या)
संसकृतीची पवार नाही.अशा पकारे ते सैतानाची पररचसथती
बदलू शकत नाहीत.

आधुननक समाजात एक लहान तरणसुदा सवत: ला


सवावलंबी समजतो आणण वृद पुरषांना अदजबात मान
दे त नाही. शाळा, महानव्ालये आणण नव्ापीठांमधये
चुककी्या पकारचे शश्ण ददले जात असलयामुळे
जगभरातील तरण मुले आपलया आई-वमडलांसाठी
डोकेदखी ठरत आहेत. अशा रीतीने ईशोपननषद
जोरदारपणे चेतावणी दे ते ककी अनव्ा संसकृतीचा पररणाम
जान संसकृतीपे्ा वेगळा आहे. नव्ापीठे महणजे केवळ
अनव्ेनवषयी बोलणयाची, चचार करणयाची केद्रे बनली
आहेत; यामुळे शासतज इतर दे शांचे अतसततव संपुषात
आणणयासाठी पाणघातक शसते शोधणयात वसत झाले
आहेत. आज शाळा, महानव्ालये, आणण
नव्ापीठातील नव्ारयारना ब्चयर ननयमांचे पालन
करणया्या सूचना ददलया जात नाहीत.(खरेतर नव्ाथर
जीवन हे बमहचयार शशवाय सुर होऊच शकत नाही .)
तसेच कोणतयाही शासतीय आदे शांवर तयांचा नवशास
नाही. धारमिक ततवे केवळ नाव आणण ककीतरसाठी
शशकनवली जातात, वावहाररक कृतीसाठी नवहे. तयामुळे
केवळ सामादजक आणण राजककीय ्ेतातच नवहे तर
धमार्या ्ेतातही सांपदानयक वैर वाढले आहे.

सवर सामानयां्या मनात अनव्ेची लागवड केलयाने


जगातील वेगवेग्या भागात अनतरेककी राषवाद,
आतमपीतीवाद,चंगळवाद नवकशसत झाला आहे. कोणीही
असे मानत नाही, ककी ही लहान पृरवी अवकाशातील
जागेत इतर अनेक पदाथारसमवेत तरंगणारी एक ढे र
आहे. अवकाशा्या नवशालते्या तुलनेत हे भौनतक
पदाथारनी बनलेले गह हवेतील धूळ कणांसारखेच तरंगत
असतात. ईशराने गुरतवाकषरणा्या ननयमादारे या
धूशलकणां सारखया गह, ताऱ्यांना पररपूणर ववसथेदारे
आपापलया क्ेत तरंगत ठे वले आहे, हे सवर अतयंत
अचूक ननयमांदारे संचशलत होत असते.महणून ते
अवकाशात नफरत आहेत. अवकाश याना्या चालकांना
तयांनी तयार केलेलया व अवकाशात ते संचशलत करत
असलेलया यानाचा खूप अणभमान वाटत असतो; परंतु
तया अवकाश याना पे्ा नकतीतरी पटीने मोठे जे असंखय
गह, तारे ,आहेत ते कसे व कोणा्या ननयंतणादारे या
नवशाल बमहांडात संचाशलत होत आहेत हे तयांना मानहती
नाही.

या नवशबमहाा़डात असंखय सूयर आहेत आणण असंखय गह


पणाली दे खील आहेत. परमातमाचे अंश असलेले आमही
लहान नगणय व मयारददत जीव या अमयारद गहांवर पभुतव
ममळवणयाचा पयतन करीत आहोत. आणण आतम -
सा्ातकाराऐवजी तयातच बहुमूलय मानवी जीवनाचा वेळ
वाया घालवून,अशापकारे आपण वारंवार जनम आणण
मृतयूला पापत होत असतो; आणण सामानयपणे शेवटी
वृदावसथा आणण रोगाने ननराश होतो. मानवी आयुिष्याचा
कालावधी सुमारे शंभर वषर पयरत आहे , आणण भनविष्यात
हळू हळू तो वीस ककिवा तीस वषार पयरत कमी होत जाईल.
अनव्े्या संसकृतीबदल धनयवाद!, बेभान पुरषांनी
अशलकड्या काही वषारमधये इंदद्रय भोगांचा आनंद
अमधक पभावीपणे लुटणयासाठी या गहांमधये सवत:्या
राषांचा अमधकार सथापन करणयाची तयारी केली आहे.
असे मूखर लोक काही गहांवर राषीय सीमांकन अचूकपणे
पसतुत करणयासाठी नवनवध योजना आखत आहेत, .
तरीही या जगातच राषीय सीमा नववादांमुळे आणण
सवारवर,एकमेकांवर पभुतव गाजवणयाचा उदे शाने पतयेक
आणण पतयेक राष इतरांसाठी चचितेचे कारण बनले आहे .
एका राषाची पनास टककयाहन अमधक शककी केवळ
संर्ण उपायांवर खचर होते . तयामुळे ती बेकार ठरते.
कोणालाही वासतनवक जानाची जोपासना करणयाची पवार
नाही, परंतु भौनतक आणण अधयाततमक जान या दोनही
्ेतात पगती केलयाचा लोकांना खोटा अणभमान मात
आहे.
ईशोपननषद आपलयाला या सदोष शश्णानवषयी अथारत
अनव्ेनवषयी चेतावणी दे ते, आणण भगवद् गीतेतील
वासतनवक नव्े्या महणजे जान नवकासा्या संदभारत
ददशाननदर श करते. या मंतात सांनगतले आहे, ककी नव्ा
(जान) ही धीर वककीकडू न पापत करावी लागते. एक
धीर पुरष भौनतक मायेने भमीत होत नाही. इंदद्रयांचा
आवेग जो सहन कर शकतो व तयामुळे नवचशलत होत
नाही तयास धीर पुरष महणतात. जोपयरत एखादा
आधयाततमकररतया पररपूणर होत नाही तोपयरत तयाला
अनवचशलत असा धीर महटले जाऊ शकत नाही, धीर
वककी कोणतयाही गोषीसाठी शोक व चचिता करत नाही.
एका धीर वककीस जाणीव असते, ककी तयाचे शरीर आणण
मन हे तया्या आतमयास बाह भौनतक पकृतीचा संग
केलयाने पापत झालेले घटक आहेत आणण तयां्या
माधयमातून मनुिष्य जीवना्या नामी संधीचा तो सदपयोग
करतो.; महणूनच .
भौनतक शरीर आणण मन हे आधयाततमक दजवासाठी
वाईट सौदे आहेत. चेतन जीवातमयांची, अधयाततमक
जगात वासतनवक कायर असतात , परंतु हे भौनतक जग
मृतपाय आहे. जोपयरत चेतन आधयाततमक सफुचललंग
असलेले जीवातमे पदाथार्या मृत जगतामधये नवचरण
फेरफार करत असतात, तोपयरतच मृत जगत हे एक
दजवंत जग असलयासारखे भासते. परंतु खरेतर दजवंत
आतमयामुळेच, हे जड जगत हालचाल करत असते
वाटते. आहेत. धीर पुरषांनी वररष अमधकारी महणजे गुर
ककिवा आचायर यां्या उपदे शास शवण करन हे सवर तरय
जाणलेले असते, आणण ननयामक ततवांचे पालन केलयाने
ते जान तयांना यथाथरपणे कळले आहे.

ननयामक ततवांचे अनुसरण करणयासाठी एखा्ाने


पामाणणक आधयाततमक गुरचा आशय घेतला पानहजे.
अतीदद्रय संदेश आणण ननयमन नवषयक ततवे अधयाततमक
गुरपासून शशिष्यापयरत परंपरेने खाली येतात. असे जान
अनव्े्या शश्ण पदतीसारखे घातक मागारने येत नाही.
एखा्ा धैयरवान आधयाततमक गुरकडू न सतत नम्रतेने
ऐकून एखादी वककी धीर पुरष होऊ शकते. उदाहरणाथर
अजुरन, भगवान शीकृिष्णांचा उपदे श ऐकून धीर बनला.
अशा पकारे पररपूणर शशिष्य अजुरनासारखा असला पानहजे
आणण अधयाततमक गुर सवत : परमेशर इतका चांगला
असावा. ही धीर (अबामधत) पुरषाकडू न नव्ा (जान)
शशकणयाची पनरया आहे .

एक अधीर (ज्यास धीर बनणयाचे पशश्ण ममळालेले


नाही.) वककी उपदे शक बनू शकत नाही. आधुननक
राजकारणी जे सवत:ला धीर महणून समाजासमोर पसतुत
करतात, मात खरेतर ते अधीर आहेत , महणून एखादा
वककी तयां्याकडू न पररपूणर जानाची अपे्ा कर शकत
नाही. ते केवळ सवत:चा डॉलर आणण सेटमधील मोबदला
पाहणयात वसत आहेत. तर मग ते लोकां्या समूहांना
आतम-पापती्या योगय मागारकडे कसे वळवू शकतात?
वासतनवक शश्ण (जान) पापत करणयासाठी एखा्ाने
धीर वककीकडू न नवनम्रपणे ऐकले पानहजे .

नव्ां च अनव्ां च यः तत् वेद उभयम् सह। अनव्या


मृतयुं तीतवार नव्या अमृतम् अरुते ।।११।।

ओळनली वन वह कॅन लनर दी पोसेस आॅफ ननसायंस अॅड


दॅ ट आॅफ ्ानसीडेटल नाॅलेज साइड बाय साइड कॅन
्ानसेनड दी इन्लुएनस आॅफ ररपीटे ड बथर अँड डेथ अँड
एनजाॅय दी फुल बलेससिग आॅफ इमाॅर्ॅशलटी.

(इसशलए) इस नव्ा (आतमचेतना-नवजान) तथा उस


अनव्ा (पदाथरपरक-जान) दोनो का जान एक साथ पापत
करो। अनव्ा के पभाव से मृतयु को पार करके
(पदाथरपरक- जान से अतसततव बनाये रखकर), नव्ा
(चेतनापरक- आधयाततमक नवजान) दारा अमृत ततव ककी
पानपत ककी जाती है॥१४॥

जो नव्ा (चेतनापरक ददव जान) और अनव्ा (भौनतक


जडनव्ा) दोनो को ही एक साथ जानता है , वह अनव्ा
से मृतयु को पार करके नव्ा से अमृततव को पापत हो
जाता है। ॥११॥

जो नव्ा (चेतनापरक ददव आतमजान ) और अनव्ा


(आहार, ननद्रा, भय या सव-संर्ण, मैथुन आदी से युक
शारीररक सुखसुनवधा के पापती हेतु भौनतक नव्ा) दोनो
को ही एक साथ जानता है, वह अनव्ा से (जडनव्ा से
अतसततव बनाये रखकर) मृतयु को पार करके नव्ा से
अमृततव को पापत हो जाता है। ॥११॥

जो नव्ा (जान) और अनव्ा (कमर) दोनो को ही एक


साथ जानता है, वह अनव्ा से मृतयु को पार करके नव्ा
से अमृततव को पापत हो जाता है ॥११॥
मंत ११ वा
नव्ां चानव्ां च यसतद् वेदोभयँसह। अनव्या मृतयुं
तीतवार नव्यामृतमरूते।।

समान अथारचे शबद

नव्ाम् - वासतनवक जान ; च - आणण ; अनव्ाम् -


भौनतक जानातून ककिवा आतम-जाना्या अभावातून
उतपन कमर; च - आणण; य : - जी वककी; तत उभयम् -
तया दोनहीस; वेद - यथाथरता जाणते; सह - एकाच
वेळी; अनव्या - दे हा्या दे खभालीसाठी उपयोगात
आणलेलया भौनतक जाना ककिवा कमार दारे ; मृतयूम् -
वारंवार जनम-मृतयूचा संसार; तीतवार - पार करतो;
नव्या - चेतनापरक आधयाततमक जाना्या
अनुशीलनाने; अमृतम - अमरतव ; अरुते - आनंद पापत
करतो.
भाषांतर

जो अनव्ेची पनरया (भौनतक जानाचा यथायोगय


दठकाणी उपयोग) आणण ददव जानाची पनरया या
दोनहीना एकाचवेळी जाणतो, तोच वारंवार पापत
होणाऱ्या जनम आणण मृतयू्या पभावापासून मुक होऊन
अमरतवा्या आनंदाचे वरदान पापत कर शकतो.

सपषीकरण

भौनतक जगाची ननरमिती झालयापासून, पतयेकजण


कायमसवरपी जीवन जगणयाचा पयतन करीत आहे, परंतु
ननसगारचे ननयम इतके रूर आहेत ककी मृतयूचा पंजातून
कुणालाही सुटता येत नाही. कोणालाही मरणयाची इ्छा
नसते, तसेच कोणालाही महातारे ककिवा आजारी होणयाची
इ्छा नाही. पकृतीचे ननयम तथानप कोणालाही
महातारपण, रोग आणण मृतयूपासून सवत:चे संर्ण ककिवा
पनतकार करणयाची मूळीच संधी दे त नाहीत. भौनतक
जाना्या पगतीमुळेही या समसयांचे ननराकरण झाले
नाही. भौनतक नवजान मृतयू्या पनरयेस अमधक गती
दे णयासाठी अणुबॉमब शोधून काढू शकते, परंतु या
नवजानाला असे काही सापडत नाही; जे माणसाला
वृदावसथा, रोग आणण मृतयू्या रूर पंजापासून वाचवू
शकेल.

पुराणां पासून आपण नहरणयकशशपूचे कायरकलाप समजू


शकतो, नहरणयकशशपू हा भौनतक दिष््ा एक अनतशय
पगत राजा होता. तया्या भौनतक अमधगहणांमुळे आणण
अनव्े्या बळावर तयाने रूर मृतयूवर नवजय
ममळनवणया्या केलेलया पयतनानुसार, तयाने अशा
पकारचे धयान ककिवा तप इतके कठोरपणे केले, ककी सवर
गहलोकांतील रनहवासी तया्या गूढ शक्ने महणजे तप
पभावाने तसत झाले.आपलया तपाचा बळावर तयाने
नवशाचा ननमारता ब्दे व, यास तया्या सवत:कडे येणयास
भाग पाडले. तयानंतर तयाने ब्दे वाकडे अमर होणयाचे
वरदान मानगतले., ज्यादारे अमरतवाचे वरदान पापत
करन तयास मृतयूला जजिकायचे होते. ब्ा महणाले ककी,
तपा्या पुणयबळावर जर कोणी तयांना पसन करन
अमरतवाचे वरदान मानगत असेल, तर तयांना तसे ते दे ता
येऊ शकत नाही, कारण सवर गहांची बमहांडाची सृषी
करणारा भौनतक ननमारता बमहा दे खील अमर नाही.
भगवद गीतेमधये पुषी केलयापमाणे (८.१७), ब्ा दीघर
आयुिष्य जगतो, परंतु याचा अथर असा नाही ककी तो अमर
आहे.

नहरणय महणजे “सोने” आणण कशशपू महणजे "मऊ बेड".


धूतर नहरणयकशशपूला धन आणण षसतया या दोन गोषीमधये
रस होता, आणण अमरतव पापत करन तयाला तया
नवषयभोगांचा आनंद उपभोगायचा होता. तयाने अमर
होणयाची आपली इ्छा अपतय्पणे पूणर करणया्या
आशेने ब्ाकडू न पुिष्कळ वरदानांस मानगतले. ब्दे वाने
तयाला अमरतवाचे वरदान दे णयास आपण समथर नाही
आहोत, असे सांनगतलयावर नहरणयकशशपूने
8,4 ००,००० पजातीमधये कोणतयाही मनुिष्य, पाणी,
दे वता ककिवा इतर कोणतयाही पाणयांदारे तयास मारले
जाऊ नये अशी नवनंती तयाने बमहाकडे केली. तयाने
जममनीवर, हवेत तसेच पाणयात आणण कोणतयाही
शसताने मरणार नाही, असे वरदान पापत केले.
अशापकारे नहरणयकशशपूला मूखरपणाने वाटले ककी, हे
वरदान तयाला मृतयूपासून वाचवेल. अखेरीस, जरी
ब्दे वाने तयाला या सवर गोषीचे वरदान दे णयाचे मानय
केले, तरी परमेशरा्या अधयार ससिहा्या ,आणण अधयार
माणसा्या अवतारातील, नरससिह भगवंतांनी तयास ठार
मारले. कोणतयाही शसताचा उपयोग न करता तयास
मारणयासाठी नखांचा उपयोग करन , नरससिह भगवंतांनी
केवळ आपलया नखांनी तयाला ठार केले.तसेच तो
जममनीवर, हवेत ककिवा पाणयात मारला गेला नाही,
कारण तया्या कलपनेकडील आशयरकारक नरससिह,
रपातील पाणयाने सवत:्या मांडीवर तयाला ठार मारले.

येथे संपूणर मुदा असा आहे ककी , सवारत शशकशाली


भौनतकवादी, नहरणयकशशपूसुदा तया्या नवनवध
योजनांनी सवत:ला मृतयूपासून वाचू शकला नाही. तर मग
आजचे छोटे नहरणयकशयपू काय साधय करणार आहेत,
ज्यां्या योजना ्णो्णी पकृतीदारे नाकारलया जात
आहेत?

अतसततवाचा संघषारत यशसवी होणयासाठी केवळ आपण


एकतफर्फी पयतन करत बसू नये , अशी सूचना ईशोपननषद
आपलयाला दे त आहे. पतयेकजण अतसततवासाठी कठोर
संघषर करत आहे , परंतु भौनतक ननसगारचे ननयम इतके
कठोर आणण अचूक आहेत , ककी कोणालाही तया ननयमांचे
उललंघन करता येत नाही. महणून शाशत जीवन पापत
करणयासाठी, एखा्ाने पुनहा ईशराकडे जाणयाची तयारी
केली पानहजे.

ज्या पनरयेदारे एखादी वककी ईशराकडे परत जाते, ती


जानाची एक वेगळीच शाखा आहे; आणण उपननषदे ,
वेदांतसूत, भगवद् गीता आणण शीमद्-भागवतम् सारखया
पगट वैददक शासतांदारे तया शाखेचे जान शशकले पानहजे
.या जीवनात सुखी होणयासाठी आणण हे भौनतक शरीर
सोडलयानंतर कायमचे आनंददत जीवन पापत
करणयासाठी एखा्ाने या पनवत शासतांचा अभ्यास केला
पानहजे; आणण तयातून अतीदद्रय ददव जान पापत केले
पानहजे. सनातन जीव हा तयाचा दे वाबरोबरचा शाशत
संबंध नवसरन गेला आहे आणण तयाने तयाचे तातपुरते
जनम-सथान हेच चुकून सवरसव मानले आहे. भगवंतांनी वर
उललेख केलेलया शासतांदारे भारतात व इतर दे शातील
शासतांमधील शासतवचनांदारे दयाळू ईशराने नवसरलेलया
मनुिष्याला आठवण करन ददली, ककी तयाचे घर या
भौनतक जगात नाही.चेतन जीव हा आधयाततमक अतसततव
असलेला आहे आणण तो केवळ तया्या आधयाततमक घरी
परत आलयामुळे आनंदी होऊ शकतो.

परमेशर तया्या राज्यातून तया्या संदेशास पचाररत


करणयासाठी ननषावंत सेवक पाठवतो, ज्यादारे एखादा
जीवातमा ईशराकडे परत येऊ शकतो, आणण कधीकधी
परमेशर हे कायर करणयासाठी सवतःही येतो. सवर दजवंत
पाणी तयाचे नपय पुत, तयाचे अंश असलयाने, या भौनतक
चसथतीत सतत द:ख भोगत असताना, आपलया अंश
जीवां्या द: खांना पाहन ईशराला आपलयाहन अमधक
द: ख वाटत असते. या भौनतक जगाचे द: ख,
अपतय्पणे मृत वसतूंशी तादातमय करणया्या आपलया
नवसंगतीची आमहाला आठवण करन दे ते. बुददमान
दजवातमे सामानयत: या समरणाची दखल घेतात आणण
नव्ा ककिवा अतीदद्रय जाना्या संसकृतीत सवतःला
गुंतवतात. अधयाततमक जान संसकृतीचा नवकासासाठी
मानवी जीवन ही एक उतम संधी आहे, आणण जो माणूस
या संधीचा लाभ घेत नाही तयाला नराधम महणतात.
नराधम महणजे मनुिष्यातील सवारत नीच होय.

अनव्ेचा मागर, ककिवा इंद्रीयतृपती साठी केली जाणारी


भौनतक जानातील पगतीचा मागर महणजे जनम आणण
मृतयू यांचा पुनरावृतीचा मागर आहे . तया सनातन
जीवातमयाचे अतसततव आधयाततमक आहे, महणून;चेतन
घटकाचा कोणताही जनम ककिवा मृतयू नाही. जनम आणण
मृतयू हा आतमयाने धारण कलेलया शरीरा्या बाह
आवरणांवर लागू होतो. मृतयूची तुलना मनुिष्याने आपले
बाह वसत काढू न टाकणयाशी आणण जनमाची तुलना
वसत पररधान करणयाशी केली जाते . मूखर लोक , जे
अनव्ा अथारत, अंधकारमय संसकृती्या जानात पूणरत:
मशगुल झालेले आहेत, तया मानवांना पुनरावृती रपी
जनम-मृतयू चरा्या या रूर पनरयेवर हरकत नाही.
भामक मायाशककी्या सौंदयारने मोनहत झालेले, ते लोक
समान द:खांचा तास वारंवार सहन करनही, पकृती्या
तया ननयमांमधून काहीही धडा घेत नाहीत.

