Professional Documents
Culture Documents
Marathi 9 Sem
Marathi 9 Sem
ओलिंपिक सामन्याचे एक स्वतंत्र निशाण असते . ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्व् भूमीवर लाल,
पिवळा,निळ्या,हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. हि पाच वर्तुळे म्हणजे
जगातील पाच खंड होय या ध्वजावर ओलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले होते-सिरीयस,ओलिटयस ,
फॊट्रीयस म्हणजे गतिमानता,उच्चता,तेजिस्विता.ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि
क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणीच असते. .
क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही,धर्मभेद नाही ,येथे सर्वाना सामान संधी मिळते. अमेरिके तील जेसी ओवेन्स
हा वंशाने आफ्रिकी खेळाडू १९३६ मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिपिंक स्पर्धेत त्याने चार विजेतेपद
मिळवली तो अमेरिके च्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला. १८९६ पासून ओलिंपिक सामने दार चार वर्षांनी
वेगवेगळ्या देशात भरवले जातात . त्या निमित्ताने जगात सद्भावना,समता,मैत्री,विश्वबंधुत्व ,शिस्त व
ऐक्य भावना वाढीस लागतत्.१९५२ साली एमिल झेटोपेक याने हेलसिंकीचे मैदान गाजवले.तेथे त्याने
५,००० मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम के ले 'मानवी रेल्वे इंजिन " असे
झेटोपेक याने नाव कमवले .भारताने हॊकींच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले सुप्रसिद्ध भारतीय
हॊकीं खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते.ध्वजावरील पाच खंडाची
पाच वर्तुळे समतेचा व विश्व्बंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात .
2.स्वमत: {2}
i. ऑलिंपिक खेळाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा.
आ. 1. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृ ती करा. {2}
I. उताऱ्यात आलेल्या आजीचे नाव लिहा.
ii. उताऱ्यात आलेली म्हण लिहा.
अपठित गदय
{इ} खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृ ती करा.
1. विद्यार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी लिहा. {4}
i. ________ ii. ________ iii.________ Iv.____________
विद्यार्थि जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य
त्याच बाबी लक्षात ठे वणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच
इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण
करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला वि शेष मेहनतीची आवश्यकता पडत
नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला
कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही.
तुम्हांलाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हां लाच त्या दिशेने चालाय चेही अाहे. हे स्वप्रय त्ना नेच शक्य
आहे. चांगल्या सवयी के वळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या के वळ ध्येय गाठू न थांबत नाहीत, तर
त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.
विभाग 2 – पदय
प्र. 2 (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृ ती करा.
रसग्रहण
आ. खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृ ती सोडवा. { फक्त एक}
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री – 1m
(स्थूलवाचन)