Professional Documents
Culture Documents
1
1
कठीण प्रसंगी, आणीबाणीची वेळ आली त्यावेळी या रयतेच्या राजांनी प्राणपणाने लढा दिला.. फक्त
लोक कल्याणकारीच कार्य केले हा इतिहास आपण जाणतोच
हीमध्येशा
लोक हीमध्ये ऱ्हासाला नेणारा घटक म्हणजे भूमिका न घेणं
गरज आहे आणखी एक पाऊल पुढं टाकण्याची... आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभं करण्याची,
त्यासाठी प्रतिनिधीत्व करण्याची
माझी उमेदवारी इतिहास आणि गडकोटांच्या संवर्धणासाठी, पर्यटन वाढ, स्थानिक विकास आणि
रोजगारासाठी
5)शाहू विद्यालयाच्या माध्यमातून तारा कमांडो फोर्स ची स्थापना केली
मुलींना सक्षम बनवण्यासाठीच एक पाऊल कित्येक मुलींना सैन्यदल, एअर फोर्स, नौदलामध्ये
महत्वाच्या पदावर नेण्यापर्यंत पोहचलं
महिला सक्षम झाली कि घर सक्षम होतं आणि त्या अनुषंगाने समाज समृद्ध होतं जातो
तो विभागला गेलाय जात, धर्म, पंत, प्रांत यामध्ये. ही दुही घातक आहे, प्रेम भावना संपून
द्वेषभावना वाढीस लागलीये
वा
द्वेषभावनेतून ऱ्हासा वाय हाताला काहीच लागत नाही. प्रेमासारखा उदात्त भाववीचार दुसरा कोणता
यशि
नाही
गाय, मेंढी पालना बरोबरच्या शेतीतून माती शानातं घट्ट होत जाणं स्वाभाविक.. शेती आणि शेतकरी समजनही
स्वाभाविक
हमीभाव असेल, कर्जमाफी, पीक नुकसान विम्याचा प्रन श्नअसेल किंवा आयात निर्यात धोरण असेल
याविषयी मला काम करायचं आहे
8)महाराणी ताराबाईंनी करवीर गादीची स्थापना केली.... त्याकाळी दिल्लीपतीं शामुकाबला केला
आणि रयतेचं स्वातंत्र अबाधित ठेवलं.. मी मोगल मार्दीनी महाराणी ताराबाईंना आदर्मानतो
बऱ्याच वेळा काळ बदलला तरी तीच परिस्थिती नव्याने समोर उभी ठाकते
9)राजर्षी शाहू महाराजांनी या करवीर नगरीचा सर्वांगीण विकास केला म्हणून ते लोकराजा झाले
सद्य परिस्थितीत दे तील ती सर्वांगीण विकासाचा विचार करता, सर्वांगीण हा शब्द विस्मृतित गेला आहे का
लशा
हा प्रन श्नपडतो हे वास्तव
मला प्रतिनिधित्व करायचे आहे या वस्तावाला भिडण्यासाठी... यावर सुक्ष्म काम करण्यासाठी
माझी उमेदवारी सर्वांगीण विकासासाठी... विकासाच्या प्रत्येक टप्यात समाजातील प्रत्येक घटकासाठी