महणून नव्ेची संसकृती ,ककिवा अतीदद्रय ददव जान ,


मानवासाठी आवशयक आहे. रोगगसत अशा या भौनतक
अवसथेत इंद्रीय नवषय संवेदनांदारे आनंद घेणे, शकय
नततके पनतबंमधत करणे आवशयक आहे. या
शारीररक(भौनतक दे हादारे आतमयास पापत झालेलया
रोगगसत) अवसथेत अननबरमधत इंदद्रय भोग महणजे अजान
आणण मृतयूचा मागर आहे . सजीव
अतसततवांना(जीवातमयांना) आधयाततमक इंदद्रये नसतात,
असे नवहे; पतयेक जीवाला तया्या मूळ, आधयाततमक
सवरपात सवर इंदद्रये असतात, मात ती ददव आधयाततमक
सवरपाची असतात, भौनतक नसतात. मूळात: शुद
सवरप असलेली ती इंदद्रये आता भौनतकररतया पकट
झाली आहेत आणण भौनतक शरीर आणण मनाने
वापलेली आहेत,कारण तयां्यावर भौनतक घटकांचे
आवरण चढले आहे.सधया्या भौनतक इंदद्रयां्या नरया
हा जीवातमया्या मूळ व आधयाततमक इंदद्रयां्या नरयांचे
नवकृत पनतकबिब मात असतात .आतमा तया्या रोगगसत
अवसथेत, भौनतक आ्छादनाखाली भौनतक कायारत
सामील होत असतो.इंदद्रयांचा भौनतक भवरोग काढू न
टाकला तरच खऱ्या अथारने तयांना आनंद घेणे शकय होते .
आपलया शुद आधयाततमक सवरपात , सवर भौनतक
दनषततेपासून मुक,आतमयास इंदद्रयांचा वासतनवक आनंद
घेणे शकय आहे. इंदद्रयांचे सुख खऱ्या अथारने पुनहा
अनुभवणया आधी एखा्ा रगणाला रोगगसत अवसथेतून
बरे होऊन,तयाने तयाचे आरोगय पुनहा ममळवणे आवशयक
असते. तयाचपमाणे मानवी जीवनाचा उदे श नवकृत इंदद्रय
भोग घेणे हा नवहे; तर भौनतक रोग बरा करणे हा होय.
भव रोगाचा तास वाढवणे हे जानाचे मचनह नाही, तर ते
ल्ण अनव्ेचे आहे, चांगलया आरोगयासाठी, एखा्ा
वककीने आपला ताप 37 मडगी वरन 47 अंशांपयरत
वाढवू नये तर,तयाने तयाचे तापमान सामानय महणजे 30
अंशापयरत कमी ठे वले पानहजे. हे मानवी जीवनाचे धयेय
असले पानहजे. भौनतक सभ्यतेची आधुननक पवृती
महणजे तापदायक भौनतक चसथतीचे तापमान वाढनवणे,
जे अणु उजर्या रपात अतयामधक अंशांपयरत पोहोचले
आहे. दरमयान, मूखर राजकारणी ओळरडत आहेत , ककी
कोणतयाही ्णी जग नरक बनू शकते अथारत नाश पावू
शकते. भौनतक जानातील पगतीचा पररणाम महणजे
अणुबाँब तयार करन तयादारे जग नवनाशा्या
उंबरठावर येऊन ठे पले आहे, जीवनातील सवारत
महतवा्या हेतूकडे महणजे आधयाततमक जाना्या
संसकृतीकडे दलर् करणयाचा हा पररणाम होय . अशा
पकारे ईशोपननषद येथे आपलयाला इशारा दे त आहे , ककी
आपण मृतयूकडे नेणाऱ्या अनव्े्या या धोकादायक
मागारचा अवलंब कर नये . उलटप्ी, आपण
आधयाततमक जाना्या संसकृतीचा अथारत नव्ेचा मागर
अवलंबावा, जेणेकरन आपण मृतयू्या रूर पंजापासून
पूणरपणे मुक होऊन अमरतव पापत कर शकू.
याचा अथर असा नाही, ककी शरीरा्या दे खभालीसाठी सवर
नरया थांबनवलया पानहजेत. आजारातून बरे होणयाचा
पयतन करताना एखा्ाने ज्वराचे तापमान शूनयावर
आणणयाचा परच उद्भवत नाही; महणून दे हाचा
नरयाकलाप संपूणरपणे थांबनवणयाचा परच उद्भवत नाही.
“वाईट सौदा करनही तयाचा उतम पकारे उपयोग
करणे” ही उमचत अणभवककी आहे. आधयाततमक जानाची
संसकृती जोपासणयाकररता शरीर आणण मनाचे सहकायर
आवशयक असते; महणून आपणास आपले धयेय गाठायचे
असलयास शरीराची आणण मनाची दे खभाल करणे
आवशयक आहे. , भारतातील महान साधू-संतांनी
आधयाततमक आणण भौनतक जाना्या संतुशलत
कायररमादारे हे करणयाचा पयतन केला आहे. भवरोग
वाढवणारी इंदद्रयतृपती करणयासाठी मानवी बुददचा
दरपयोग करणयास ते कधीही परवानगी दे त नाहीत.

इंदद्रयतृपती्या पवृतीमुळे भवरोगाने गसत झालेलया


मानवी नरया-कलापांचे वेदांमधये मो् ततवाअंतगरत
ननयमन केले गेले आहे. या पणालीत धमर, अथर-आरथिक
नवकास, काम-इंदद्रय समाधान आणण मो् यांचा समावेश
होतो, परंतु सधया्या घडीला लोकांना धमर ककिवा मो्
यात रस नाही. तयां्या आयुिष्यात एकच उदीष आहे ते
महणजे- (काम)इंदद्रयांना नवषय भोगांदारे तृपत करणे -
आणण हे लकय ममळनवणयासाठी ते आरथिक नवकासा्या
योजना तयार करतात. ददशाभूल झालेलया तथाकशथत
धारमिक पुरषांचा(नव्ा-रतांचा) दावा आहे, ककी धमर
कायम राखला पानहजे, कारण तयातून आरथिक
उनतीमधये हातभार लागत असतो, सरतेशेवटी इंदद्रय
तृनपतसाठी ही आरथिक उनती आवशयक आहे. अशा
पकारे मृतयूनंतर सवगारत,जाऊन मोठा पमाणात इंदद्रय
तृपतीची सोय करणयाकररता नवनवध धारमिक कृतये
करणया्या पदती चालीररती वेगवेग्या धमरपंथात
पचशलत आहेत. पण हा धमारचा खरा हेतू नाही. धमारचा
मागर पतय्ात आतम -सा्ातकारा्या पापतीसाठी आहे,
आणण केवळ शरीराची दे खभाल करन तयाला ननरोगी
चसथतीत ठे वणयासाठीच आरथिक नवकास आवशयक
आहे,इंदद्रयतृपतीसाठी नवहे.नव्ेची पापती करणयासाठी
ननरोगी शरीर व सुदढ मनाची आवशयकता असते, महणून
नव्ा,अथारत वासतनवक जान, जे मानवी जीवनाचे लकय
आहे.पापत करणयासाठी शरीराची दे खभाल करावी.हे
मानवी आयुिष्य एखा्ा गाढवापमाणे शम करणयासाठी
तसेच अनव्े्या आधारे भौनतक वादी संसकृती ननमारण
करन नवषयभोग घेणयासाठी नाही.

नव्ेचा मागर शीमद् -भागवतममधये अगदी अचूकपणे


सांगणयात आला आहे , जो मानवाला पररपूणर परम
सतयाची चौकशी करणयाकररता आपलया जीवनाचा
उपयोग करणयास ननदर शशत करतो. परम सतय चढतया
रमानुसार ब्, परमातमा आणण शेवटी भगवान, महणून
ओळळखले जाते. पूवर १०वा मंता्या सपषीकरणात वणरन
केलेलया भगवद्गीते्या अठरा ततवांचे अनुसरण करन
जान आणण अशलपतता पापत केलेलया वापक बुदी्या
पुरषाने परम सतयाची अनुभूती पापत केली आहे, असे
जाणावे. या अठरा ततवांचा मुखय हेतू महणजे पुरषोतम
भगवंता्या ददव सतरावरील भककीसेवेची पापती होय .
महणूनच मनुिष्यां्या सवर वगारना ईशरा्या भककी सेवेची
कला शशकणयास पोतसानहत केले जात असते.

नव्ेची उदीषपूतर खातीशीरपणे करन दे ऊ शकणाऱ्या


मागारचे वणरन शील रप गोसवामी यांनी आपलया भककी-
रसामृत-ससिधूमधये केले आहे, जे आमही इंगजीत भककी-
अमृत महणून सादर केले आहे. नव्े्या नवकासाचा
सारांश शीमद् भागवतम् (१.२.१४) मधये खालीलपमाणे
वणरन केला आहे.

तसमात् एकेन मनसा:


भगवान् सातवतां पनत।
शोतव: नकरतितवश
धयेया: पूज्यश ननतयदा।।

“ महणून, मनुिष्याने एकाग मचताने पूणर पुरषोतम


भगववंता नवषयी ऐकावे, तयांचे सतत नकतरन, समरण,
पूजन करत राहावे. कारण तेच एकमेव भगवान भकांचे
र्णकतर आणण सवामी आहेत.”

जोपयरत धमर, अथर- आरथिक पगती आणण काम-इंदद्रय


तृपती यांची धयेयददशा ईशराची भककीसेवा ममळवणयाची
नसते, केवळ इंदद्रयांना संतोष दे णयाचा उदे श जर या तीन
पुरषाथारचा असेल तर, तोपयरत धमर, अथर व काम ही
सवर अनव्ेचीच वेगवेगळे रप असतात , जसे ककी
ईशावासयोपननषदाचा खालील मंतांत याबाबीस अमधक
सपषपणे सूमचत केले आहे .

अनधं तमः पनवशननत ये असमभूनतम् उपासते । ततो भूय


इव ते तमो य उ समभूतयाम रताः ।।१२।।
जो लोग केवल असंभूनत (नवनाशशील दे वताओ) ककी
उपासना करते है, वे घोर अजान अंधकार मे मघर जाते है
और जो केवल संभूनत (अनवनाशी ननराकार बमह) ककी ही
(ममरया) उपासना (उनही पवृशतयो मे रमे रहकर ) करते
है, वे भी उसी पकार के अंधकार मे फँस जाते है॥१२॥

जो असमभूनत (अवक पकृनत या पधान ) ककी उपासना


करते है, वे घोर अनधकार मे पवेश करते है , और जो
समभूनत (कायरब् या नहरणयगभर ) मे ही रत है , वे मानो
और भी अमधक अनधकार मे पवेश करते है ॥१२॥

जो लोग केवल असंभूनत (नबखराव-नवनाश) ककी उपासना


करते है (उनही पवृशतयो मे रमे रहते है ), वे घोर अजान
अंधकार मे मघर जाते है, और जो केवल संभूनत (संगठन-
सृजन) ककी ही उपासना करते है, वे भी उसी पकार के
अंधकार मे फँस जाते है॥९॥
मंत बारावा
अनधं तम: पनवशननत येऽसमभूनतमुपासते।
ततो भूय इव ते तमो य उ समभूतयाँँ्रताः ।।१२।।

जे लोक दे वी-दे वतां्या पूजनात गुंतलेले आहेत, ते


अजाना्या अंधकारमय भागात पवेश करतात, आणण जे
छ् ईशरोपासना करतात तेही तयां्या सारखेच अमधक
गडद अंधकारमय पदे शात (पवेश करतात.)

समान अथारचे शबद

अंधम् - अजानरपी; तम - घोर अंधकारात; पनवशनती -


पनवष होतात ; ये - जे मनुिष्य; असंमभूनतम् - दे वता,
नपतर, मनुिष्य इ.नवनाशशील घटकांची; उपासते - पूजा
करतात; इव - तयापमाणेच ; ये - जे; संभतू याम् -
केवळ पररपूणर मधये; रता - वसत आहेत; ते - ते ; उ -
दे खील; तत : - तयां्याहीपे्ा; भूय: - अजून अमधक;
तम - अंधकारात.

जे मनुिष्य नवनाशशील अशा सती, पुत, धन, मान, ककीतर,


अमधकार या इहलोककी्या आणण परलोककी्या भोग -
सामगीत आसक होतात , तया भोगय पदाथारना सुखाचा
हेतू समजतात व तयांचे अजरन-सेवन करणयात सदा
संलगन होतात, तसेच या भोग-सामगीचे संपादन, संर्ण
आणण वृदी करणयासाठी तया तया नवणभन दे वता , नपतर
आणण सामरयरवान मनुिष्य इ .ची उपासना करतात. जे
दे वता सवत: जनम-मरण चरातून मुक नाहीत , महणून
शारीररक दिष््ा नवनाशशील आहेत. तया दे वतांचे
उपासक मनुिष्य आपापलया उपासने्या फलसवरप
नवणभन दे वतां्या लोकांना पापत करतात; आणण इतर जे
सती, धन इ.चे उपासक आहेत अथारत नवषयांमधये अतयंत
आसक आहेत , ते नवणभन भोगयोनीना पापत होतात.हेच
असंभूनत उपासकांचे अजानरप घोर अंधकारात पवेश
करणे आहे.

दसरे जे इतर मनुिष्य शासतां्या तातपयारला न समजता,


तसेच भगवंतां्या ददव नाम, गुण, पभाव यां्या ततव
रहसयांना न समजता नाममात ममरया ईशरोपासना
करतात, ते लोक भगवंताचे धयान, पूजन पामाणणकपणे
करत नाहीत,तर केवळ ददखावा करतात, भोगामधये
आसककी असलयाने लोकसेवा आणण शासतनवनहत मनमानी
पदतीने दे वोपासना करणयास पवृत होतात .कधी कधी
असे नवषयासक मनुिष्य खोटे पणा ने आपण ईशरोपासक
असलयाचे सांगून ननिष्पाप सरळ मना्या जनतेला
सवत:ची पूजा करायला लावतात. असे लोक सवत:ला
ईशर समजून ममरया अणभमानामुळे दे वतांना तु्छ
मानतात, शासतानुसार दे वपूजा आणण गुरजनांचा सनमान
आदर करणे सोडू न दे तात. एवढे च नवहे तर असे लोक
दसऱ्यांना आपलया वागजालात फसवून तयांनाही चुककी्या
मागारने शासतनवरद आचरण व उपासना करणयास
शशकवतात. असे ते दं भी लोक जे ईशरोपासने्या
नावाखाली दराचरण करतात.अशया दं भी मनुिष्यांना
तयां्या दिष्कमारचे कुफल भोगणयाकररता कूकर-शूकर
नीच योनी तसेच रौरव कुंणभपाक इतयादी नरकात भयंकर
यातनांचे द:ख भोगावे लागते. नवनाशशील दे वतांची
उपासना करणाऱ्यां्या तुलनेत हेच ईशरोपासकांचे
अमधकतर घोर अंधारात पवेश करणे आहे.

संसकृत शबद 'असमभूती' नवनाशशील दे वता, मनुिष्य व


नपतर इतयाददचा तसेच तयां्या भोग-सामगीचा ननदर शक
आहे, दे वी-दे वता सृषी ननयमनाची कायर करणयास सवतंत
नाहीत, तर ते आपलया शशक-सामरयारचे पदशरन
करणयाकररता पूणरपणे परम भगवंतांवर नवसंबून आहेत.
अशा परतंत, परावलंबी जीवांचा हा संदभर आहे . संभत
ू ी
हा शबद इतर कोणावरही अवलंबून नसलेलया अनवनाशी
परबमह पूणरपुरषोतम भगवंतांचा ननदर शक आहे.
कोणतेही कायर करणयास भगवंत पूणरपणे सवतंत आहेत.
यो यो यां यां तनुं भकः शदयारचितुमम्छनत |
तसय तसयाचलां शदां तामेव नवदधामयहम् || २१ ||
स तया शदया युकसतसयाराधनमीहते |
लभते च ततः कामानमयैव नवनहताखनहतान् || २२ ||

भगवद-गीता (10.2) मधये, भगवान शीकृिष्ण असे


महणतात :

न मे नवद: सुरगणाः पभवं न महषरयः |


अहमाददरहि दे वानां महषरणां च सवरशः || २ ||

"दे वतां्या सथानावर आरढ झालेलया जीवांना, ककिवा


थोर ऋषीना माझे मूळ ककिवा शेषपणा मानहत नाही,
कारण पतयेक बाबतीत मीच दे वतांचा आणण ऋषीचा
उगम आहे." अशा पकारे, सामरयरशाली दे वता, महान
ऋषी आणण गूढवा्ांना दे णयात आलेलया शक्चे मूळ
भगवान शीकृिष्णच आहेत. जरी तयां्याकडे काही
सामरयर असले, तरी ते शककीसामरयर मयारददत आहे आणण
अशा पकारे कृिष्ण सवतः्या अंतगरत सामरयारने मनुिष्या्या
रपाने कसे पकट होतात, हे जाणून घेणे तयांना फार
कठीण आहे.

बरेच ततववेते आणण महान ऋषीमुनी व रहसयवादी योगी,


तयां्या सामानयतः लहान बुदी सामरयारने ननरपे्
भगवंतांना तकारदारे वेगळे करणयाचा, जाणणयाचा पयतन
करतात. असे हे तकर करणे परम सतया्या पूणरते्या
कोणतयाही सकारातमक (सगुण-साकार) बाजूची जाणीव
न करता, तयांना नकारातमक(ननराकार) संकलपनेपयरत
पोहोचणयास मदत कर शकेल . परम सतयाची
ननषेधातमक वाखया पररपूणर असू शकत नाही . अशा
नकारातमक पररभाषांमुळे केवळ सवतःची ननराकार वादी
संकलपना ननमारण होत असते; महणून ते अशी कलपना
करतात ककी परम सतय ननराकार आणण गुणानवना
असावे.परम सतयाचे ननगुरण, ननराकार असे ननषेधातमक
वणरन केवळ सापे्संदभारने असते, भौनतक गुणां्या
नवरद ददव आधयाततमक गुण परम सतयात असतात, हे
समजावे यासाठी असे वणरन शुतीत असते. अशापकारे
परसतयाचे जान मानशसक तकारने घेतलयास, एखादी
वककी फारतर ब् महणून ओळळखलया जाणाऱ्या
भगवंता्या ननराकार बमहज्योती सवरपापयरत पुिष्कळसा
पोहोचू शकतो, परंतु भगवंताचे ददव वककीमतव तयास
समजू शकत नाही.

अशा मानशसक तकरवा्ांना हे ठाऊक नसते, ककी


परमेशराचे पररपूणर वशकमतव महणजे शीकृिष्ण हे आहेत ,
ननराकार ब् महणजे तयां्या शरीराचा तेजसवी पकाश
होय, आणण अंतयारमी परमातमा , हे तयांचे सवरवापी
(पनतननमध सवरप) अंशनवसतार रप आहे. ककिवा तयांना
हे सुदा ठाऊक नाही ककी शीकृिष्णांचे शाशत सवरपाचे
सच्चदानंद रप हे अपररमीत आनंद आणण जान या
अतुलनीय गुणांनी पररपूणर आहे . दे वता गण आणण महान
ऋषी अपररपूणरपणे तयांना एक शशकशाली दे वता
मानतात आणण ते ननराकार ब्ास पररपूणर सतय
मानतात. परंतु शी कृिष्णां्या भकांनी, तया्यावर
आतमसमपरण केलयाने आणण तयां्या अहेतुककी भककीमुळे ,
ते जाणू शकतात ककी भगवंत पररपूणर वककी आहेत आणण
सवर काही तयां्यावर आशीत आहे . असे भक साततयाने
सवर कारणांचे कारण असलेलया शीकृिष्णांची पेमळपणे
सेवा करतात.

भगवद-गीते(7.20 , 23) मधये असे सांनगतले गेले


आहे, ककी फक इंदद्रयतृपती्या पबळ इ्छे ने ज्यांची मती
इतसतत: भरकटली आहे,असे अलपबुदीचे मूखरलोकच
तातपुरतया समसयांचे ननराकरण तातपुरतया आरामदायी
सुखसोयी ममळवून करणयाकररता दे वता उपासना
करतात. जीव भौनतक जगात अडकलेला असलयामुळे,
अनंत आनंद, शाशत जीवन आणण जान अतसततवात
असलेलया आधयाततमक जगातील जीवनात
कायमसवरपी आराम ममळनवणयासाठी तयाला भौनतक
बंधनातून मुक केले पानहजे . शी ईशोपननषद महणून
आपणास उपदे श करते ककी आपण आपलया समसयांचे
ननराकरण ईशरावर अवलंबून असलेलया दे वतांचे पूजन
करन , फक तातपुरतया सवरपात समसयांपासून आराम
ममळवू नये. तर तयाऐवजी आपण परमपुरष भगवान
शीकृिष्णांची उपासना केली पानहजे, जे सवारगीण
आकषरक आहेत, आणण जे आपलयाला परत आपलया
मूळ घरी, परमधामात घेऊन जाणयास स्म आहेत,
आणण भौनतक माये्या गुलामनगरीतून आपलयाला
सोडवून संपूणर सवातंतय दे ऊ शकतात.

भगवद गीतेमधये असे महटले आहे (७.२३)ककी, दे वतांचे


उपासक दे वतां्या गहांवर जातात. चंद्र उपासक चंद्रावर
जाऊ शकतात, सूयारची उपासना करणारे सूयारवर
इतयादी. आधुननक शासतज आता रॉकेट्या सहाय्याने
चंद्राकडे जाणयाचा पयतन करीत आहेत, परंतु खरोखर हा
एक पनहला पयतन नाही. तयां्या उ्च चेतनेमुळे, मानव
पाणयाची सवाभानवक वृती अंतराळात पवास करणयाची
असते, अंतराळ यान,रहसयमय योगशककी ककिवा दे वतां्या
पूजेदारे इतर गहांकडे जाणयाचा कल ददसून येतो. वैददक
धमरगंथांमधये असे महटले आहे ककी या तीन मागारदारे
एखादा माणूस इतर गहांपयरत पोहोचू शकतो, परंतु
सवारत सामानय मागर महणजे एखा्ा नवशशष गहाचे
अधय् असलेलया दे वतेची पूजा करणे होय. अशा पकारे
एखादा चंद्रावर, सूयारवर आणण अगदी या नवशातील
सवारत वरचा गहलोकावर महणजे ब्लोकापयरत पोहोचू
शकतो. तथानप, भौनतक नवशातील सवर गहलोक
तातपुरती ननवाससथाने आहेत; परंतु कायमसवरपी सथान
महणजे अनवनाशी वैकुंठलोक आहेत. हे वैकुंठ लोक
आधयाततमक आकाशात चसथत असतात, दजथे सवत:
ईशरदे वता वक होते . महणून भगवान शीकृिष्ण भगवद्
गीतेत महणतात (8.16) :
आब्भुवनाललोकाः पुनरावरतिनोऽजुरन |
मामुपेतय तु कौनतेय पुनजरनम न नव्ते || १६ ||

“भौनतक जगातील सवर्च गहलोकापासून ते सवारत


खाल्या लोकांपयरत, सवरच द: खाची दठकाणे आहेत,
कारण यात वारंवार जनम आणण मृतयू होत असतात. पण
हे कुंती्या पुता, जो माझा ननवास सथानास परततो, तो
पुनहा कधीही जनम घेत नाही. ”

शी ईशोपननषद महणते ककी जे दे वीदे वतांची उपासना


करतात आणण तयां्या भौनतक गहांपयरत पोहोचतात, ते
अजूनही नवशा्या सवारत गडद भागात आहेत. अवाढव
भौनतक घटकांनी संपूणर नवश वापलेले आहे ; बमहांड हे
कवचाने झाकलेलया आणण अधयार पाणयाने भरलेलया
नारळापमाणे आहे. तयाचे आवरण वायुरोधी असलयामुळे
आतला अंधार दाट असतो आणण महणूनच सूयर व चंद्र
पकाश ममळनवणयासाठी येथे आवशयक असतात.
नवशा्या बाहेरील भागात नवशाल आणण अमयारद ब् -
ज्योनतचा नवसतार आहे, जो वैकुंठ-लोकांनी भरलेला
आहे. ब्-ज्योनतमधील सवारत मोठा आणण सवर्च
गहलोक महणजे गोलोक वृंदावन आहे, दजथे परमपूणर
भगवंतांचे सवर्च वशकमतव, शी कृिष्ण सवतः ननवास
करतात. भगवान शीकृिष्ण कधीही गोलोक सोडत नाहीत.
जरी भगवंत तेथे तयां्या शाशत सहकाऱ्यांसह
राहतात,तरी ते संपूणर भौनतक आणण आधयाततमक
जगता्या वैणशक पकटीकरणामधये सवरवापी आहेत. या
तरयाचे मंत चार मधये आधीच सपषीकरण केले गेले आहे .
परमेशर सूयारपमाणेच सवरत अतसततवात आहे , तरीही तो
एका दठकाणी आहे, ज्यापमाणे सूयर तया्या सवत: ्या
अनवभक क्ात आहे.

जीवना्या समसया फक चंद्र , सूयर या गहलोकात तसेच


तयां्या वर्या ककिवा खाल्या इतर कोणतयाही
गहलोकात जाऊन सोडवता येत नाहीत. महणून शी
ईशोपननषद या अंधकारमय भौनतक नवशातील
कोणतयाही गंतव सथानास जाणयाची चचिता न करता ,
परंतु या भौनतक जगातूनच बाहेर पडणयाचा आणण
दे वा्या राज्याकडे परत जाणयाचा सलला आपलयाला
दे ते. असे अनेक छद उपासक आहेत जे केवळ
नावासाठी आणण पशसदीसाठी धमरवादी बनतात . असे
छद धमरवादी या नवशातून बाहेर पडू न ईशरा्या
साम्राज्यात महणजे आधयाततमक आकाशात पोहोचणयाची
इ्छा करत नाहीत. तथाकशथत धारमिक कृतयांदारे
परमेशराची उपासना करन तयांना या भौनतक जगातच
आपली चसथती कायम राखणयाची इ्छा आहे. नातसतक
आणण ननराकारवादी नातसतक नवचारा्या पंथाचा पचार
करन अशा मूखर छद धमरवा्ांना अंधकारमय भागात
नेतात. नातसतक सवर्च परमेशराचे अतसततव थेटपणे
नाकारतो आणण ननराकारवादी परमेशरा्या अवक
ननराकार पैलूवर जोर दे ऊन नातसतकांना छु पे समथरन दे त
राहतात. आतापयरत आमही ईशोपननषदा्या कोणतयाही
मंतामधये भगवंतांचे (साकार वशकमतव) अचसततव
नाकारलेले पानहले नाही.असे महटले ककी ते भगवंत
कुणाहीपे्ा वेगवान धावू शकतात. इतर गहां्या मागे
धावणारे महणजे तेथे जाणयाचा पयतन करणारे नकककीच
कोणी एक वककी आहेत तर तया सवारपे्ा वेगवान धावू
शकणारे ते परम भगवंत कसे ननराकार असू शकतील?
परमसतय परमेशराची ननराकारवादी संकलपना महणजे
अजानाचा आणखी एक पकार आहे, ते अजान पररपूणर
सतया्या अपूणर संकलपनेतून उद्भवते.

अजानी छद धमरवादी आणण तथाकशथत अवतारांचे


उतपादक जे थेट वैददक आजांचे उललंघन करतात तयांना
नवशा्या सवारत अंधकारमय भागात पवेश करावा
लागणार आहे, कारण तयांचे अनुसरण करणाऱ्यांची ते
ददशाभूल करतात. हे अनववेककी सहदजया वककी
सामानयत: वैददक शासतांचे जान नसलेलया मूखारसमोर
सवत:ला दे वाचे अवतार महणून घोनषत करतात. जर अशा
मूखर लोकांना व तयां्या अनुयायांना थोडेफार जान असेल
तर ते ननववळ अजानापे्ा अमधक धोकादायक आहे.
असे छ् धारमिक लोक नकली अवतारां्या मागे भममत
झालयाने शासतीय शशफारशीनुसार दे वतांची
उपासनादे खील करत नाहीत. शासतात काही नवशशष
पररचसथतीत दे वतांची उपासना करणयाची शशफारस केली
आहे, परंतु तयाच वेळी शासतांमधये असेही सुचवले आहे,
ककी साधारणपणे तयाची आवशयकता नसते. भगवद-गीते
(7.23) मधये हे सपषपणे सांनगतले आहे, ककी दे वतांची
पूजा केलयामुळे पापत झालेली वरदाने तातपुरतया
सवरपाची असतात,ती मचरसथायी नसतात. संपूणर
भौनतक नवश असथायी असलयाने भौनतक अतसततवा्या
अंधारात जे काही साधय झाले ते दे खील असथायी
आहे.महणून वासतनवक आणण कायमचे जीवन कसे
ममळवायचे हा मुखय पर आहे.
भगवंताकडे जाणयाचा एकमेव आणण पररपूणर मागर
असलेलया - भककी सेवेदारे तयां्याकडे पोहोचताच
एखा्ाला जनम आणण मृतयू्या बंधनातून पूणरपणे मुककी
ममळते असे भगवंत महणतात. दसऱ्या शबदांत, भौनतक
माये्या तावडीतून सुटणयाचा मागर पूणरपणे तया (संसारी
आसककीचा नाश करणाऱ्या) जान ततवावर अवलंबून
आहे, जे (अनासक बनवणारे ) जान परमेशराची
भककीसेवा करणयापासून पापत झाले आहे. छद
धमरवा्ांना भौनतक गोषीचे वासतनवक जानही नसते तसेच
सांसाररक नवषयांपासून अशलपतता सुदा नसते; कारण
तयां्यापैककी बहुतेक लोक धारमिक पररवेश धारण करन
वरवर धारमिक वाटणाऱ्या तथाकशथत परोपकारी
समाजसेवी कायारत गुत
ं लेले असतात. अशा पकारे
परोपकारी छायेखाली वावरत ते भौनतक गुलामनगरी्या
सोनेरी बंधनात अडकून राह इच्छतात.इतर जे सामानय
जनां्या धारमिक भावनांचा फायदा घेऊन, छ्
धारमिकतेचे पदशरन करतात व सवर पकार्या अनैनतक
कायारत गुंतून भककी सेवेचा केवळ दे खावा करतात, ते
लोक ढोगी ईशरोपासक महणून ओळळखले जातात.तयां्या
मूखर अनुयायांकडू न ते आधयाततमक सवामी आणण
दे वा्या भकां्या रपात ओळळखले जातात. धारमिक
ततवांचे काटे कोरपणे पालन करणाऱ्या, शशसतबद
परंपरेमधील पनवत आचायार्या उपदे शाचा ते आदर
करत नाहीत. "एखा्ाने आचायर ककिवा पामाणणक गुरस
शरण गेले पानहजे " या वैददक आजेकडे ते दलर्
करतात.आणण भगवद्गीतेतील (२.२) 'एवम परंपरा-
पापतम' हे शीकृिष्णांचे वचनही धयानात घेत नाहीत,
गीते्या नवधानात महटले आहे ककी, "हे परम नवजान
शासतीय गुर-शशिष्य परंपरेतून पापत होत असते."
अशापकारे आचायार्या पदमचनहाचे अनुसरण
करणयाऐवजी सामानय लोकांची ददशाभूल, करणयाकररता
हे लोक सवत:च तथाकशथत आचायर बनतात , व
आचायार्या ततवांचे अनुसरण न करता तयांनी घालून
ददलेलया ततव ननयमांचे उललंघन करतात.
अशा या छ् ईशरोपासनावा्ांचे 'समभूतयामरता'या
शबदात ईशोपननषद वणरन करत आहे, हे बदमाश मानवी
समाजातील सवारत धोकादायक घटक आहेत. कोणतेही
धारमिक ननयंतण नसलयामुळे तसेच ईशरवादी धारमिक
सरकारे नसलयामुळे राज्या्या काय्ानुसार ते
शश्ेपासून वाचतात. तथानप, ते ईशरीय नयायववसथे्या
ननयमातून सुटू शकत नाहीत, भगवद गीतेमधये (गीता
१६.१९-२०) भगवंतांनी सपषपणे सांनगतले आहे, ककी
धारमिक पचारा्या नावाखाली मतसर करणाऱ्या रा्सांना
नरका्या सवारत अंधकारमय भागात टाकले जाईल.
ईशोपननषद याची पुषी करते ककी, हे छद धमरवादी तयांचे
तथाकशथत धारमिक चलाखीचे ववहार, जे इंदद्रय भोग
करणयासाठी चालू आहेत, मृतयूनंतर थांबलयावर
नवशातील सवारत भयंकर दठकाणांकडे जातील.

अनयत् एव आहु: समभवात् अनयत् आहुः असमभवात् ।


इनत शुशुम धीराणां ये नः तत नवचचण्रे ।।१३।।
इट इज सेड दॅ ट वन ररझलट इज आॅबटे नड् बाय वशरपीग
दी सुपीम काॅज आॅफ आॅल काॅज अॅनड दॅ ट अनदर
ररझलट इज आॅबटे नड् बाय वशरकपिग वहाॅट इज नाॅट
सुपीम.आॅल ददस इज वुई नहअडर फ्राॅम दी अनडीसटबरड्
अथॉरीटीज वह कलीयरली एकसपलेनड् इट टु अस.

समभूनत ककी उपासना का कुछ और फल बताया गया है ,


तथा असमभूनत ककी उपासना का कुछ और ही फल बताया
गया है । ऐसा हमने उन धीर पुरषो से सुना है , दजनहोने
हमे वह समझाया था ॥१३॥

दजन दे वपुरषो ने हमारे शलए (इन नवषयो को) नवशेषरप


से कहा है, हमने उन धीर पुरषो से सुना है नक संभूनतयोग
का पभाव णभन है तथा असंभूनत योग का पभाव उससे
णभन है ॥१०॥
मंत तेरावा
अनयदे वाहु: समभवादऽनयदाहुरसमभवात् ।
इनत शुशुम धीराणां ये नसतद् नवचचण्रे ।।१३।।

सवर कारणां्या सवर्च कारणाची उपासना केलयाने एक


पररणाम पापत होतो, आणण तयाहन णभन दसरा पररणाम
जे सवर्च नाही, तयाची पूजा केलयाने पापत होतो, असे
महणतात. हे सवर आमही अनवचलीत धीरपुरष आचायार
कडू न ऐकले आहे, ज्यांनी ते आमहाला यथावत सवर सपष
केले होते.

अनयत एवा - ननणशतच णभन पररणाम; आहु : - असे


सांगतात; संमभवात् - सवर कारणांचे कारण असलेलया
परबमहाची उपासना केलयाने; अनयत्- तयाहन णभन
पररणाम; आहु: - (पापत होतो) असे सांगतात;
असमभवात - सवर्च नसलेलया नवनाश पावणाऱ्या
घटकाची (भौनतक पकृती) पूजा करन; इनत - अशा
पकारे; शुशुम - ते ऐकले; धीराणाम - अनवचलीत धीर
पुरष ; तत् - तया नवषया बदल; न: - आमहाला; ये -
ज्यांनी; नवचचण्रे - उतम पकारे सपष केले.

या मंतात,अनवचलीत धीर अमधकाऱ्याकडू न जानास


शवण करणयाची ऐकणयाची संमती दे णयात आली आहे .
भौनतक जगातील बाह बदलांमुळे कधीही नवचशलत न
होणाऱ्या धीर पुरषाकडू न जोपयरत कोणी ऐकत नाही,
तोपयरत, अतीदद्रय जानाची खरी नकलली तयास सापडू
शकत नाही. पामाणणक आधयाततमक गुर ज्याने आपलया
पूवर आचायारकडू न शुती-मंत ककिवा वैददक जानाचे शवण
केलेले असते,असा तो अससल आधयाततमक गुर, कधीही
वैददक सानहतयात नमूद न केलेले जान आपलया
शशिष्यांना शशकवत नाही. भगवद-गीते (9.25) मधये
सपषपणे सांनगतले आहे, ककी जे नपतरांची उपासना
करतात, भूतांची उपासना करणारे भूत-नपशा्चांना पापत
होतात. ते नपतरां्या गहलोकास पापत होतात, महणून
यावरन आपण महणू शकतो; ककी येथे राहणयाची योजना
बननवणारे सथूल भौनतकवादी या जगातच रहातात, आणण
सवर कारणांचे सवर्च कारण असलेलया भगवान शी
कृिष्णाशशवाय कोणाचीही उपासना न करणारे भगवान
शीकृिष्णांचे भक तयां्यापयरत आधयाततमक आकाशात
पोहोचतात. येथेही ईशोपननषदात हेच शसद केले जात
आहे, ककी उपासने्या वेगवेग्या पदतीनी वेगवेगळे
पररणाम ममळतात. जर आपण सवर्च परमेशराची
उपासना केली तर आपण नकककीच तया्या शाशत
ननवाससथानी महणजे परम धामात तया्यापयरत पोहोचू
शकू. आणण जर आपण सूयर -दे वता ककिवा चंद्र-दे वता
यांसारखया दे वतांची उपासना केली तर आपण नन:संशय
तयां्याशी संबंमधत गहांवर पोहोचू, शकतो. आणण जर
आपलयाला या सधया्या राजककीय पररसथीतीशी जुळवून
घेत या नवमचत गहावरच रहायचे असेल तर आपण तेही
नकककीच कर शकतो.
पामाणणक शासतात असे कोठे ही महटलेले नाही ककी
अंततः काहीही करन ककिवा कुणाचीही उपासना करन
एकच धयेय गाठले जाईल. अशा मूखर शसदांतांस सव -
ननरमित तथाकशथत “धारमिक सवामी” पसतुत करतात.
अशा तथाकशथत सवामी ककिवा गुरंचा पामाणणक जान
परंपरेशी काहीही संबध
ं नसतो, शृखलाबद गुर -शशिष्य
परंपरा पतय् भगवंता पासून सुर होते . खरा
आधयाततमक मागरदशरक असे महणू शकत नाही, ककी सवर
मागर एकाच धयेयाकडे नेतात आणण कोणीही हे लकय
तया्या सवत:्या इष दे वतेची उपासना करन ककिवा
सवर्च अशा कोणतयाही गोषीची उपासना पदतीने
ममळवू शकतो. कोणताही सामानय माणूस अगदी सहज
समजू शकतो ककी एखादी वककी जेवहा तया्या गंतव
सथानासाठी नतनकट खरेदी करते, तेवहा तयाच
गंतवसथानावर पोहोचू शकते दजथे जाणयासाठी नतने
नतनकट खरेदी केले आहे. ज्या वककीने कलकतयासाठी
नतककीट नवकत घेतले आहे, तो मुंबईत पोहोचणार नाही
तर कलकतयालाच पोहोचू शकेल. परंतु तथाकशथत
अधयाततमक गुर महणतात , ककी सवर मागर एकाच परम
धयेयाकडे जातात. अशा सांसाररक आणण तडजोडी्या
ऑफर बऱ्याच मूखर पाणयांना आकरषित करतात , जे
तयां्या आधयाततमक सा्ातकारा्या सव-ननरमित पदतीने
तयार केलेलया ननयमांनी गरविष झाले आहेत . वैददक
सूचनांचे पालन मात ते करत नाहीत. जोपयरत एखा्ास
वैददक जानाची अनुशासनातमक शृंखला महणून
ओळळखलया जाणाऱ्या परंपरेतील पामाणणक आधयाततमक
गुरकडू न जान पापत होत नाही, तोपयरत वसतूंचे
यथाथरपणे (जशे आहे तशे) वासतनवक जान होऊ शकत
नाही. शीकृिष्ण भगवत गीतेमधये ( २.२ )अजुरनाला
सांगतात:

एवं परमपरापापतमममं राजषरयो नवद: |


स कालेनह
े महता योगो नषः परनतप || २ ||
“अशा पकारे हे सवर्च नवजान शासतीय परंपरे्या
साखळीदारे पापत होत असते आणण राजषरना तयाच
मागारने ते समजले होते. परंतु काळा्या ओळघात परंपरा
तुटली गेलयाने हे नवजान जसे होते तसे रानहले नाही, ते
लुपत झाले. ”

जेवहा भगवान शीकृिष्ण या पृरवीवर उपचसथत होते, तेवहा


भगवद्गीतेत पररभानषत भककी-योगाचे शसदांत लुपत झाले
होते ककिवा नवकृत सवरपात शेष रानहले होते; महणूनच
भगवंतांना सवारत अनुभवी ममत आणण तयांचा भक अजुरन
या्यापासून शशसतबद पदतीने ते पुनहा पसथानपत करावे
लागले. भगवंतांनी अजुरनाला (भगवद्गीते 3.3) सपषपणे
सांनगतले, ककी अजुरन तयांचा भक आणण ममत आहे
महणूनच भगवद्गीतेची ततवे तो समजू शकला . दसऱ्या
शबदांत, फक परमेशराचा भक आणण ममत झालेला
वककीच गीतेला समजू शकतो . याचा अथर असा आहे ककी
जो अजुरना्या मागारचे अनुसरण करतो तयालाच
भगवद्गीतेचा भावाथर समजू शकतो .

या ्णी या उदात संवादाचे बरेच दभाषी ककिवा


भाषांतरकार आहेत, ज्यांना भगवान कृिष्ण आणण
अजुरनाची काहीच पवार नाही . असे दभानषया
भगवद्गीते्या श्लोकांना तयां्या सवत:्या पदतीने सपष
करतात आणण गीते्या नावाखाली सवर पकारचा कचरा
पसतुत करतात . अशा दभािष्यांचा न शीकृिष्णांवर नवशास
आहे, न तयांचे शाशत ननवाससथान असलेलया परम
धामावर नवशास आहे. मग ते भगवद्गीतेचे सपषीकरण
कसे दे तील ?

कृिष्ण सपषपणे सांगतात, ककी ज्या लोकांची सद् नववेक


बुदी हरवली आहे तेच भौनतक लाभपापतीसाठी दे वी-
दे वतांची पूजा करतात (गीता ७.२०,२३). शेवटी ते असा
सलला दे तात ककी एखा्ाने इतर सवर मागारना आणण
उपासना पदतीना तयागावे आणण पूणरपणे एकमेव
तयांनाच शरण जावे, (भगवत् गीता १८.६६). अशा
पकारे सवर पाप नरयांपासून जे शुद झाले आहेत ,सवर
पकार्या पापातून मुक झाले आहेत , तेच भगवंतावर
परमातमावर असा पगाढ नवशास ठे वून तयांना शरण
जातात. इतर तयां्या कचलपत उपासना पदतीने भौनतक
सतरावरच नफरत राहतील आणण अशा पकारे सवर मागर
एकाच धयेयाकडे नेत असलेलया खो्ा संसकारातून
खऱ्या मागारपासून मात दरच राहतील.

ईशोपननषदा्या या मंतातील, "सवर्च परम कारणाची


उपासना करणयाने," अशा अथारला दशरनवणारा
'समभवात' शबद नवशेष महतवपूणर आहे . भगवान कृिष्ण
हे मूळ पूणरपुरषोतम भगवंत आहेत आणण अतसततवात
असलेली पतयेक गोष तयां्यापासून उतपन झाली आहे .
महणून ते सवर कारणांचे कारण अथारत परम कारण
आहेत. भगवद-गीते (10.8) मधये भगवंत महणतात,
अहं सवरसय पभवो मतः सवर पवतरते |
इनत मतवा भजनते मां बुधा भावसमननवताः || ८ ||

“मी सवर आधयाततमक आणण भौनतक जगाचा उदगम


सतोत आहे. माझ्याकडू न सवर काही उद्भवते . ज्याला हे
पररपूणर मानहत आहे , तो माझ्या भककी सेवेत संलगन
असतो आणण मनापासून माझी उपासना करतात. ”

सवत: भगवंतांनी ददलेले परम भगवंतांचे अचूक वणरन


येथे आहे. 'सवरसय पभवो' या शबदांवरन असे सूमचत
होते ककी शीकृिष्ण हे ब्ा , नविष्णू आणण शशव यां्यासह
सवारचे ननमारता आहेत. आणण भौनतक जगातील हे तीन
पमुख दे वता भगवंतांनी ननमारण केले आहेत महणून,
भौनतक आणण अधयाततमक जगात अतसततवात असलेलया
सवर गोषीचे ननमारता भगवान कृिष्ण आहेत . अथवरवेदा
(गोपाल-तापनी उपननषद १.२४) मधये असेच महटले
आहे, "जे ब्ा्या ननरमिती आधीही अतसततवात होते,
आणण ज्यांनी तया ब्ास वैददक जानाचे मागरदशरन केले ते
परमपभु शी शीकृिष्ण आहेत." तयाचपमाणे, नारायण
उपननषद (१) महणते, “ परम भगवान नारायण ,यांनी
सवर सजीव पाणयांची सृषी करणयाची इ्छा केली. अशा
पकारे नारायणापासून ब्ाचा पादभारव झाला.
नारायणापासून रद्र पकट झाले , सवर पजापती
तयां्यापासून उतपन झाले , नारायणापासून इंद्र, आठ
वसु, अकरा रद्र यांची ननरमिती झाली . नारायणापासून
बारा आददतय तयार झाले. ”नारायण भगवान शीकृिष्णांचा
एक संपूणर सवरप आहेत , महणूनच नारायण आणण कृिष्ण
एकच आहेत. नारायण उपननषद (4) असे दे खील महणते
ककी, "दे वककीचा मुलगा [शीकृिष्ण] सवर्च परम ईशर
आहे." सवर कारणांचे सवर्च कारण अशी नारायणाची
ओळळख शीपाद शंकराचायर यांनी मानय केली आहे ,
आहे, जरी साकारवादी वैिष्णव पंथाशी तयांचा संबंध
नाही,तरी नारायण परम पुरष आहेत याची पुषी तयानी
केली आहे. अथवरवेद (महा उपननषद)(१) असेही महटले
आहे ककी, “सुरवातीस ब्ा, शशव, अनगन, जल, तारे,
ककिवा सूयर ककिवा चंद्र अतसततवात नवहते , तर फक
नारायण अतसततवात होते. भगवान एकले राहत नाहीत
तर ते तयां्या कामनेनुसार पानहजे तसे सवर काही ननमारण
करतात. ” कृिष्ण सवत: मो्-धमर संनहतेत सांगतात ,
“मीच पजापनत आणण रद्रांची ननरमिती केली आहे . तयांना
माझ्याबदल पूणर जान नाही कारण ते माझ्या मोहक माया
शककीने भममत होतात. ” वराह पुराणात असेही महटले
आहे : “ नारायण हे परम पुरष भगवंत आहेत आणण
तयां्या पासूनच चतुमुरखी बमहा पकट झाले, तसेच रद्रही
पगटला, जो नंतर सवरज झाला.”

अशापकारे सवर वैददक सानहतय याची पुषी करतात, ककी


नारायण ककिवा कृिष्ण हेच सवर कारणांचे परम कारण
आहेत. ब्-संनहता (5.1) मधये परम ईशर हे शीकृिष्ण
आहेत असे महटले आहे. गोकविद ,हे पतयेक जीवाला
आनंद पदान करणारे आणण सवर कारणांचे मूळ कारण
आहेत असे महटले आहे. खरोखर नवदान वक्ना या
महान ऋषी आणण वेदांनी ददलेलया पुरावांवरन कृिष्ण
हेच परम पुरष आहेत हे मानहती असलयाने, ते सवर जण
भगवान शी कृिष्णांची उपासना करणयाचा ननणरय घेतात.
अशा लोकांना बुधा ,ककिवा खरोखर जाणते महटले जाते,
कारण ते केवळ शीकृिष्णांची आराधना करतात.

जेवहा एखादा वककी नवशास आणण पेमाने ननरविवाद


पामाणणक आचायारने ददलेला अयुत संदेश ऐकतो तेवहा
कृिष्ण हे सवर कारणांचे परम कारण आहेत , याची तयास
खाती पटते . ज्याला भगवान शीकृिष्णावर नवशास नाही
ककिवा तयां्यावर पेम नाही तयाला या साधारण सतयाची
खाती पटू शकत नाही. जे अनवशासू आहोत तयांचे वणरन
भगवद-गीते (9.11) मधये मूढ - मूखर ककिवा गाढव
महणून केले गेले आहे.,मूढ लोक भगवान शीकृिष्णा्या
वशकमतवाचा उपहास करतात कारण तयांना अबामधत
अशा धीर आचायारकडू न जान ममळालेले नसते. भौनतक
मायाशककी्या भोवऱ्यात सापडू न नवचशलत झालेली
वककी आचायर होणयासाठी पात नाही .

भगवद-गीता ऐकणयापूवर , अजुरन भौनतक मायाजाल


अथारत, तया्या कुटुं ब, समाज आणण समुदाय
यां्यावरील सांसाररक आसककीमुळे भममत झाला. अशा
पकारे अजुरनाला जगातील एक परोपकारी, अकहिसक
माणूस वहायचे होते. पण जेवहा तो भगवान
शीकृिष्णांकडू न भगवद्गीतेतील वैददक जान ऐकून पबुद
झाला तेवहा , तयाने आपला ननणरय बदलला आणण तो
भगवान कृिष्णांचा उपासक बनला, भगवंतांनी सवत:
कुर्ेताची लढाई घडवून आणली होती. अजुरनने
आपलया तथाकशथत नातेवाईकांशी लढा दे ऊन
परमेशरा्या आजेचे पालन केले आणण अशा पकारे तो
परमेशराचे शुद भक बनला. भगवद्-गीते आणण शीमद्-
भागवत मधये वणरन केलेलया कृिष्ण नवजान नवषयाची
मानहती नसलेलया मूखर माणसांनी शोधून काढलेलया काही
खो्ा बनावटी “कृिष्णाची” उपासना करन अशी कृतये
शकय नाहीत .

वेदांत-सूता मधये, जगा्या उतपती, चसथती आणण पलय


यांचा जो एकमेव ाोत आहे, तयास संभूता महटले आहे.
आहे (जनमादसययत:) वेदांत सूतावरील सवत: लेखकाचे
नैसरगिक भािष्य महणजे '' शीमद्-भागवतम् ''
हे आहे. बमह सूतात महटले आहे ककी, सवर ननरमितीचा ाोत
ननजरव दगडासारखा नाही तर अणभजा आहे, ककिवा
पूणरपणे जागरक चेतन आहे. भगवद् गीतेमधये (७.२६)
आ्पुरष, भगवान शी कृिष्ण दे खील महणतात; ककी ते
भूतकाळ, वतरमान आणण भनविष्य याबदल सवरकाही
जाणतात अथारत तयाबदल ते पूणरपणे जागरक आहेत,
मात तयांना भगवान शशव आणण ब्ा सारखया
दे वतांसनहत कोणीही पूणरपणे जाणत नाही. भौनतक
अतसततवा्या लाटे ने तसत झालेले अधर-शशण्त
"आधयाततमक नेते" भगवंतांना पूणरपणे ओळळखू शकत
नाहीत. ते मानवी जनतेलाच उपासनेची वसतु बनवून
काही तडजोड करणयाचा पयतन करतात, परंतु तयांना
ठाऊक नाही; ककी अशी उपासना केवळ एक ममथक
आहे, कारण जनता अपूणर आहे . केवळ भगवंतच पूणर
आहेत.केवळ परमपूणर भगवंतां्या उपासनेदारेच पूणरतव
पापत केले जाऊ शकते, अपूणर जीवां्या आणण
पकृती्या उपासनेने पूणरतव पापत केले जाऊ शकत नाही.
जनतेला जनादर न मानून तथाकशथत अधयाततमक नेतयांनी
केलेला जनसेवेचा पयतन महणजे मुळाऐवजी झाडा्या
पानांवर पाणी ओळतणयासारखे आहे. नैसरगिक पनरया ही
मुळावर पाणी ओळतणे आहे, परंतु असे नवचशलत झालेले
नेते मुळापे्ा पानांकडे जासत आकरषित होतात.
ज्यापमाणे वृ्ा्या मुळावर पाणी घातलयाने संपूणर वृ्
टवटवीत होते,तयापमाणे सवारचे मूळ कारण असलेलया
भगवंतांना संतुष केलयाने सवर जीवसृषी आपोआपच
संतुष होते , पानांना पाणी ददलयाने वृ्ाचे पोषण होऊ
शकत नाही.
शी ईशोपननषद आपलयाला सवर वृ्ा्या मूळ
पोषणकतयार व आधार असलेलया मुळावर पाणी
ओळतणयाचा सलला दे ते. शारीररक सेवा सुनवधा दे ऊन
मानवतेची मोठा संखयेने केलेली उपासना, ही कधीच
पररपूणर होऊ शकत नाही, आतमया्या सेवेपे्ा भौनतक
शरीराची भौनतक गरजा भागवणारी सेवा कमी महतवाची
दय्यम सतरावरील सेवा आहे. आतमा हा मुखय आहे, जो
कमार्या ननयमांनुसार नवनवध पकारची शरीरे धारण
करतो. वै्ककीय सहाय्य, सामादजक मदत आणण
शै्णणक सुनवधा दे ऊन मानवांची सेवा करणे, आणण
तयाच वेळी कतलखानयांमधये गरीब जनावरांचे गळे
तोडणे ही जीवातमयाची खरी सेवा नाही.

जनम, वृदावसथा, रोग आणण मृतयू यांसारखया भौनतक


तापामुळे जीव ननरननरा्या पकार्या शरीरात सतत
पीमडत होत असतो. मानवी जीवन हे चेतन जीवातमा
आणण परम ईशर यां्यातील वासतनवक संबध
ं ाची पुनहा
एकदा सथापना करणयाकररता एखा्ा जीवाला
ममळालेली नामी संधी आहे. तयादारे जीवाला मुक
होणयाची संधी ममळते. परमेशराला समपरण करणयाचे,
शरण जाणयाचे ततवजान शशकवणयासाठी सवत: भगवंत
या जगात अवतररत होऊन येतात. जेवहा पूणर पेमाने
आणण सामरयारने परमपभूला कसे शरण जावे , आणण
तयाची उपासना कशी करावी हे शशकवले जाते; तेवहा
मानवतेसाठी ती खरी सेवा ठरते. या मंतात
ईशोपननषदाची हीच सूचना आहे.

अशांतते्या युगात परमेशराची उपासना करणयाचा सोपा


मागर महणजे , तया्या महान कायारनवषयी(अवतार
लीलाकृतये) ऐकणे आणण तया्या नामाचा जप करणे .
मानशसक तकरवादी, तथानप, असे मानतात ककी परमेशराचे
कायर कालपननक आहे ; महणूनच ते भगवंतांची अवतार
कृतये ऐकणयास टाळाटाळ करतात, आणण ननरपराध
लोकांचे ल् वेधून घेणयासाठी वैददक शासतांतील
श्लोकांचा वासतनवक अथर न वापरता केवळ शबदांची
गूगली करत असतात. भगवान कृिष्णांचे कायर-कलाप
ऐकणयाऐवजी असे छद अधयाततमक सवामी आपलया
अनुयायांना तयां्या सवत:नवषयी गुणगाण करणयासाठी
उ्ुक करतात व तयाची जानहरात करतात . आधुननक
काळात अशा ढोगयांची संखया बऱ्याच पमाणात वाढली
आहे आणण पभू्या शुद भकांसाठी जनतेला या ढोग
आणण छद अवतारां्या अपनवत पचारांपासून वाचवणे ही
एक समसया बनली आहे.

उपननषदे अपतय् पणे आ् पुरषोतम भगवान शीकृिष्ण


यांचेकडे आमचे धयान आकरषित करतात. मात भगवद्-
गीता जी , सवर उपननषदांचा सारांश आहे ; ती गीता थेट
शीकृिष्णांचा ननदर श करते. तयामुळे एखा्ाने भगवद् गीता
आणण शीमद् -भागवत यांसारखया शासतातून पतय्पणे
शीकृिष्णां बदल ऐकावे. भगवद्-गीता ककिवा शीमद्-
भागवत यां्यामधून शीकृिष्णां्या नवषयी ऐकलयाने
आपले मन हळू हळू सवर दनषत गोषीपासून शुद होत
जाईल. शीमद्-भागवत (१.२.१७) पुराणात महटले आहे,
“भगवंतां्या ददवलीला ऐकून भक भगवंतांचे ल् वेधून
घेतो. आणण अशा पकारे ईशर सवर पाणयां्या हृदयात
चसथत असलयाने, तो भकास योगय तसे ददशाननदर श दे ऊन
तयास मागरदशरन करतो.” भगवद-गीता (१०.१०) याची
पुषी करते : "ददामी बुदी-योगाम तं येन माम उपयांती ते
"

भगवंताचे असे अंतगरत मागरदशरन भका्या हृदयातील


सवर अशुदता नष करते , अंत:करणातील भौनतक
अजानामुळे तयार झालेलया सवर दनषततेस शुद करते .
अभक लोक रजोगुण आणण तमोगुण यां्या पभावाखाली
असतात. रजोगुणी वककी भौनतक आकां्ेतून मुक होऊ
शकत नाही आणण जो तमोगुणा्या पभावाखाली
असलयाने अजानी आहे; तयाला तो सवत: कोण आहे?
ककिवा परमेशर काय आहे? हे समजू शकत नाही. जेवहा
एखादी वककी रजोगुणी आणण अजानामधये असते तेवहा
आतम-सा्ातकार पापतीची तयास मुळीच संधी नसते, मग
असे लोक नकतीही धारमिक असलयाचा दे खावा करोत,
असे लोक नवनवध धमरपंथात मचतपटातील कलाकारा
पमाणे केवळ धारमिक वशकरेखेची भूममका बजावू
शकतात., भगवंता्या कृपेने एका भका्या
अंत:करणातील रजोगुणादारे ननमारण होणाऱ्या नवनवध
वासना आणण तमोगुणाचा अजान अंधकार यांना दर केले
जाते. अशापकारे भक सतवगुणा्या अवसथेपयरत येतो, हे
एक पररपूणर बा्णाचे ल्ण आहे.अशा पकारे एखा्ाने
पामाणणक गुर्या आधयाततमक मागरदशरनाखाली भककी
सेवेचा मागर अवलंबलयास कोणीही बामहण महणून पात
होऊ शकतो. शीमद्-भागवतम् (२.४.१८) सुदा असेच
महणते :
भगवंतां्या शुद भका्या मागरदशरनादारे कोणतीही नीच
वककी पूणरपणे शुद होऊ शकते , कारण भगवंतांचे
सामरयर नवल्ण आहे.

जेवहा एखादी वककी बामहणाची पातता पापत करते


अथारत सतवगुणाची ल्णे पकट करते, तेवहा ती
भगवंताची भककीसेवा करणयास आनंदी आणण उतसाही
बनते.अशापकारे भगवत रहसयाचे नवजान तया्यासमोर
आपोआपच उघडले जाते. भगवंतांचे नवजान जाणून
घेतलयाने, भक हळू हळू भौनतक आसक्पासून मुक होत
जातो आणण परमेशरा्या कृपेने ईशरानवषयी साशंनकत
असे तयाचे मन सफदटका सारखे पकाशमय अथारन
जानमय होते. जो ही अशी अवसथा गाठतो, तो एक मुक
आतमा असतो, आणण जीवना्या पतयेक चसथतीत
ईशराला पाह शकतो. ही संभवात' उपासनेची पररपूणरता
आहे, जसे ईशोपननषदा्या या मंतात सांनगतले आहे .
समभूकति च नवनाशं च यः तत् वेद उभयम् सह । नवनाशेन
मृतयुं तीतवार समभूतया अमृतम् अरुते ।।१४ ।।

जो मनुिष्य उन दोनोको अथारत अनवनाशी परम ततव को


और नवनाशशील (दे वता, मनुिष्य, नपतर आदी) को भी
एकसाथ यथाथरत: जान लेता है; वह नवनाशशील (दे वता,
मनुिष्य, नपतर आदी के भौनतक नवनाशशील जगत ककी
उपासना न करके केवल अनवनाशी ककी उपासना) से
मृतयूको ( नवनाशशील मृतयलोक अथारत भौनतक जगत
को) पार करके अनवनाशी परमेशर को पापत होकर
(उपासना से) अमृतपद (अमृतमय आधयाततमक परम
पद) को भोगता है।

(इसशलए) संभूनत (समय के अनुरप नया सृजन) तथा


नवनाश (अवा्छनीय को समापत करना)—इन दोनो
कलाओ को एक साथ जानो। नवनाश ककी कला से मृतयु
को पार करके (अननषकारी को नष करके मृतयुभय से
मुशक पाकर) तथा संभूनत (उपयुक ननमारण ककी) कला से
अमृततव ककी पानपत ककी जाती है॥११॥

जो समभूनत और नवनाशशील दोनो को ही एक साथ


जानता है, वह नवनाशशील ककी उपासना से मृतयु को पार
करके अनवनाशी ककी उपासना के दारा अमृततव को पापत
हो जाता है ॥१४॥

मंत चौदा
समभूकति च नवनाशं च यसतद् वेदोभयँसह । नवनाशेन मृतयुं
तीतवार समभूतयामृतमरुते ।। १४ ।।

समान अथारचे शबद

संभूनतम - पूणरपुरषोतम भगवान व तयांचे ददव नाम,


लीला, रप, गुण आणण परमधाम यां्यासह शाशत
साजसामगी; च - आणण; नवनाशम - दे वता, मनुिष्य, पाणी
यांचा तातपुरतया नाम, ककीरति यांसह नवनाशी भौनतक लोक
ककिवा तातपुरते भौनतक पकटीकरण; च - दे खील; य : -
जो ; तत् - तया; वेद - जाणतो; उभयम - दोनही; सह -
सोबत; नवनाशेन - नाशवंत सवरकाही जगत; मृतयूम् -
मृतयूला; तीतवार - पार करन ; समभूतया - दे वा्या शाशत
राज्यात ; अमृत - मृतयूरनहत अवसथा, अमरतव ; अरुते -
आनंद भोगतो.

भाषांतर

जो भगवंत आणण तयांचे अतुलनीय नाम, रप, गुण आणण


लीला यांना जाणतो, तसेच भौनतक ननरमितीची तातपुरती
पकटीकरणे जसे दे वता, मनुिष्य आणण पाणी या
नवनाशशील ततवांना ही एकाचवेळी जाणतो, महणजेच
जेवहा एखादा अनवनाशी (असंभूनत) परबमह आणण
नवनाशी समभूनत ततवाला (भौनतक पकृतीची तातपुरती
पकटीकरणे) यथाथरपणे एकाचवेळी जाणत असतो, तेवहा
तो मृतयूला पार करन, महणजे तातपुरतया वैणशक
पकटीकरणाला अथारत नवनाशशील भौनतक जगताला
पार करन, ईशरा्या सावरकाशलक राज्यात आनंद
आणण जानाचे शाशत जीवन पापत करतो.

सपषीकरण

भौनतक जाना्या तथाकशथत पगतीदारे, आधुननक


मानवी सभ्यतेने अंतराळ जहाज आणण अणु उजार यासह
अनेक भौनतक गोषी तयार केलया आहेत. तरीही अशी
पररचसथती ननमारण करणयास भौनतकवादी अपयशी ठरले
आहेत, ककी ज्यामधये लोक मरणार नाहीत, पुनहा जनम
घेणार नाहीत, महातारे होणार नाहीत ककिवा आजाराने
गसत नसतील. जेवहा एखादा बुदीमान मनुिष्य तथाकशथत
शासतजां समोर जीवनातील या चार कलेशमय अवसथांचा
पर उपचसथत करतो; तेवहा शासतज अतयंत चतुराईने उतर
दे तात, ककी भौनतक नवजान पगती करत आहे, आणण
शेवटी भनविष्यात मनुिष्याला मृतयूहीन, वृदतवापासून
वंमचत आणण रोगनवरहीत करणे शकय होईल.
वैजाननकांची अशी वकवे खरेतर वैजाननकांचे भौनतक
जगता्या सवरपाबदलचे अजानच अमधक सपष करत
असतात. भौनतक सवरपात, पतयेकजण पकृती्या
कठोर ननयमांतगरत असतो; आणण अतसततवा्या सहा
टपपयांमधून तास जाणे आवशयक असते : जनम, वाढ,
ननवारह, उप-फलांची ननरमिती, ्य आणण शेवटी मृतयू.
भौनतक पकृती्या संपकारत साननधयात असणारा
कोणीही या सहा पररवतरन ननयमां्या पलीकडे असू
शकत नाही; महणूनच कोणीही - दे वता, मनुिष्य, पाणी
ककिवा वनसपती या भौनतक जगात कायमचे जगू शकत
नाही.

जीवनाचा कालावधी णभन पजातीनुसार बदलतो. भगवान


ब्ा, या भौनतक नवशातील मुखय जीव, लाखो आणण
को्ावधी वषर जगतात, तर एक साधारण जंतू फक
काही तासच जगतो. परंतु भौनतक जगात कोणीही
कायमचे जगू शकत नाही. पतयेक गोषीची नवशशष
पररचसथतीत उतपती होत असते, आणण नतचा नवनाश होत
असतो, उतपन झालेले सजीव काही काळ दटकून
राहतात, उतपन झालेले ते सवरपथम वाढतात, वाढ
चसथर झालयावर उपफलांची ननरमिती करन नंतर , ते
हळू हळू ्य पावू लागतात; आणण शेवटी नाहीसे होतात.
या ननयमानुसार बमहदे व सुदा, जे लाखो वेगवेग्या
नवशांमधये आहेत, आज ककिवा उ्ा सवर मृतयूला पापत
होणार आहेत. महणूनच संपूणर भौनतक नवशाला
'मतयरलोक' असेही महणतात,कारण ते मृतयूचे सथान आहे.

भौनतक शासतज आणण राजकारणी भौनतक


सथान(मतयरजगत)च मरणनवरहीत बनवणयाचा पयतन
करीत आहेत; परंतु तयां्याकडे मरण नसलेलया अथारत
अमृतसवरप, अनवनाशी अशा आधयाततमक जगताची
मानहती नाही. हे वैददक सानहतया संबंधी असलेलया
तयां्या अजानामुळे झाले आहे, ज्यात पररपूणर जान आहे,
पररपकव जानी लोकांनी आपलया अनुभवादारे तयाची
पुषी केली आहे. ददर वाने आधुननक मनुिष्य वेद, पुराणे
आणण इतर शासतांचे जान पापत करणयास नवरोध करतो.

नविष्णु पुराणात (६.७.६१) आपणास खालील मानहती


पापत होते :
नविष्णुशककी: परापोका ्ेतजाखया तथाऽपरा।
अनव्ा कमर संजानया तृतीया शशकररिष्यते ।।

भगवान नविष्णूं्या वेगवेग्या अनेक शककी आहेत,


तयापैककी परा (शेष) आणण अपरा (कननष) असे महतवाचे
दोन नवभाग आहेत. चेतन जीव उ्च ककिवा शेष अशा
परा पकृतीचे घटक असतात. भौनतक पकृती ज्यामधये
आपण सधया गुंतलेले आहोत, ती अपरा शककी कननष
आहे. या अपरा शककीचे पकटीकरण महणजे ही भौनतक
सृषी आहे. ही माया शककी सजीव अतसततवांना अजानाने
(अनव्ा) आवृत करते; आणण तयांना इंदद्रयतृपती कररता
नवनवध नरया करणयास पवृत करते. तरीही परमेशरा्या
शेष पकृतीचा आणखी एक नतसरा नवभाग आहे; जो या
जड जगता्या ननकृष शककी आणण चेतन घटकांपे्ा
णभन आहे. तया सवरशेष शककीचे पकटीकरण
परमेशरा्या शाशत, अमृतमय ननवाससथानात अथारत
परम धामात होते,तयालाच आधयाततमक जगत महणतात.
भगवद गीतेमधये (८.२०) याची पुषी केली आहे :
परसतसमातु भावोऽनयोऽवकोऽवकातसनातनः |
यः स सवरषु भूतेषु नशयतसु न नवनशयनत || २० ||

सूयर, चंद्र आणण शुर यां्यासह वरचे आणण खालचे तसेच


तयां्या दरमयानचे सवर भौनतक गह सवर नवशात नवखुरलेले
आहेत. हे गह केवळ ब्दे वा्या ददवस काळात
अतसततवात असतात. काही खालचे गह बमहा्या एका
ददवसा्या शेवटी नष होतात आणण ब्दे वा्या दसर्या
ददवशी पुनहा तयांची ननरमिती होते. उ्च गहांवर वेळेची
गणना वेग्या पकारे होते अथारत तेथे काळाची सापे्ता
असते. आपले एक वषर महणजे वर्या अनेक गहांवर
फक चोवीस तास, ककिवा एक अहोरात होय. पृरवीची
चार युगे (सतय, तेता, दापार आणण कली) महणजे उ्च
गहां्या वेळे्या पमाणानुसार तेथील दे वतांची फक बारा
हजार वषर होत. अशा एक हजार दे वयुगांची वेळ महणजे
ब्ाचा एक ददवस आणण ब्ाची एक रात तेवढीच
असते. अशा तीस ददवस आणण रातीचा एक मनहना
आणण बारा मनहनयांचे ममळू न बमहाचे एक वषर होते आणण
अशया शंभर वषारचे आयुिष्य बमहा जगतात. बमहदे वा्या
आयु समापतीनंतर संपूणर वैणशक पकटीकरणाचा नाश
होतो.

सूयर आणण चंद्रासारखया उ्च गहांवर राहणारे जे पाणी,


तसेच मृतयूलोक महणजे या पृरवी गहावर आणण खाल्या
गहांवर राहणारे सवर जीव ब्दे वा्या राती वेळी
नवनाशकारी कारणोदक सागरा्या पाणयात नवलीन
होतात. राती्या काळादरमयान कोणतयाही सजीव
पाणयांची ककिवा पजातीची सृषी होत नाही, तरीही
आधयाततमकदिष््ा ते अतसततवात असतात. या अपकट
अवसथेत जीव अवक असतात . पुनहा, जेवहा ब्ा्या
आयुिष्या्या शेवटी संपूणर ब्ांड याचपमाणे नष होते ,
तेवहा आणखी एक अवक चसथती जीवातमयांना पापत
होते. परंतु या दोन अपकट चसथतीपलीकडे आणखी एक
अपकट अवक पकृती आहे, तयास आधयाततमक जगत
ककिवा पकृती असे महणतात. या आधयाततमक जगतात
असंखय वैकुंठ लोक आहेत, आणण हे गहलोक मचरकाल
अतसततवात आहेत.जरी या भौनतक नवशातील सवर
गहलोक ब्ा्या जीवना्या शेवटी नष झाले तरी ही
सनातन पकृती नाश पावत नाही.असंखय भौनतक ब्ांडे
आहेत, पतयेक एक बमहांड ब्ा्या अमधकार्ेतात
आहे, आणण असंखय बमहदे वां्या कायर्ेतात असणाऱ्या
असंखय बमहांडाचे हे वैणशक पकटीकरण परमेशरा्या
शककी्या केवळ एक चतुथारश भागाचे पदशरन आहे
(एकपाद नवभूती). ही कननष पकृती आहे. बमहदे वा्या
कायर्ेत पलीकडे अधयाततमक पकृती आहे, ज्याला
नतपाद-नवभूती महणतात , परमेशरा्या शककी्या तीन
चतुथारश भागाचे पदशरन महणजे परा पकृती
आहे.आधयाततमक जगतात वासतवास असलेले सवर्च
वककी महणजे भगवान शीकृिष्ण होत. भगवद गीतेमधये
(२.२२) पुषी केलयानुसार, केवळ अहैतक ु की भककी
सेवेदारेच तयां्याशी संपकर साधला जाऊ शकतो; जान,
योग (धयान, गूढशसदी) ककिवा कमर (सकाम कमर) यां्या
पनरयेदारे नवहे. कमर ककिवा फला्या आशेने शम
करणारे सवगरलोकांपयरत सवत:ला उनत कर शकतात.
सवगरलोकात सूयर आणण चंद्र यांचा समावेश होतो. जानी
आणण योगी सवत महरलोक, तपोलोक आणण ब्लोक
यांसारखया सवगारहन उ्च गहालोकांची पापती कर
शकतात. तयां्यापैककी भककी सेवेदारे जे अमधक पात
झाले आहेत, ते आधयाततमक आकाशात ककिवा वैकुंठ
जगता्या तेजसवी वातावरणात (बमहज्योतीत)
आपापलया पाततेनुसार पवेश कर शकतात. तथानप, हे
ननणशत आहे ककी भककी सेवेचे पशश्ण घेतलयाशशवाय
कोणीही आधयाततमक वैकुंठ गहलोकांमधये पवेश कर
शकत नाही.

भौनतक गहांवर, बमहापासून मुंगी पयरत पतयेकजण


भौनतक जगतावर पभुतव गाजवणयाचा पयतन करीत आहे
;आणण हाच भौनतक रोग आहे. जोपयरत हा भौनतक रोग
चालू आहे तोपयरत, जीवातमयाला शरीर बदलां्या
पनरयेत अडकून राहावे लागते. जरी तो माणूस, दे वता
ककिवा पाणयाचे रप धारण करील, तेवहा शेवटी तयाला
दोन पलयांदरमयान अपकट चसथती सहन करावी लागेल -
बमहा्या रातीचावेळी होणारा नाश आणण बमहा्या
जीवना्या शेवटी होणारा नवधवंस. जर आपलयाला
वारंवार जनम आणण मृतयूची पनरया, तसेच वृदतव आणण
रोगवाधी या कलेशांना कायमचे संपवायचे असेल; तर
आपण अधयाततमक गहांमधये पवेश करणयाचा पयतन
केला पानहजे, दजथे आपण भगवान शीकृिष्ण तया्या
सहवासात अनंतकाळ राह शकतो. शीकृिष्णांचा नवसतार,
ककिवा तयाचे नारायण रप आहे. या पतयेक असंखय वैकुंठ
गहांवर कृिष्ण ककिवा तयांचे सवांश नवसतार नारायण,यांचे
पभुतव आहे.या वसतुचसथतीचे वणरन शुती मंतात 'एको
वशी सवरग: कृिष्ण ईड एकोनप सनबहुधा तो
नवभानत।'असे करणयात आले आहे, ( गोपाल-
तापनयुपननषद १.१९).

कोणीही भगवान शीकृिष्णांवर पभुतव गाजवू शकत नाही.


हा जो बद आतमा आहे,तो भौनतक जगतावर पभुतव
ममळनवणयाचा पयतन करतो, आणण तयाऐवजी भौनतक
पकृती्या ननयमांनुसार वारंवार जनम-मृतयू्या द: खाला
पापत होत राहतो. भगवंत येथे या भौनतक जगात धमारची
ततवे पुनहा सथानपत करणयासाठी येतात; आणण धमारचे
मूलभूत ततव महणजे तयांना शरण जाणया्या वृतीचा
नवकास. भगवद्गीतेत भगवंतांचा शेवटचा महतवपूणर
उपदे श आहे, (१८.६६ ) : सवर धमर पररतयाजं मामेएक
शरण वज. "इतर सवर पनरया सोडू न ्ा आणण फक
मला शरण या." ददर वाने, मूखर पुरषांनी या मुखय
उपदे शाचा चुककीचा अथर लावला आहे; आणण नवनवध
पलोभनादारे जनतेची ददशाभूल केली आहे.शरीर
सवासरयासाठी लोकांना रगणालये उघडणयासाठी
पोतसानहत करणयात येत आहे; परंतु भककी सेवेदारे
आधयाततमक राज्यात पवेश करणयासाठी कोणीही
सवतःला शशण्त कर इच्छत नाही. तयांना केवळ
तातपुरतया मदत कायारत रस घेणयास शशकवले गेले आहे,
भौनतक समसयांना तातपुरते सोडवलयाने, आणण
आतमानंदा ऐवजी शरीरसुखासाठी पयतन केलयाने;
आपलया जीवनात कधीही खरा आनंद येऊ शकत नाही.
पकृती्या नवनाशकारी (दिष्काळ, महापूर, महामारी,
भूकंप, तसुनामी इ.) शक्चा सामना करणयासाठी ते
आपती ववसथापन करणाऱ्या नवनवध पकार्या
सावरजननक आणण ननम-शासककीय संसथांना सुर करतात,
परंतु तयांना दगरम ननसगारस कसे शांत करावे हे मानहत
नाही.पकृतीवर ममरया पभुतव ममळवणयाचा पयतन न
करता पकृतीचा सवामी कोण आहे हे जाणून तयास शरण
जाणे,हेच शांनतचे सूत आहे, पकृतीचे वासतनवक सवामी
भगवंत आहेत,हे भगवद्गीतेत सांनगतले आहे अनेक
पुरषांनी भगवद्गीतेचे महान नवदान महणून सवत:ची
जानहरात केली आहे ; परंतु ते गीते्या या मुखय
संदेशाकडे दलर् करतात, भगवंतांना पूणरपणे शरण
जाणयाने भौनतक पकृतीचा कोप शांत केला जाऊ
शकतो. भगवद् गीते (७.१४) मधये सपषपणे
सांनगतलयापमाणे -
दै वी
हेषा गुणमयी मम माया दरतयया |
मामेव ये पप्नते मायामेतां तरननत ते || १४ ||

सामरयरवान ननसगर केवळ भगवंता्या ननदर शना खाली


कायररत होत असतो.

पसतुत मंतात, 'ईशोपननषद' शशकवत आहे,ककी एखा्ास


संभूती (ईशराचे वशकमतव) आणण नवनाश (तातपुरते
भौनतक नवशाचे पकटीकरण) या दोनहीचे एकाचवेळी
पूणरररतया जान असणे आवशयक आहे. केवळ भौनतक
अणभवककी जाणून घेतलयास एखा्ाचा उदार होऊ
शकत नाही, कारण पकृनतचा पतयेक ्णी नवधवंस होत
आहे, (अहनय अहानी भूतानी ग्छं तीहा यमालयम)
ककिवा रगणालये उघडलयामुळे कोणालाही या
मृतयूपासून,नवनाशापासून वाचवले जाऊ शकत नाही.
आनंद आणण जानमय अशा शाशत जीवनाबदल संपूणर
जाणीव झालयावरच एखादा नवनाशापासून तरन जाऊ
शकतो. संपूणर वैददक योजना महणजे पुरषांना मचरंतन
जीवन ममळवणया्या कलेमधये पशशण्त करणे. लोकांची
बऱ्याचदा इंदद्रय तृपतते्या आधारे तातपुरतया आकषरक
गोषीकडे धयान खेचून ददशाभूल केली जाते, परंतु नवषयी
इंदद्रयांना पुरवलेली सेवा ही ददशाभूल करणारी आणण
अपमानजनक आहे.

महणून आपण सवत:ला आणण आपलया बरोबर्या


अनुयायांना योगय मागारने घेऊन गेले पानहजे,ज्या मागारने
आपण नवनाशापासून वाचले जाऊ.वासतनवक सतय पसंत
ककिवा नापसंत करणयाचा परच उद्भवत नाही. सतय नतथे
आपलया जागी आहे. जर आपलयाला वारंवार होणाऱ्या
जनम आणण मृतयूपासून वाचायचे असेल; तर आपण
ईशरा्या भककीसेवेचा मागर सवीकारणे आवशयक आहे.
यात कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, कारण
ही अतयंत गरजेची बाब आहे.

नहरणमयेन पातेण सतयसय अनपनहतं मुखम् । ततवं पूषन्


अपावृणु सतयधमारय द्रषये ।। ।।१५।।

वह, सतय का मुख, सवणररप ज्योनतमरय पात से ढका


हुआ है । हे पूषन ! तू उस आवरण को हटा दे , दजससे
नक (मुझे) सतयधमर को उसका दशरन हो सके ॥१५॥

हे सबका भरण-पोषण करनेवाले परमेशर! सतयसवरप


आप सवरशर का शीमुख ज्योनतमरय सूयरमंडलरप पातसे
ढका हुआ है; सतयधमरका अनुषान करनेवाले मुझको,
अपने दशरन कराने के शलए, उस आवरण को आप हटा
लीदजये।

सोने के (चमकदार-लुभावने) पात से सतय का मुख


(सवरप) ढका हुआ है । हे पूषन ! तू उस आवरण को
हटा दे , दजससे नक (मुझे) सतयधमर को उसका दशरन हो
सके ॥१५॥
मंत पंधरावा
नहरणमयेन पातेण सतयसय अनपनहतं मुखम् । ततवं पूषन्
अपावृणु सतयधमारय द्रषये ।। ।।१५।।

समानाथर शबद

नहरणमयेन- सोनेरी पावरण; पातेण - एक चमकदार


आ्छादन ; सतयसय - परम सतयाचे; अनपनहतम-
झाकलेले; मुखम - शीमुख; तत् - ते आवरण; तवम्- तूमही
सवतः ; पूषन - ओळ पोषणकतार; अपावृणू- कृपया काढू न
टाका; सतय - शुद; धमारय - भकाला ; दषये - दशरन
दे णयासाठी.

भाषांतर

सवर जीवांचे पोषणकतार हे माझ्या पभू!, तुमचे मुख


तुम्या (अंगकांती्या) तेजसवी तेजांनी वापलेले आहे.
कृपया तया सुवणरमय तेज नकरणांचा पकाश बाजूला करा;
आणण आपलया शुद भकासाठी सवतःला पकट करा.

सपषीकरण
मंत १७
नहरणमयेन पातेण सतयसयानपनहतं मुखम् ।
यो सावाददतये पुरषः सो सावहम् ।
ओळम (ॐ) खं बमह ! ॥१७॥

सोने के (चमकदार-लुभावने) पात से सतय का मुख


(सवरप) ढं का हुआ है । (आवरण हटने पर पता लगता है
नक) वह जो आददतयरप पुरष है , वही (आतमरप मे)
मै हँ ।

भगवद-गीते (१४.२७) मधये, भगवान शीकृिष्ण तयां्या


ददव शरीरा्या वशकगत नकरणांचे अथारत
(बमह-ज्योती) ककिवा ननराकार बमहाचे वणरन करतात,
तयां्या अंगकांती्या तेजाचे ककिवा लखलखीत पकाशमय
बमहज्योतीचे या पकारे गीतेत वणरन आले आहे :

ब्णो नह पनतषाहममृतसयावयसय च |
शाशतसय च धमरसय सुखसयैकाननतकसय च ||२७ ||

"मी अभे् बमहचा आधार आहे, जे अमर, अनवनाशी


आणण मचरंतन आहे; आणण अंनतम आनंदाची चसथती
आहे." ब्, परमातमा आणण भगवान एकाच पररपूणर
सतयाचे तीन पैलू आहेत. नवसाधकांनी ककिवा तकरवादी
जानी लोकांनी सहजपणे जाणलेला पनहला पैलू महणजे
बमह; नवभूआतमा ककिवा अंतयारमी परमातमा, हा पुढचा
दसरा सा्ातकार टपपा आहे,तो योगी वसकिसारखया
अमधक पगत साधकाने गाठलेला असतो. आणण भगवान
सवरपातील सा्ातकार हा शेवटचा टपपा महणजे
पररपूणर सतयाची अंनतम जाणीव होय.भगवंतांचे भक या
अंनतम टपपयापयरत पोहोचलेले असतात.भगवद् गीते
(७.७) मधये याची पुषी केली गेली आहे ,ककी भगवान
शीकृिष्ण हेच पररपूणर परम सतयाची अंनतम संकलपना
आहेत : ' मतः परतरं नानयनतकच्चदतसत ' महणूनच कृिष्ण
हे बमह-ज्योनतचे तसेच सवरवापी परमातमयाचे ाोत
आहेत. नंतर भगवद गीतेमधये (१०.४२) कृिष्ण पुढे सपष
करते:

अथवा बहुनैतेन ककि जातेन तवाजुरन |


नवषभ्याहममदं कृतसनमेकांशेन चसथतो जगत् || ४२ ||
“परंतु, अजुरना! हा सवर तपशीलवार जानाची काय गरज
आहे? माझ्या केवळ एका अंशाने मी या संपूणर नवशाला
वापून टाकले आहे, आणण तयाचे समथरन करतो. ” अशा
पकारे सवरवापी परमातमा महणजे ,भगवंताचे वापक
नवसतारीत रप आहे,परमातमा रपाने भगवान संपूणर
भौनतक लौनकक सृषीची दे खभाल करतात. ते सवर
अधयाततमक जगाताचे दे खील पालनकतर आहेत;तयामुळे
या शुती-मंतात शी ईशोपननषद, भगवंतांना उदे शून
पूषान, अंनतम पालनकतार,पोषणकतार असे महटले आहे.

भगवान शीकृिष्णांचे वशकमतव, नेहमीच अतीदद्रय ददव


आनंदाने पररपूणर भरलेले असते (आनंदमयोऽभ्यासात).
पाच हजार वषारपूवर जेवहा ते भारतातील वृंदावनामधये
उपचसथत होते, तेवहा ते नेहमीच, अगदी बालपणापासूनच
आपलया आनंदमय सवभावाचे पदशरन करत
रानहले.अघासुर, बकासुर, पूतना आणण पलमबासुर
यांसारखया नवनवध रा्सांची हतया सुदा लहान मुलां्या
खेळणयांपमाणे तयां्यासाठी सुखदायक पवासच होता.
तया्या वृंदावन गावात तयानी आपली आई, भाऊ आणण
ममतांसोबत केवळ आनंद नदगुणीत केला, आणण जेवहा ते
ख्ाळ लोणी चोराची भूममका साकारत असत, तेवहा
तयां्या सवर साथीदारांनी माखनचोर लीलेचा ददव आनंद
लुटला. माखन चोरापमाणे परमेशराची ककीतर पुनहा
ननखळणयायोगय नाही; कारण लोणी चोरन परमेशराने
आपलया शुद भकांना आनंद ददला. भगवान शीकृिष्णांनी
वृंदावनात जे काही केले, ते केवळ तेथील तयां्या
साथीदारांना आनंद पदान करणयासाठी केले. शुिष्क
तकरवा्ांना तसेच तथाकशथत शारीररक कसरती
करणाऱ्या हठयोगी, कलाकारांना आकरषित करणयासाठी
भगवंतांनी ही लीला कृतये केली. परम सतया्या शोधात
असणारे असे जानी, धयानयोगी, हठयोगी भगवंतां्या
ददव आनंदमयी बाललीलांकडे आकृष होऊन भककीयोगी
बनतील अशी अपे्ा असते.
भगवान शीकृिष्ण आणण खेळातील तयांचे साथीदार
ककिवा गोपबालक सवंगडी यां्यातील बालपणी्या
रकीडेचे मनोहर वणरन, शुकदे व गोसवामी यांनी भागवत
(१०.१२.११) पुराणात केले आहे:
इतथं सतां बमहसुखानुभूतया
दासयं गतांना परदै वतेन।
मायाणशतानां नरदारकेण
साकं नवजनहु कृतपुणयपुञा: ।।

“पूणरपुरषोतम भगवान, ज्यांना जानी, योगी जानादारे


ननराकार बमह महणून ओळळखले जाते , सेवाकायार्या
भावनेने भक ज्यांना परम भगवान महणून पूजतात,
आणण सांसाररक लोक ज्यांना सामानय माणूस मानतात,
ते कृिष्ण या गोपबालकांशी खेळतात. ते गोप बालक
नकती भागयवान आहेत, ज्यांनी आपलया अनेक जनम-
जनमांतरा्या पुणय नरयां्या फलांचा एकनतत पररणाम
महणून हे सथान पापत केले आहे. ”

अशा पकारे भगवंत तयां्या आधयाततमक


सहकायारबरोबर/भकांबरोबर शांत (तटसथता), दासय
(सेवाभाव), सखय (मैती), वातसलय (पालकांचा सनेह)
आणण माधुयर (पेम) या पाच ददव रसां्या नवनवध पेमळ
संबंधाने नेहमीच जोडलेले असतात .

असे महटले जाते, ककी भगवान कृिष्ण कधीच वृंदावन-धाम


सोडत नाहीत, महणून एखादा असे नवचार शकतो ककी, ते
सृषी्या कायारचे कसे ववसथापन करतात. याचे उतर
भगवद्गीतेमधये (१३.१४-१८) ददले गेले आहे : सवरवापी
परमातमा ककिवा अंतयारमी महणून ओळळखलया जाणाऱ्या
तयां्या अंश-नवसताराने भगवान संपूणर भौनतक सृषी
वापून टाकतात. जरी परमेशराला भौनतक जगाची
ननरमिती, दे खभाल आणण नवनाश यापनरयेशी
वैयशककररतया काहीही दे णे-घेणे नसले तरीही, या सवर
गोषी तयां्या पूणर नवसताराने, परमातमयाने केलया आहेत.
पतयेक चेतन अतसततव असलेला जीव आतमा महणून
ओळळखला जातो, आणण या सवर जीवातमयांना ननयंनतत
करणारा पमुख आतमा परमातमा महणून ओळळखला
जातो, परमातमा महणजे सुपरसोल (नवभूआतमा).
ईशरपापतीची ही पदती एक महान नवजान आहे.
भौनतकवादी सांखय-योगी केवळ भौनतक सृषी्या चोवीस
घटकांचे नवश्लेषण आणण चचितन कर शकतो , कारण
तयांना पुरष, अथारत परमेशराची फारच कमी मानहती
आहे. आणण ननराकारवादी केवळ बमह-ज्योनत्या तेजसवी
पकाशामुळे चनकत होतात. एखा्ाला परम सतय
वासतनवकररतया पहायचे असेल; तर चोनवस घटकांचे
भौनतक जगत आणण आकषरक बमहज्योतीचा पकाश
भेदन तयापलीकडे जावे लागेल. शी ईशोपननषद याच
ददशेने ननदर श करत आहे, नहरणमय-पाताचे आवरण दर
करणयाची पाथरना या मंतात केली आहे, हे नहरणमय पात
महणजे बमहज्योती नकरणांचा सुवणारसारखा चकाकणारा
पकाश होय.हाच सुवणरमय पकाश परमेशरा्या
चेहऱ्यावरील तेजसवी आवरण होय. जोपयरत हे तेजसवी
आवरण काढू न टाकले जात नाही; तोपयरत एखादा वककी
ईशराचे वासतनवक शीमुख पाह शकत नाही, अशा पकारे
परम सतयाची वासतनवक पापती भगवंतांचे शीमुख
पानहलयानवना कधीही होऊ शकत नाही.

पूणरपुरषोतम भगवंता्या परमातमा नवसताराचे वैशशिष््


महणजे तीन नवसतृत नवसतार रपे,तयांना नविष्णु-ततव असे
महणतात ,या नतनही नविष्णु-ततवांना एकनततपणे पुरष-
अवतार असे महणतात. आपलया बमहांडामधये जे पनवष
नविष्णु-ततव आहे, ते ण्रोदकशायी नविष्णू महणून
ओळळखले जातात. ब्ा, नविष्णु आणण शशव - या तीन
मुखय दे वतांपैककी जे नविष्णू आहेत, ते हेच आहेत. आणण हे
्ीरोदकशायी नविष्णू सवरवापी परमातमा महणून संपूणर
जगात पनवष आहेत. ब्ांडातील नदतीय नविष्णु-ततव
महणजे गभरदकशायी नविष्णु, जे सवर सजीव घटकांचे
सामूनहक सुपरसोल (नवभूआतमा) आहेत. या दोघां्या
पलीकडे कारण महासागरात पहुडलेले कारणोदकशायी
नविष्णु आहेत. ते अखखल नवशांचे ननमारता आहेत. असंखय
बमहांडाची ननरमिती तयां्यापासून होते. योग पणाली पूणर
गंभीर नव्ारयारस चोवीस भौनतक घटकांपासून बनलेलया
लौनकक सृषी्या पलीकडे जाऊन नविष्णु-ततवाला जाऊन
ममळणयाचे शशकवते. . अनुभवातमक ततवजान संसकृती
एखा्ाला भगवंता्या बमह-ज्योनतची जाणीव करणयास
मदत करते. बमहज्योती भगवान शी कृिष्णा्या ददव
सच्चदानंद दे हाचा तेजसवी पभाव आहे. तया बमहज्योती
शीकृिष्णांचे तेज ककिवा अंगकांती आहे, याची पुषी आहे
भगवद-गीता (14.27) तसेच ब्ा-संनहता (5.40):

यसय पभा पभवतो जगदणड-कोदट-


कोदटिष्वशेषवसुधाददनवभूतीणभनम ।
तदबमह ननिष्कलमननतमशेषभूतं
गोकविदमाददपुरषं तमहं भजामम ।।

“को्ावधी आणण को्ावधी ब्ांडात असंखय गह


आहेत आणण तयातील पतयेकजण आपलया लौनकक
घटनेमुळे इतरांपे्ा वेगळा आहे. हे सवर गह बमह-
ज्योनत्या कोपऱ्यात आहेत. ही बमह-ज्योती ज्या सवर्च
भगवंता्या अंगकांतीचे नकरण आहेत,तया आददपुरष
गोकविद यांची मी पूजा करतो.” बमह-संनहतेतील हा मंत
परम सतया्या पतय् अनुभूती सतरावरन बमहदे वा
कडू न बोलला जात आहे, आणण शी ईशोपननषदाचा
पसतुत शुती-मंत ज्याची चचार सुर आहे, तयाने या गोषीस
दजोरा ददला आहे,ककी हा मंत परम सतयाची वासतनवकता
जाणणयाचा एक पनरया आहे. ईशोपननषदा्या या मंतात
भक ईशराकडे सरळ साधी पाथरना करतो आहे; ककी
बमहज्योतीचे आवरण तया परमेशराने दर हटवावे
जेणेकरन तयाचा भकाला तयाचे वासतनवक दशरन घेता
येऊ शकेल. या ननरविशेष बमह-ज्योती्या तेजाचे वणरन
मुंडक उपननषदा (२.२.९-११) ्या अनेक मंतांत
करणयात आले आहे :

नहरणमये परे कोशे नवरजं ब् ननिष्कलम् । त्छु भं


ज्योनतषं ज्योनतसतद् यदातमनवदो नवदः ॥९॥

वह रजरनहत, कलाहीन ब् परम पकाशमय कोश मे


नव्मान है । वह नवशुद और समसत ज्योनतयो ककी
ज्योनत है, दजसे आतमजानी जानते है ॥९॥

न तत सूयर भानत न चनद्रतारकं नेमा नव्ुतो भाननत


कुतोऽयमनगनः । तमेव भानतमनुभानत सवर तसय भासा
सवरममदं नवभानत ॥१०॥

वहाँ न सूयर पकाशशत होता है और न चनद्रमा और न तारे


ही । न नव्ुत ही चमकती है, अनगन ककी तो बात ही कया ।
उसके पकाशशत होने पर ही सब पकाशशत होता है । उसी
के पकाश से यह सब पकाशमान है ॥१०॥
ब्ैवेदममृतं पुरसताद् ब् पशाद् ब् दण्णतशोतरेण ।
अधशोधवर च पसृतं ब्ैवेदं नवशममदं वररषम् ॥ ११॥

यह अमृतसवरप ब् ही सामने है, ब् ही पीछे है, ब्


ही दण्ण और उतर मे है, यही ऊपर-नीचे फैला हुआ है
। ब् ही सारा नवश है । वही सवरशेष है ॥११॥

“ आधयाततमक आकाशात, भौनतक जगता्या आ्छादना


पलीकडे अमयारद बमह पवाह आहे, ते बमह भौनतक
दनषतते पासून मुक आहे. ते तेजसवी, शुभ (ननमरल)
पकाशमय बमह सवर ज्योतीची ही ज्योती (पकाश)
असलयाचे आतमजानी जाणतात. तया मचदाकाश ्ेतात
रोषणाईसाठी सूयरपकाश, चंद्रपकाश, आग ककिवा
नव्ुतची आवशयकता नसते. खरोखर, भौनतक जगात जे
काही पकाशशत होते ते केवळ तया परम पकाशाचे
पनतकबिब असते. ते बमह समोर, मागे, उतर, दण्ण, पूवर
आणण पणशम तसेच, आणण वर आणण खाली असे सवरत
आहे. दसऱ्या शबदांत, तया परम बमहाचा पभाव भौनतक
आणण आधयाततमक दोनही आकाशात पसरला आहे. ”
पररपूणर जान महणजे भगवान शी कृिष्णांना या बमह-
ज्योती्या उतसजरनाचे मूळ महणून ओळळखणे. हे जान
शीमद्-भागवतम् सारखया वैददक शासत गंथातून पापत
केले जाऊ शकते , ज्यात कृिष्ण नवजानाचे अचूक वणरन
केले गेले आहे. शीमद्-भागवत मधये, लेखक शील
वासदे व परम सतयाचे वणरन करताना महणतात; परम
सतया्या सा्ातकाराचे ब्, परमातमा आणण भगवान
असे तीन वेगवेगळे सतर आहेत, आणण तयाची जाणीव
नवणभन उपासकांना आपलया नवणभन अनुभूती नुसार
होते.शील वासदे व कधीच सांगत नाहीत, ककी परम सतय
एक सामानय जीव आहे, सजीव अतसततवांना
(जीवातमयांना) कधीही सवरशशकमान परमसतय मानले
जाऊ शकत नाही. जर जीवातमा सवर्च असता तर
तयाला परमेशराकडे तेजसवी आवरण काढू न
टाकणयासाठी पाथरना करणयाची गरज भासली नसती,
जेणेकरन तो जीवातमा तया परम सतयाचा वासतनवक
चेहरा पाह शकेल.

ननिष्कषर असा आहे, ककी ज्याला परम सतया्या


सामरयारबदल मानहती नाही तयाला केवळ बमह जाणीव
होईल. तयाचपमाणे, जेवहा एखा्ाला परमेशरा्या
भौनतक सामरयारची अथारत सवरवापी ईशराची जाणीव
होते; परंतु अधयाततमक सामरयारची थोडीशीही मानहती
नसते, तेवहा तयाला परमातमा सवरपाचा जान सा्ातकार
पापत होतो. महणून ब् आणण परमातमा दोनही परमपूणर
सतया्या अनुभूतीचे आंशशक सा्ातकारच आहेत.
तथानप, जेवहा एखा्ास पूणरपुरषोतम भगवान, शीकृिष्ण
यांचा नहरणमय-पात काढू न टाकलयानंतर जो पूणर
सामरयारसह सा्ातकार होतो, तेवहा तया वककीस '
वासुदेव सवरम इनत ' ची वासतनवक जाणीव होते. भगवान
शीकृिष्ण ज्यांना वासुदेव महणून ओळळखले जाते, तेच सवर
काही - ब्, परमातमा आणण भगवान आहेत . ते
भगवान आहेत, सवारचे मूळ आहेत, आणण बमह आणण
परमातमा यांचा आशयही तेच आहेत.

भगवद-गीते (६.४६ - ४७) मधये तीन पकार्या


अधयातमवा्ांचे तुलनातमक नवश्लेषण करणयात आले
आहे- ननराकार बमहाचे उपासक (जानी), हृ्सथ
अंतयारमी परमातमयाचे उपासक (योगी) आणण भगवान
शीकृिष्णांचे पेमीभक. तेथे असे महटले आहे, ककी ज्यांनी
वैददक जानाची जोपासना केली आहे ते जानी, फला्या
आशेने कमर करणाऱ्या सामानय सकाम कमर लोकांपे्ा
चांगले आहेत; योगीजन बमहोपासक जानी लोकांपे्ाही
शेष आहेत ; आणण तया सवर योगीजनांमधये जो आपलया
सवर शककीने सतत परमेशराची सेवा करतो, तो सवरतम
आहे. थोडकयात, एक ततवजानी अथक शम करणार्या
कमर मनुिष्यापे्ा शेष आहे, एका ततवजानया पे्ा
अंतयारमी परमातमयाचे उपासक असणारे रहसयमय शसदी
पापतकतर रहसयवादी योगी शेष आहेत, आणण सवर
रहसयमय गूढवादी योगयांपैककी जो भशकयोगाचे आचरण
करतो, जो सतत भगवंतां्या भशकसेवेत कायररत असतो,
तो सवरतम आहे. ईशोपननषद आपलयाला याच
पररपूणरतेकडे वळणयास सांगत आहे.

मंत १६
पूषन् एकषर यम सूयर पाजापतय वूह रशमीन् समूह । तेजो
यत् ते रपं कलयाणतमं तते पशयामम यः असावसौ पुरषः
सः अहम् अतसम ।।१६।।
हे पोषण करने वाले ! हे जानसवरप ! हे ननयनता ! हे सूयर
! हे पजापनत ! अपनी इन रचशम समूहो को एकत कर के
हटा दे । इस तेज को अपने तेज मे ममला ले । मै इस
पकार उस अनतशय कलयाणतम रप को दे खता हँ । वह
जो परम पुरष है, वह मै ही हँ ॥१६॥

मंत सोळावा
पूषनेकषर यम सूयर पाजापतय वूह रशमीन् समूह । तेजो
यते रपं कलयाणतमं तते पशयामम योऽसावसौ पुरषः
सोऽहमतसम।। ।।१६।।

समान अथारचे शबद

पूषन - ओळ दे खभालकतार; एकषर - पाचीन ततवजानी; यम


- ननयमन करणारे ततव; सूयर - सूरांचे (महान भका) चे
गंतव; पाजापतय- पजापकतिचा नपय, तयांचा नहतर्क
ककिवा पजापतीचे अपतय; वूह - हटवा; रशमीन् - नकरणे;
समूह - कृपया समेटून घया; तेजो - तेजोभार; यत -
जेणेकरन; ते - आपले; रपम - सवरप; कलयाण तमम
- अतयंत शुभ; तत- तया; ते - आपलया; पशयामी - मी पाह
शकतो; य - जे आहे; असो - सूयारसारखे; असौ - तो ;
पुरष - आददतय पुरष; स : - तो ; अहम - मी (सुदा);
असमी - आहे.

भाषांतर

हे माझ्या पभू! , हे नवशाचे ततववेता, ननयमांचे ननयंता,


शुद भकांचे गंतव, सृषी-पजाती्या पूवरजांचे
नहतचचितक, कृपया आपलया अतीदद्रय नकरणांचे तेज
काढा, जेणेकरन मी तुमचे आनंददायक रप पाह शकेन.
तूमही सूयारसारखे, ईशराचे सावरकाशलक सवर्च
वशकमतव आहात.

सपषीकरण

सूयर आणण तयाचे नकरण गुणातमक दिष््ा एकच आहेत.


तयाचपमाणे, ईशर आणण जीव गुणवतेत एक आहेत. सूयर
एक आहे, परंतु सूयार्या नकरणांचे रेणू असंखय आहेत.
सूयारचे नकरण हे सूयारचा एक भाग असतात, आणण सूयर
आणण तयाचे नकरण ममळू न एकनततपणे संपूणर सूयर बनतो.
सूयारमधयेच सूयर दे वता राहते. अगदी तयाचपमाणे,
परमेशराचे धाम गोलोक वृंदवान, जेथून बमह-ज्योतीचा
उद्भव होत असतो. तया परम धामात भगवान शीकृिष्ण
आपलया ददव अशा शाशत लीलांचा आनंद तयां्या
ननतयमुक पाषरदांसमवेत घेत असतात. बमहसंनहतेत;.
(५.२९) याच सतयास दजोरा दे णयात आला आहे.

मचनतामणणपकरस्सु कलपवृ्-
ल्ावृतेषु सुरभीरणभपालयनतम्।
लकमीसहाशतसमभसेवमानं
गोनवनदमाददपुरषं तमहं भजामम।।

“मी पुराण पुरष भगवान गोकविदाची उपासना करतो, जे


चचितामणी रतनांनी भरलेलया, आणण ल्-ल्
कलपवृ्ांनी आवृत असलेलया, आधयाततमक जगात सवर
पकार्या इ्छापूतर करणाऱ्या कामधेनू गायीचे संगोपन
करतात.(व जेथे) हजारो हजारो लकमी दे वी तयांची
नेहमीच अतयंत शदा आणण पेमभावनेने सेवा करतात. ”

बमह-ज्योतीचे वणरन बमहसंनहतेत , सवर्च आधयाततमक


गहलोक, गोलोक वृंदावन येथून ननघणारी नकरणे महणून
केले आहे.ज्यापमाणे सूयर नकरणे सूयारपासून उद्भवतात.
जोपयरत एखादा बमह-ज्योती्या तेजास पार करन जात
नाही, तोपयरत कोणालाही भगवतां्या ददव धामाची
(परमेशरा्या भूमीची) मानहती ममळू शकत नाही.
ननराकार बमहाचे उपासक ककिवा ततवजानी, बमहज्योतीचा
लखलखीत पकाशाने डोळे ददपून गेलयाने जणू काय अंध
होतात, तयामुळे भगवंताचे परम धाम आणण तयांचे ददव
अलौनकक सच्चदानंद रप पाह शकत नाहीत. आपलया
अलपजानामुळे मयारददत झालेले असे ननराकारवादी
नवचारवंत भगवान शीकृिष्णांचे सवारगीण आनंदमय
सवरप समजू शकत नाहीत. महणूनच ईशोपननषदाचा या
मंतात, बमह-ज्योतीचे तेजसवी नकरण दर काढू न
टाकणयासाठी परमेशराची पाथरना करणयात आली आहे,
जेणेकरन शुद भक तयांचे परम आनंदमय ददव रप
पाह शकेल.

अवक ननराकार ब्-ज्योनतची जाणीव करन ,


एखा्ाला परमेशरा्या शुभ पैलूचा अनुभव होतो, आणण
परमातमा ककिवा परमेशरा्या सवरवापी वैशशिष््ाचा
सा्ातकार करन एखा्ाला तयाहन अमधक शुभ जान
पापत होते. परंतु पूणरपुरषोतम भगवंतां्या वशकरेखेचे
समोरासमोर पतय् दशरन घेतलयामुळे भकास परम
सतयाचे सवारत शुभ वैशशिष्् अनुभवता येते. ईशराला
नवशाचा पधान ततवजानी आणण दे खभाल करणारा आणण
नहतचचितक महणून संबोधले जात असलयाने, परम सतय हे
ननराकार असू शकत नाही.असे ईशोपननषदाचे पनतपादन
आहे. "पूषन" (पालनकतार) हा शबद नवशेष अथरपूणर
आहे, कारण भगवान सवर पाणयांचे पालनपोषण करीत
असले तरी, ते नवशेषतः आपलया भकांची दे खभाल
करतात. ननराकार ब्-ज्योतीला पार करन गेलया नंतर,
मग भगवंतांचे वैयशकक पैलू आणण तयांचे सवारत उतम
शाशत सवरप पाहन भकाला पररपूणर सतयाची जाणीव
होते.

आपलया भागवत-संदभर गंथात , शील जीव गोसवामी


असे नमूद करतात : “भगवंतां्या साकार
वशकमतवामधयेच परम सतयाची पररपूणर कलपना येते;
कारण ते सवरशशकमान आहेत. आणण तयां्यात ददव
सामरयर पररपूणर आहे. ब्-ज्योतीत परम सतया्या
पररपूणर सामरयारची जाणीव होत नाही; महणूनच बमह
सा्ातकार हा केवळ आंशशक अनुभूतीचा सा्ातकार
आहे. अहो! नवदान ऋषीनो , भगवान या शबदातील
पनहलया (भ) वणारचे दोन अथर आहेत : पनहला महणजे
'पूणर दे खभाल करणारा' आणण दसरा 'संर्क'. दसरे
अ्र ( ग ) महणजे 'मागरदशरक', 'नेता' ककिवा 'ननमारता'
होय. अ्र 'वान' असे सूमचत करते, ककी पतयेक पाणी
तयां्यामधये राहतात, आणण तेही पतयेक जीवात अंतयारमी
महणून ननवास करतात. दसऱ्या शबदांत, अतीदद्रय शबद
भगवान असीम जान, सामरयर, शककी, संपनता, सामरयर
आणण पभाव यांचे पनतननमधतव करतो - कोणतयाही
भौनतक अहंकारा नवना. "

भगवंत आपलया ननसवाथर भकांची पूणरपणे दे खभाल


करतात, आणण भककीत पूणरता पापत करणयाचा ददशेने ते
तयास रमशः मागरदशरन करतात. आपलया भकांचा
मागरदशरक महणून, शेवटी ते भककी सेवेचे इच्छत फल तर
तयास दे तातच, मात अंनतमत: सवत:ला ही भकासाठी
दे ऊन टाकतात, अथारत भकासाठी सवत:ला समरपित
करतात. परमेशराचे भक परमेशराला तया्याच कृपेने
पतय् समोरासमोर पाहतात; अशा पकारे भगवान
तयां्या भकांना गोलोक वृंदवना्या परम आधयाततमक
गहापयरत पोहोचणयास मदत करतात. भगवंत, तयां्या
भकांना सवर आवशयक सुनवधा, पातता दे ऊ करतात
जेणेकरन ते शेवटी तयां्यापयरत पोहोचू
शकतील.भगवंत हे सवर कारणांचेही कारण आहेत. दसर्
या शबदांत, ते कोणतयाही कारणाचा पररणाम नाहीत, तर
याउलट तेच सवर कारणांचेही मूळ कारण आहेत.
पररणामी ते सवतः्या अंतगरत सामरयर शककीचे सवत:च
पकटीकरण करन सवतःच आनंद घेतात. बनहरंगा शककी
तयां्यादारे पतय्पणे पकट होत नाही, कारण ते सवत:
ला पुरष अवतार महणून नवसताररत करतात ,आणण या
सवरपातच ते भौनतक अणभवककीची वैशशिष््े राखतात.
अशा नवसतारांदारे भगवंत वैणशक पकटीकरण तयार
करतात, तयाची दे खभाल करतात आणण तयाचा नाशही
करतात.

चेतन जीवातमयांचे आणण भगवंतांचे वेगळे पण दे खील


आहे, जीवातमे भगवंताचे नवसतार (अंश) आहेत; आणण
तयां्यातील काही जण ईशर बनू इच्छतात आणण
तयामुळे ते परमेशराचे अनुकरण करणयाची इ्छा
करतात, महणूनच भगवंत पकृतीवर पभुतव
ममळवणया्या जीवां्या पवृतीचा तयांना पूणरपणे उपयोग
करता यावा, यासाठी पयारयी भौनतक सृषीची ननरमिती
करन, ते भगवंत जीवातमयांना तया वैणशक सृषीत पवेश
कर दे तात. जीव भगवंताचे ननतय अंश आहेत चेतन
जीवां्या उपचसथतीमुळे संपूणर जगात अभूतपूवर कृती
आणण पनतनरयेत ढवळले जाते. अशा पकारे सजीव
घटकांना भौनतक सवरपा्या आमधपतयासाठी पूणर
सुनवधा ददली जाते, परंतु परम ननयंतक परमेशरच राहतो,
अंतयारमी परमातमाच सवरवापी बनून ननयंतण करत
असतो, हा परमातमा पुरष अवतारांपैककी एक नवसतार
आहे, जो तया्या संपूणर वैशशिष््ांसह सवत: परमेशरच
आहे .

अशा पकारे चैतनयमय कण (जीवातमे) आणण ननयंतक


परमेशर ,यां्यात आतमा आणण सुपरसोल (परमातमा)
असा महतवाचा भेद आहे परमातमा हा ननयंतक आहे,
आणण जीवातमा ननयंनतत आहे; महणून ते वेगवेग्या
शेणीत आहेत. परमातमा जीवातमयास तया्या भौनतक
जीवनात पूणरपणे सहकायर करत असलयामुळे जीवातमयाने
धारण केलेलया पतयेक शरीरात, तो जीवाचा सोबतच
राहतो, महणून परमातमा जीवातमयाचा वासतनवक व
सततचा साथीदार महणून ओळळखला जातो.

परमेशराचे सवरवापी वैशशिष्् अतसततव - जे उतपती,


चसथती, पलय या सवर पररचसथतीमधये नव्मान असते;
तसेच दजव-शककीचे अतसततव ज्यापासून आहे, अथारत
बदजीव आणण मुकजीव असे दोनही जीव जेथून वुतपन
होतात, - ते बमह महणून ओळळखले जाते. परमेशर हा
परमातमा आणण बमह या दोहोचा उगमाोत असलयामुळे
सवर सजीव अतसततवांचे आणण अतसततवात असलेलया सवर
गोषीचे तो मूळ आहे. ज्याला हे मानहत आहे, तो सवत:ला
परमेशरा्या भककी सेवेत सतत मगन करतो. परमेशराचा
असा शुद आणण पूणर जाणकार भक तया्या
अंतःकरणाने आणण आतमयाने पूणरपणे भगवंताशी
जोडलेला असतो, आणण जेवहा जेवहा असा भक
आपलया सारखया भकांसोबत एकत येतो, तेवहा तयां्यात
कोणतयाही भौनतक गोषीची वायफळ चचार होत नाही, तर
केवळ भगवंता्या ददव कायारचे गुणगान होत असते. जे
शुद भकांइतके पररपूणर नाहीत, महणजे ज्यांना केवळ
परमेशरा्या बमह ककिवा परमातमा वैशशिष््ाची जाणीव
झाली आहे; परंतु भगवंता्या भशकसेवेत संलगन नाहीत;
तयांना पररपूणर भकां्या कायारचे कौतुक असू शकत
नाही. भगवान शुद भकां्या अंत:करणात भशकसेवेचे
आवशयक ते जान पदान करन आपलया भकाची
नेहमीच मदत करत असतात, आणण अशा पकारे भगवंत
आपलया नवशेष मजरने भका्या हृदयातील सवर
अजानाचा नाश करतात. मानशसक तकरवादी आणण योगी
याची कलपना कर शकत नाहीत, कारण ते कमीतकमी
तयां्या सवतः्याच सामरयारवर अवलंबून असतात. परंतु
एक भक पूणरपणे भगवंताचा आशय घेतो.
कठोपननषदात (1.2.23) सांनगतलयापमाणे,
नायमातमा पवचनेन लभ्यो न मेधया न बहुना शुतेन ।
यमेवैष वृणुते तेन लभ्यः तसयैष आतमा नववृणुते तनूँ सवाम्
॥२३॥
दजसको यह सवीकार कर लेता है उसके दारा ही पापत
नकया जा सकता है । उसके पनत वह आतमा अपने सवरप
को पकट कर दे ता है
भगवंत ज्या्यावर कृपा करतात, आणण सवत:ला
ज्या्यासमोर पकट करतात,तोच तयांना जाणून शकतो,
इतर कोणीही तयांना समजू शकत नाही. अशा पकारची
खास मजर भगवंत केवळ तयां्या शुद भकांवरच
करतात. अशा पकारे ईशोपननषदाचा हा मंत
परमेशराकडे तयाचा भक तया्या कृपेची याचना करणारी
पाथरना करतो आहे, हे दशरनवणारा आहे. ज्यात एक शुद
भक बमह ज्योतीचे तेज हटवून परमेशराने तयाला
आपलया शीमुखाचे दशरन ्ावे, अशी कृपा-याचना तो
करतो आहे.

मंत सतरावा
वायुः अननलम् अमृतम् अथ इदम् भसमानतँ शरीरम् । ॐ
रतो समर कृतँ समर रतो समर कृतँ समर ।।१७।।

अब यह पाण उस सवारतमक वायु, अननल, अनवनाशी को


पापत हो । और शरीर भसम हो । ॐ ... अब नकये हुए को
समरण कर, नकये हुए को समरण कर ॥१७॥

समानाथर शबद
वायू - पाणवायू; अननलम - हवेचा एकूण सतोत समषी
वायू ; अमृतम् - अनवनाशी; अथ - आता; इदम - हे;
भसमानतम - अगनीत भसम झालयावर; शरीरम - सथूल
शरीर; ओळम - परमेशरा, रतो - सवर यजांचा भोका ;
समर - कृपया समरण करा; कृतम - माझ्यादारे केलेली
सवर कमर; समर - कृपया ल्ात ठे वा; रतो - हे सवर्च
लाभदायक यजमय भगवान; समर - कृपया ल्ात ठे वा;
कृतम् - मी तुम्यासाठी केले ते सवर कमर; समर - कृपया
ल्ात ठे वा.

भाषांतर

या तातपुरतया शरीरास भसम होऊन जाऊ ्ा, आणण


पाणवायू संपूणर समषी वायूत नवलीन होऊ ्ा. आता, हे
माझ्या सवामी! माझ्या सवर यज कमारची आठवण ठे वा,
आणण आपणच परम लाभदायक आहात महणून कृपया
मी तुम्यासाठी जे काही केले ते आठवा.

सपषीकरण
तातपुरते भौनतक शरीर नकककीच एक नवदे शी पोशाख
आहे. भगवद्-गीता (2.20) सपषपणे सांगते, शरीराचा
नाश झाला तरी आतमयाचे अतसततव नष होत नाही,तसेच
जीवातमा आपले वैयशकक अतसततव ओळळख गमावत
नाही. सजीव अतसततवाची ओळळख कधीच ननराकार
नसते; तयाउलट, भौनतक शरीररपी पोशाखच खरेतर
रपहीन आहे, आणण अनवनाशी जीवातमया मुळेच
शरीराला भौनतक सवरपाचा आकार येतो. कोणताही
जीवातमा मुळात ननराकार नसतो, जसे चुककी्या अपुऱ्या
जानामुळे काही अलपजानी लोक समजतात. पसतुत मंत
भौनतक शरीरा्या उ्चाटना नंतर चैतनयमय जीव
(आतमा) अतसततवात राहतो, हे सतय सथानपत करतो.

भौनतक जगात, भौनतक पकृनत आपलया अयुत


कारीगरीने चेतन जीवां्या इंदद्रय संतुषीसाठी नवनवध
पकारची शरीरे तयार करन तयां्या नवनवध वासना
पूतरची ववसथा करते.ज्या दजवातमयासनवषेची चव
चाखायची इ्छा असते, तयाला तसे भौनतक शरीर ददले
जाते, जे नवषा खाणयासाठी योगय आहे - जसे डु ककर.
तयाचपमाणे, ज्याला इतर पाणयांचे मांस व रक खाणयाची
इ्छा असते, तयाला योगय दात आणण नखे असलेलया
कहिा वाघाचे शरीर ददले जाते. परंतु मनुिष्य दे ह हा मांस
खाणयासाठी ददलेला नाही, तसेच अधाशीपणे काहीही
खाणयासाठी सुदा नाही, अगदी नतरसकरणीय अवसथेत
दे खील मनुिष्यास नवषेची चव घेणयाची इ्छा नसते.
मानवी दात अशा पकारे बननवले गेले आहेत, ककी फळे
आणण भाज्या आपण तोडू न,चावून खाऊ शकतो,
यावनतररक दोन सुळे ही मानवास आहेत, जेणेकरन
आददवासी मानव इ्छा असलयास मांस खाऊ शकतो.

परंतु कोणतयाही पररचसथतीत सवर पाणी आणण मानवांचे


भौनतक शरीर चेतन जीवातमयांसाठी परदे शी
आहे.आतमयाची भौनतक शरीरे इंद्रीय संतुषी्या तया्या
नवनवध इ्छांनुसार बदलत राहतात. उतरांती्या
पनरयेत, सजीव अतसततव एकामागून एक शरीर बदलत
असते. सवरपथम जीवातमे जलचर शरीर धारण करतात.
मग ते भाज्या-वनसपती जीवनात, पुढे कृमी जीवनात,
कृमी पासून सरीसृप व नंतर सरपटणाऱ्या जीवनापासून
प्ी जीवनात, प्ी जीवनापासून ते पाणी जीवन आणण
पाणी जीवनापासून मानवी सवरपात पवेश करतात.
सवारत जासत नवकशसत सवरप हे मानवी रप आहे,
मनुिष्य जीवनात जीवातमयाची चेतना सवारमधक नवकशसत
असते, अधयाततमक जानाची पूणर भावना मनुिष्यांस पापत
करत येते. एखा्ा वककी्या सवर्च आधयाततमक
नवकासाचे वणरन या मंतात करणया आले आहे :साधकाने
भौनतक शरीर सोडावे, अगनीने जळालयानंतर ते राख
बनले जाईल, आणण पाणवायूला शाशत समषी वायू
ततवात नवलीन होऊ ्ावे. सजीवांचे नरयाकलाप
शरीरात वेगवेग्या पकार्या वायूं्या हालचालीदारे पार
पाडले जातात, तयास सारांशाने पाणवायू महणतात. योगी
साधारणपणे शरीरातील वायूस कसे ननयंनतत करावे,
याचा अभ्यास करतात. आतमा वायू्या नवनवध चरातून
वर्या ददशेने अंनतमत: बमह-रंधा पयरत वर चढला
पानहजे. तया कबिद पासून पररपूणर योगयाला सवतःस
आवडतया कोणतयाही गहात सथानांतररत करता येऊ
शकता. ही पनरया महणजे एक भौनतक शरीर सोडणे,
आणण दसर्यामधये पवेश करणे होय. परंतु अशा
पकार्या बदलांची सवर्च पररपूणरता केवळ तेवहाच
उद्भवली जाते;जेवहा या मंतात सांनगतलयापमाणे चेतन
जीव भौनतक शरीर सोडू न दे णयास पूणरपणे स्म असेल,
जेणेकरन तो आधयाततमक वातावरणात पवेश कर
शकेल, दजथे तो पूणरपणे णभन पकारचे शरीर नवकशसत
करेल - एक अधयाततमक स्चीदानंद शरीर , जे मृतयू
ककिवा पररवतरन रनहत असते.

इथलया या भौनतक जगात इंदद्रयांना संतोष दे णया्या


जीवां्या वृतीमुळे (वेगवेग्या इ्छांमुळे) भौनतक
पकृती दजवातमयांना नवनवध शरीरे बदलणयास भाग
पाडते. या इ्छां्या अनुरप पापत होणारी शरीरे महणजे
बमहा आणण दे वतांपासून जीवनातील नवनवध पजातीची
पनतननमधतव करणारी भौनतक शरीरे होत, या सवर सजीव
अतसततवांची शरीरे वेगवेग्या आकाराची व घटक
पदाथार्या संममशणाची बनलेले असतात. जानी मनुिष्य
एकातमता शरीरा्या नवनवध पकारात नवहे; तर
आधयाततमक (आतमततव पाहन) अतसमतेमधये पाहतो.
अधयाततमक चेतनांश, जीव जो परमातमयाचा एक ननतय
अंश आहे, तो एखा्ा कुता्या शरीरात ककिवा दे वते्या
शरीरात असला तरीही सवरत समानच असतो. जीवातमा
तया्या पाप आणण पुणय कायारनुसार णभन शरीरे धारण
करतो. मानवी शरीरात चेतनेचा नवकास सवारमधक आहे.,
भगवद्-गीते (7.19) मधये महटलयापमाणे, अनेक अनेक
जनमानंतर जानाची जोपासना केलयानंतर पूणरतवास
पोहोचलेला मनुिष्य परमेशराला शरण जातो. जेवहा कोणी
परम भगवान, वासुदेव यांना शरण जातो,तेवहाच खऱ्या
अथारने तो जानाची पररपूणरता पापत करतो. अनयथा,
एखा्ाला आपलया आधयाततमक अतसमतेचे (आतमयाचे)
जान पापत झालयावरही, जर एखा्ास हे समजले नाही;
ककी जीवातमे संपूणर परमेशराचे मचरसथायी अंश आहेत,
आणण जीव कधीच परमपूणर परमेशर होऊ शकत नाहीत;
तर मात तयाला पुनहा या भौनतक वातावरणात (जनम-
मृतयू्या संसार बंधनात) पडावे लागेल. , जरी तो बमह-
ज्योनतत नवलीन झाला असेल, तरीही तयास माघारी
परतावे लागते .

आपण मागील मंतापासून हे शशकलोच आहोत ककी,


बमहज्योती महणजे परमेशरा्या अलौनकक शरीरातून
ननघणारी तेजोनकरणे आहेत,या तेजो नकरणांमधये
आधयाततमक मचतकण अथारत जीव यांचे सवतंत अतसततव
आहे. कधीकधी जीवातमे सवत:च ईशरासारखे भोका
ककिवा सवामी बनू इच्छतात, भोका बनून जीवातमयांना
इंदद्रयांचा आनंद घयायचा असतो; आणण महणूनच परमेशर
तयांना इंदद्रयां्या अमधपतयाखाली असणारे भौनतक शरीर
पदान करन, तयांना भौनतक जगात खोटा ईशर
बनणयासाठी पाठवतो. भौनतक जगतावर पभुतव
ममळवणयाची इ्छा ही जीवां्या भौनतक जीवनाचा रोग
आहे, कारण इंदद्रय नवषयां्या सुखाला भुललयाने, जीव
तया नवषयांचा आनंद घेणयासाठी याच भौनतक जगात
नवनवध शरीरांतून सतत भरकटत राहतो. बमहज्योतीत
नवलीन होणे ककिवा बमहात एक होणे, हे पररपकव जान
नाही. केवळ भगवंताला पूणरपणे शरण जाणे, आणण
आधयाततमक भककी सेवेची भावना नवकशसत करणे, हेच
सवर्च सतरावर पोहोचणयाचे मागर आहेत.

या मंतामधये जीव आपले भौनतक शरीर सोडलयानंतर


आणण भौनतक पाणवायूचे उतरमण केलयानंतर
परमेशरा्या आधयाततमक राज्यात पवेश करणयाची
पाथरना करतो. भक परमेशराची पाथरना करतो, ककी
ईशराने आपलया कृती आणण दे ह भसमीभूत होणयापूवर
आपण केलेलया तयागांची आठवण ठे वावी. तो ही पाथरना
मृतयू्या वेळी करतो, तया्या मागील कृतयांनवषयी आणण
अंनतम धयेयाबदल तयास पूणर जाणीव आहे. जो पूणरपणे
भौनतक पकृती्या जो पूणरपणे अमधपतयाखाली असतो,
तया वककीस भौनतक शरीरा्या अतसततवादरमयान
केलेलया आपलया भयंकर नरयांची आठवण येते; आणण
पररणामी तयाला मृतयूनंतर आणखी एक भौनतक शरीर
ममळते. भगवद्-गीता (8.6) या सतयाची पुषी करते:

यं यं वानप समरनभावं तयजतयनते कलेवरम् |


तं तमेवैनत कौनतेय सदा तद्भावभानवतः || ६ ||

“हे कौनतेय! , जेवहा तो दे ह सोडतो तेवहा एखा्ाची जी


काही अवसथा होते ते आठवते, ती राज्य तो अपयशी
होऊ शकत नाही.” अशा पकारे जीवातमयाचा
आशा,आकां्ा पुढील जीवनात मन वाहन नेते.

नवकसीत मन नसलेलया साधारण पशू-पकयां्या


तुलनेत,नवकसीत मनाचा मानव मृतयूवेळी जीवनातील
घटनांनी आठवू शकतो, मरत असणारा मनुिष्य आपलया
जीवनातील नवनवध नरयाकलाप झोपेत राती पडणाऱ्या
सवपासारखे आठवू शकतो ; महणूनच मृतयूवेळी मनुिष्याचे
मन भौनतक वासनांनी भारीत झालेले असते, तयामुळे
पररणामी तो अधयाततमक शरीरात ककिवा आधयाततमक
राज्यात पवेश कर शकत नाही. भकां्या मनात मात
भगवंता्या भककी सेवेदारे तयां्याबदल पेम भावना
ननमारण झालेली असते. जरी मृतयू्या वेळी भक
परमेशराला ककिवा तयां्या भककीसेवेला आठवू शकला
नाही , तरीही भगवंत तयाला नवसरत नाहीत.
ईशोपननषदा्या या मंतात भकाने भगवंतासाठी केलेलया
तयागाची आठवण ईशराला करन दे णयासाठी, ही पाथरना
केली आहे; परंतु अशी कोणतीही आठवण करन ददली
नाही; तरीसुदा परमेशर आपलया शुद भकाला व तयाने
केलेलया सेवेला कधीही नवसरत नाही.

भगवद्गीते (९.३०-३४) मधये भगवंत तयांचा तयां्या


भकांशी असलेला घननष संबंध सपषपणे वणरन करन
सांगतात : “ एखा्ाने जरी अतयंत भयंकर कृतय केले
असले, तरी तो भककी सेवेमधये संलगन झाला असलयाने
पनवतच मानला जाईल; कारण तयाचे मन योगय दठकाणी
दढ झाले आहे. तयाचा ननधारर भगवंताची भककी करणयाचा
असलयाने, तो लवकरच नीनतमान होतो, आणण मचरसथायी
शांती पापत करतो. हे कुनती्या मुला! घोनषत कर, ककी
माझ्या भकाचा कधीही नाश होत नाही. हे पृथा पुता!,
जे लोक माझ्यामधये आशय घेतात, असे ते मग जरी -
षसतया, वैशय तसेच शूद्र यांसारखे जनमाने कननष मानले
गेलेले लोकही असले; तरीही तयांना माझे परम
गंतवसथान ममळू शकते. मग नीनतमान बामहण,भक
आणण राजषर यां्या बदल तर काय बोलावे?. महणूनच,
या तातपुरतया दयनीय भौनतक जगात येऊन, माझी सेवा
करणयासाठी पेमळपणे मगन रहा. मनात नेहमी माझाच
नवचार कर, माझा भक बन, मलाच नमन कर, आणण
माझी उपासना कर.अशापकारे पूणरपणे माझ्यातच लीन
झालयामुळे, तू नकककी माझ्याकडे येशील. ”

शीला भशकनवनोद ठाकूर यांनी या वचनांचे सपषीकरण


पुढील पमाणे ददले आहे : “एखा्ाने कृिष्ण भकाला
साधू-संतां्या मागारवर असलेले मानले पानहजे, जरी
असा भक सु-दराचार वाटला तरी, सु-दराचार - ' कननष
चारीतयाची वककी.' सु-दराचार या शबदाचा खरा हेतू
समजून घेणयाचा पयतन केला पानहजे. बद आतमयास
दहेरी जीवन मागारने कायर करावे लागते - पनहले महणजे
शरीरा्या दे खभालीसाठी आणण दसरे पुनहा आतम-
पापतीसाठी. सामादजक चसथती, मानशसक नवकास,
सव्छता, तपसया, पालन-पोषण आणण अतसततवासाठीचा
संघषर या सवर गोषी शरीरा्या दे खभालीसाठी आहेत.
आतम-सा्ातकार कायारचा दसरा भाग महणजे ईशरभक
महणून ईशरा्या सेवेसाठी, पसनतेसाठी आपला
ववसाय अंमलात आणणे, आणण तशा कृती दे खील
करणे. एखा्ाने समांतर मागारने ही दोनही णभन कायर पार
पाडली पानहजेत, कारण एक बद जीव आपलया
शरीराची दे खभाल सोडू न दे ऊ शकत नाही., तथानप,
भककी सेवेतील कायारत वाढ झालयाने शरीरा्या
दे खभालीसाठी असलेलया कायारचे पमाण आपोआपच
कमी होते. जोपयरत भककी सेवेचे पमाण योगय कबिदवर येत
नाही, तोपयरत अधूनमधून भौनतकतेचे पदशरन करणयाची
वृती राहतेच. परंतु हे ल्ात घयावे, ककी अशा पकार्या
भौनतक ऐशयर पदशरनाची लालसा जासत काळ दटकू
शकत नाही; कारण परमेशरा्या कृपेने अशी अपूणरता
लवकरच संपुषात येईल. महणून भककी सेवेचा मागर हा
एकच योगय मागर आहे. जर एखादी वककी जर भककी्या
योगय मागारवर दढ असेल; तर मात भौनतकतेचे असे
पासंनगक पदशरन सुदा आतम-पानपत करणयास फारसा
अडथळा बनू शकत नाही. ”

ननराकारवादी भककी सेवेचा मागर नाकारतात, कारण ते


परमेशरा्या बमह-ज्योती सवरपाकडे आकृष झालेले
असतात. मागील मंतांत सांनगतलयापमाणे ते बमहज्योती
पार करन जाऊ शकत नाहीत; कारण तयांना
भगवंता्या पूणर पुरषोतम वशकमतवावर नवशास नसतो.
तयांचे मुखय: काम महणजे शबदांची जुगलबंदी आणण
मानशसक तकरवाद हेच असते. भगवद्गीते्या १२ वा
अधयायात (१२.५) सपष केलयापमाणे ननराकारवादी वथर
ननिष्फळ शम करतात .

या मंतात सूमचत केलेलया सवर सुनवधा परम सतया्या


साकार रपाशी संपकर ठे वून सहज ममळवता येतात.
परमेशरा्या भककी सेवेमधये मुखयत: नऊ ददव उपरम
असतात: (१) परमेशरानवषयी ऐकणे, (२) परमेशराची
सतुती करणे, (३) परमेशराचे समरण करणे, (४)
परमेशरा्या चरण कमलांची सेवा करणे, (५) परमेशराचे
अचरन-पूजन करणे , (६) परमेशरास पाथरना करीत
राहणे, (७) परमेशराची सेवा करणे, (८) परम पभूशी
मैती करणे, आणण (९) परमेशराची संपूणर शरणागती
सवत:सनहत सवर काही समपरण करणे. भककी सेवेची ही
नऊ ततवे सवर एकतपणे अंमलात आणली ककिवा एक-
एक जरी आचरणात आणली -तरी एखा्ा भकास
भगवंता्या सतत संपकारत राहणयास मदत होते.
अशापकारे, जीवना्या शेवटी भकाला परमेशराचे समरण
करणे सोपे जाते. या नऊपैककी केवळ एका ततवाचे
आचरण करन, खालील पखयात भकांनी सवर्च
पररपूणरता पापत केली होती: (१) परमेशरा नवषयी ऐकून
-शीमद्-भागवताचे केवळ शवण करन परीण्त महाराज
ददवतवास पोहोचले, (2) भगवंतांचा गौरव करन-
शुकदे व गोसवामी, भागवत पुराणाचे वका पूणरतवास
पोहोचले. (३) भगवंतांना पाथरना करन, अरूराने ददव
चसथती पापत केली. (४) परमेशराचे समरण करन पलहाद
महाराज पूणर सथीतीस पापत झाले. (५) परमेशराची
अचरन-उपासना केलयामुळे, पृथू महाराजांना पररपूणरता
ममळाली. (६) भगवंतां्या चरण कमलांची सेवा करन,
दे वी लकमी यांनी पररपूणरता ममळवली आहे. (७)
परमेशराची वशकगत सेवा करन हनुमानला अपेण्त
पररणाम ममळाला. (८) परमेशराशी असलेलया मैतीमुळे
अजुरनाला पूणरतवाचा सा्ातकार झाला, (९) आपलयाकडे
असलेले सवर काही परमेशराला समरपित करन तयास
शरण जाणयाने, बली महाराज इच्छत पररपूणर सथीतीस
पापत कर शकले.

वासतनवक, ईशोपननषदा्या या मंताचे तसेच वेदातील


इतर सवर मंतांचे सारांशरपाने सपषीकरण खरेतर वेदांत-
सूता मधये योगयररतया करणयात आले आहे,आणण वेदांत-
सूताचेही सपषीकरण शीमद्-भागवत या गंथात करणयात
आले आहे. भागवत पुराण हे वैददक वृ्ाचे पररपकव
फळ आहे. शीमद्-भागवत या वैददक गंथात नवशशष
मंताचे सपषीकरण परोतर सवरपात अगदी
सुरवातीलाच करणयात आले आहे ; परीण्त महाराज
आणण शुकदे व गोसवामी यां्या दरमयान संवादाची सुरवात
अशा परांनीच होते. ईशरनवषयक जान-नवजान ऐकणे,
आणण जप (परमेशराचे समरण करणे.) करणे; ही भककी
जीवनाची मूलभूत ततवे आहेत. परी्ीत महाराजांनी
संपूणर भागवत ऐकले होते; आणण शुकदे व गोसवामी यांनी
तयांना ते सांनगतले होते. महाराज परर्ीत यांनी शुकदे व
गोसवामी यांचाकडे नवचारपूस केली; कारण शुकदे व हे
तयां्या काळातील सवारत महान योगी ककिवा शेष
आधयाततमक गुर होते .

महाराज परर्ीत यांचा मुखय पर असा होता ककी : “


मृतयू्या वेळी पतयेक माणसाचे पमुख कतरव काय आहे
? ” शुकदे व गोसवामी यांनी तयाचे उतर ददले :

तसमाद्भारत सवारतमा
भगवानीशरो हरी।
शोतव ककीरतितवश
समतरव शे्छताभयम।।

“ ज्या कोणालाही सवर चचितांतून मुक होणयाची इ्छा


असेल, तयाने नेहमीच भगवान शीहरी यां्या नवषयी
ऐकले पानहजे, तयांचे गुणगान करावेत आणण तया
शीहरीचे सतत समरण करावे, ते भगवान हरी सवर गोषीचे
सवर्च संचालक आहेत, सवर अडचणीचे ननवारक
आहेत, आणण सवर सजीवांचे सवर्च अमधकारी आहेत.”
(भागवत २.१.५)

तथाकशथत मानवी समाज सामानयत: रातीचा वेळ


झोपेमधये ककिवा संभोगामधये, तसेच ददवस भराचा वेळ
शकय नततके पैसे कमनवणयामधये वाया घालवतै. इतर
वेळ कुटुं बाची दे खभाल करणयासाठी खरेदी करणयात
खचर करतो. भगवंता्या नवषयी चचार करणयास,
बोलणयास ककिवा तयां्याबदल नवचारपूस करणयास
लोकांना अदजबात वेळ ममळत नाही. तयां्यापैककी बऱ्याच
जणांनी ईशराचे अतसततवच नाकारले आहे; ईशराला
तयांनी आपलया जीवनातून फेटाळू न लावले आहे,
पामुखयाने तयाला ननराकार घोनषत करन टाकले आहे,
महणजेच बोध न करता. परंतु वैददक सानहतयात मग ती
उपननषदे असोत, , वेदांत-सूत, भगवद्-गीता ककिवा
शीमद्- भागवत ही शासते असोत, या सवरच वैददक
शासतांनी घोनषत केले आहे; ककी परमेशर एक भावना
असलेला पाणी आहे; आणण इतर सवर चेतन जीवांपे्ा
सवर्च चेतन आहे. तयाची गौरवशाली कायर आणण सवत:
परमेशर यां्यात कोणताही भेद नाही. महणूनच एखा्ाने
ऐनहक राजकारणी आणण समाजातील तथाकशथत
पनतषीत समजलेलया जाणाऱ्या लोकां्या कृती ऐकणयात
आणण तयानवषयी बोलणयात बहमूलय वेळ वाया घालवू
नये; तर केवळ परमेशराचे गुणगान करावे.आपले जीवन
आपण अशा रीतीने घडवून आणले पानहजे ककी, ते
संपूणरपणे ईशरा्या कायारत वसत राह शकेल.एक सेकंद
दे खील वाया जाता कामा नये. ईशोपननषद आपलयाला
अशा ईशरी कृतीबदल मागरदशरन करते.

ज्याला भककीसेवेचा जीवनभर सराव नसतो,अथारत


भशकचे उपासनेचे आचरण आपलया जीवनात ज्याने
केलेले नाही, भककीची सवय नसते, तो मृतयू्या वेळी,
शरीर नवसथानपत झालयावर परमेशराला कसे काय
आठवू शकेल? आणण ईशरपापतीसाठी केलेलया तयाग,
बशलदानाची आठवण ठे वावी महणून तो सवरशशकमान
परमेशराला कशी पाथरना कर शकेल? तयाग महणजे
इंदद्रयतृपतीस नाकारणे. एखा्ाने सवत:्या इंदद्रयांना
परमेशरा्या सेवेत संलगन करन ही कला शशकली
पानहजे. मृतयू्या वेळी अशा पकार्या अभ्यास-सरावाचा
वापर तो कर शकतो.
मंत १८ वा
अगने नय सुपथा राये असमान् नवशानन दे व् वयुनानन
नवदान् । युयोमध असमत् जुहुराणम् एनः भूनयषां ते नम
उशकम् नवधेम ।।१८।।

हे अनगन ! आप ही धन है । सवरसव है । समसत कमर को


जानने वाले है । हे दे व ! आपककी पानपत मे मेरे जो भी
पनतबनधक कमर है, उनहे दर करे । आपको बार-बार
नमसकार है ॥१८॥

समान अथारचे शबद

अगने - अगनी्या अमधषाती शशकशाली दे वता; नय -


घेऊन चला; सुपथा - योगय मागारने; राये - आपलया पयरत
पोहोचणयासाठी; असमान् - आमहाला; नवशानन - संपूणर;
दे व - हे माझ्या पभु; वयुनानन - कमर; नवदान - जाणणारे;
युयोमध - (तूमही) कृपया दर करा; असमात् - आम्या;
जुहुराणम - मागारवरील सवर अडथळे ; एन: - सवर दगुरण
ककिवा पाप; भूनयषाम - असंखय वेळा; ते - तुमहाला; नम:
उशकम - न नमन करणयासाठी शबद उ्चारतो; नवधेम -
मी (नमसकार) करतो.

भाषांतर

अगनीसमान तेजसवी व शुददकारक, पाप भसम करणारे


परमपभू ,सवरशशकमान परमेशरा! आता मी तुम्या
चरणांवर नतमसतक होतो.मी तुमहाला सवर पकारे पणाम
करतो. हे माझ्या पभो, कृपया तुम्या पयरत
पोहोचणयासाठी मला योगय तया मागारवर घेऊन जा,
आणण मी भूतकाळात जे काही केले; ते तुमही जाणत
असलयाने मला माझ्या मागील पापां्या पररणामांपासून
मुक करा; जेणेकरन माझ्या पगतीत कोणताही अडथळा
येणार नाही.

सपषीकरण

परमेशराला पूणरपणे शरण गेलयाने, आणण तया्या


नन:संशय कृपेसाठी पाथरना केलयाने, भक पूणर आतम-
सा्ातकारा्या मागारवर पगती कर शकतो.परमेशराला
येथे अगने असे संबोधले आहे, कारण तयास आतमसमपरण
करणाऱ्या आतमयां्या पापांना, तो भसम करन टाकतो.
मागील मंतांत वणरन केलयापमाणे, पररपूणरतेची वासतनवक
ककिवा अंनतम चसथती महणजे भगवंतांचे वशकमतव जाणणे
होय. तयाचे बमह-ज्योती ककिवा ननराकार बमह महणजे
भगवंता्या चेहऱ्यास झाकणारे एक चमकदार आवरण
आहे. फळा्या आशेने सकाम कमर करणयाचा कमर-
कांड मागर हा आतम-सा्ातकारा्या पयतनातील सवारत
ननमन टपपा आहे. असे कायर वेदां्या ननयमातमक
ततवांपासून जरासेही हटके केले गेलयावर तयाचे नवकमारत
रपांतर होते, असे कायर कतयारस फायदा न पोहोचवता,
तया्या नहतास बाधक नवरद कायररत होते. यालाच
पापकमर महणतात.असे नवकमर सदै व इंदद्रय तृपतीत
कायररत असणऱ्या भममत जीवातमयांदारे ननमारण केले
जाते, आणण महणून अशा नरया आतम-पापती्या मागारवर
अडथळे बनतात.

आतम-सा्ातकारा ची पापती केवळ मानवी जीवनातच


शकय आहे, परंतु इतर जीवनामधये नाही. येथे भौनतक
जीवसृषीत ८,४००,००० नवनवध पजाती आहेत; तयापैककी
बामहण संसकृतीने पात झालेलया मनुिष्यालाच केवळ
आतम-जान पापत करणयाची संधी दे णयात आली आहे.
बामहणाची पातता महणून ओळळखलया जाणाऱ्या सतयता,
इंदद्रय ननयंतण, सहनशीलता, साधेपणा, संपूणर जान
आणण दे वावरील पूणर नवशास या गुणांचा नवकास करणे
आवशयक असते. असे नाही ककी एखा्ाला फक तया्या
उ्च जनमाचा अणभमान वाटलयाने तो बामहण होतो.
एखा्ा शेष माणसाचा मुलगा महणून जनमाला आलयाने
एखा्ास शेष माणूस होणयाची संधी ममळते, तयाचपमाणे
बामहण पुत महणून जनमाला आलयामुळे एखा्ाला
बामहण होणयाची संधी ममळते. परंतु बामहणतव महणजे
जनमशसद हकक नवहे, बामहण परीवारात जनम महणजे
सवर काही नसते; कारण बामहण बनणयासाठी सवारत
महतवाचे महणजे बामहणतवाची पातता आतमसात करावी
लागते. एखा्ाला आपलया बामहण पररवारातील
जनमाचा अणभमान वाटताच,आणण तयाने वासतनवक
बामहणा्या गुणांना नवकशसत करणयाकडे दलर् करताच,
तो लगेचच अध: पनतत होतो आणण आतम-पापती्या
मागारवरन भरकटतो. अशा पकारे मानवी जीवनातील
परम धयेयास पापत करणयास तो अपयशी होतो.
भगवद-गीते (६.४१ -४२) मधये भगवंतांनी आशासन
ददले आहे, ककी योग-भष ककिवा आतम-सा्ातकारा्या
मागारपासून पनतत झालेलया आतमयांना सवत:्या योगाची
पूणरता पापत करणयाकररता, चांगलया बामहण पररवारात
ककिवा धनाि वैशय पररवारात जनमादारे पुनहा संधी
ममळते. अशा जनमांमधये आतम-पापतीची उ्च शकयता
असते. जर भमांमुळे या शकयतांचा गैरवापर केला गेला;
तर सवरशशकमान परमेशराकडू न तयास ममळालेलया
बहुमूलय मानवी जीवनाची संधी सदपयोगानवना वाया
जाते.

वैददक शासतांतील ननयामक ततवांचे पालन करणारा,


तयांचे अनुसरण करणारा वककी हळू हळू सकाम नरयां्या
सतरावरन जाना्या सतरापयरत उनत होतो. जेवहा अनेका
अनेक जनमानंतर , वककी परमेशराला शरण जातो, तेवहा
तयाची जान जोपासना पररपूणरतेस पोहोचते.ही सामानय
पनरया आहे. परंतु या मंतात सांनगतलयापमाणे जो
अगदी सुरवातीलाच भगवंतांना शरण जातो, तयाने
भककीचा सवीकार करन इतर सवर पाथममक टपपे मागेच
पार केले आहेत असे समजावे. भगवद् गीते (१८.६६)
मधये महटलयापमाणे , भगवंत अशा शरण आलेलया
आतमयाचा भार सवत:वर घेतात, आणण तयाला तया्या सवर
पापी कृतयांपासून पूणरपणे मुक करतात. कमर-कांड
मागारमधये वककी अनेक पाप नरयांमधये अडकणयाची
शकयता असते , तर जानकांड मागारत ,तानतवक जाना्या
नवकास मागारत, अशी पापी कृतये घडणयाची शकयता
तुलनेने कमी असते. परंतु भगवंतां्या भककीसेवेत अथारत
भककीमागारत पाप नरया ननमारण होणयाची शकयताच
नाही, कारण भगवंताचा भक तयांची भककी केलयामुळे
भगवंता सारखाच गुणवान बनतो. पाततेस पापत करतो,
मग बामहणाची पातता पापत करणयाबाबत काय बोलावे?
भक आपोआपच यज करणाऱ्या तज पुरोनहत बामहणा
सारखी पातता पापत करतो , जरी तया भकाचा जनम
बामहण कुटुं बात झाला नसेल तरीही. परमेशर अशा
पकारे सवरशशकमान आहे. तो बामहण कुटुं बात जनमाला
आलेलया माणसाला चांडाला सारखे बनवू शकतो, आणण
अगदी कुतयाचे मांस खाणाऱ्या चांडाल वककीस सुदा
बामहणापे्ा पनवत बनवू शकतो. शुद भक भककी
सेवे्या बळावर बामहण वककीपे्ाही शेष बनतो .
सवरशशकमान परमेशर पतयेका्या अंत:करणात अंतयारमी
महणून उपचसथत आहे, तो अंतयारमी परमातमा तया्या
पामाणणक भकांना योगय मागर दाखवत असतो. ज्यादारे
तो भक परमेशराकडे येऊ शकेल. असा ददशा ननदर श
केवळ शुद भकालाच नवहे; तर दसर्या कशाचीही
इ्छा करणाऱ्या साधारण भकास दे खील ददला
जातो.जेथे इतर अभकांचा पर आहे,तेथे ईशर कतयारला
तया्या जोखमीवरच कमर करणयास मानयता दे तो. परंतु
एखा्ा भका्या बाबतीत, भगवंत तयाला अशा पकारे
मागरदशरन करतात, ककी तयाने कधीही चूककी्या मागारने
जाऊ नये. शीमद्-भागवत (11.5.42) महणतो:

सवपादमूलमभजत: नपयसय
तयकानयभावसय हरर: परेश:।
नवकमर य्चोतपनततं कथच्चद्
धुनोनत सवरम हृदद समननवष:।।

“भगवान शी हरी्या चरणी पूणर शरण गेलेलया भकावर


भगवंत अमधक दयाळू आहेत, कारण जरी संयोगवश
भक कधी नवकमार्या (वैददक ननदर शांनवरद कृतय)
मोहात पडला तरी, भगवंत तया्या हृदयातून अशा
चुकांना सुधारतात, कारण भक परमेशराला खूप नपय
आहे. ”

शी ईशोपननषदा्या या मंतात भक परमेशराकडे पाथरना


करतो आहे, नक ईशराने तयास अंत:करणातून मागरदशरन
करावे. चूका करणे मानव सवभाव आहे. बद आतमा
नेहमीच चुका करणया्या अधीन असतो, आणण अशा
अजाणते पणे घडलेलया चुकांतून, पापकमारतून
सुटणयाचा एकच उपाय महणजे सवत:ला भगवंता्या
चरण कमलांवर समरपित करणे. जेणेकरन तो अशा
संकटांना टाळणयासाठी मागरदशरन करेल. परमेशर
शरणागती सवीकारणाऱ्या अशा आतमयांची पूणर
जबाबदारी घेतो; अशा पकारे सवर समसया सोडवणयाचा
एकमात उपाय महणजे परमेशराला शरण जाणे, आणण
तया्या ननदर शांनुसार वागणे. असे ददशाननदर श पामाणणक
भकाला दोन मागारनी ददले जातात : एक महणजे साधू-
संत, शासत आणण आधयाततमक गुर यांचा माधयमातून
आणण दसरा मागर महणजे सवत:्या अंत:करणात
परमेशरा दारे पापत झालेली पेरणा. अशा पकारे वैददक
जानाने पूणर जान पापत करणारा भक सवर बाबतीत
सुरण्त आहे.

वैददक जान अतीदद्रय आहे, आणण सांसाररक शै्णणक


पनरयेदारे ते समजले जाऊ शकत नाही. अधयाततमक गुर
आणण ईशरा्या कृपेनेच वैददक जान समजले जाऊ
शकते (यसय दे वे परा भशक यथा दे वे तथा गुर). जर
एखा्ाने एखा्ा पामाणणक आधयाततमक गुरचा आशय
घेतला; तर हे समजले पानहजे ककी तयाने परमेशराची कृपा
पापत केली आहे. भगवान भकासाठी आधयाततमक गुर
महणून पकट होतात. अशा पकारे अधयाततमक गुर,
वैददक शासतां्या आजा आणण हृदयातून सवत: परमेशर
या सवर माधयमांतून - भकास पूणर सामरयारने मागरदशरन
केले जाते. अशा पकारे पूणरतवास पोहोचलेला भक
भौनतक भम ककिवा माये्या मचखलात पुनहा पडणयाची
शकयता नसते. अशा पकारे सवरत संरण्त असलेला भक
पररपूणरते्या अंनतम गंतवापयरत खातीने पोहोचतो यात
संशय नाही. या संपूणर मंताचे अमधक नवसताराने
सपषीकरण ,शीमद्-भागवतम (१.२.१७-२०) मधये
पुढीलपमाणे करणयात आले आहे :
परमेशराचा मनहमा ऐकणे, तयाचे गुणगान करणे,आणण
तया्या नामाचा जप करणे ही सवर कायर सवतःमधयेच
एकपकारे ददव कृतये आहेत. पतयेकाने परमेशराचा गौरव
ऐकावा, आणण परमेशराची सतुती करावी; अशी
परमेशराची इ्छा आहे; कारण तो सवर सजीव
अतसततवांचा नहतचचितक आहे. परमेशराचे मनहमा
ऐकलयाने आणण तया्या पनवत नामाचा जप केलयाने सवर
अवांमछत गोषी शुद होतात; आणण मग भकाची बुदी
परमेशरावर चसथर होते. या अवसथेत भक बामहणाची
गुणवता आतमसात करतो, आणण तया सतवगुणी अवसथेत
पकृती्या खाल्या गुणांमुळे (रजोगुण आणण तमोगुण)
ननमारण होणारे पररणाम पूणरपणे नाहीसा होतात. भक
आपलया भककीसेवे्या पुणयबळावर वासतनवक जान
पापत करतो ; आणण अशा पकारे तयाला परमेशराचे
सवरप कळते, आणण तया्याकडे जाणयाचा मागरही
कळतो. सवर संशय ममटलयावर शेवटी तो शुद भक
बनतो.

अशा पकारे ईशोपननषदा' चे भशकवेदांत तातपयर पूणर


झाले.ईशोपननषदाचे हे ददव जान एखा्ास परमेशरा्या
जवळ आणणारे आहे.

You might also like