Professional Documents
Culture Documents
Sakarwadi Schools Policy
Sakarwadi Schools Policy
आपल्या दे शातील कायद्यानूसार, १८ वर्ाा खालील प्रत्येक व्यक्तिला णवचार व अणधकार मां डण्याचा हक्क
आहे आणण या गोष्ट्ीला जागतीक कायदे शीर व्यवस्थापनाने दे खील मान्यता णदली आहे .
भारतीय घटना
भारतीय घटने त लहान मुलां साठी पूढील प्रमाणे काही हक्क नमू द केले आहे त:
६ ते १४ वयोगटातील सवा मु लां साठी मोफत आणण आवश्यक बालवाडी णशक्षण कायदा(भाग२१A).
१४ वयोगटापयंतच्या सवा मु लां साठी नू कसान कारक उद्योगापासुन संरक्षक कायदा( भाग२४.)
त्यां च्या ताकदी वा कुवती बाहे र जावुन कोणत्याही कामास त्यां ना जबरदस्तीने जुंपणे, णशवीगाळ वा
त्यां च्यावरील अत्याचार या णवरुद्ध कायदा (.भाग ३९(e)).
बालपण व तरुणपण जपणे, चां गल्या ऊत्तम वातावरणात त्यां चे संगोपन करणे, त्यां ना सारख्या संधी व
समान हक्क णमळवुन दे णे, त्यां चा दु रुपयोग, मानणसक छळ वा त्यां ना दु लणक्षा त न करण्या संबंधीचा
कायदा (.भाग ३९( f)).
याऊपर त्यां ना भारतात इतर स्त्री-पुरुर्ां सारखे समान हक्क दे खील आहे त:
त्यां च्या वरील सामाणजक अत्याचारा णवरुद्ध संरक्षण वा त्यां च्या वरील दु रुपयोग या णवरुद्ध कायदा(भाग
४६.)
भारतीय घटने व्यतररि असे मु लां साठीचे णकतीतरी कायदे आहे त .एक जबाबदार णशक्षक आणण
नागररक या नात्याने तुम्हाला या सवा कायद्यां चे ज्ञान व ऊपयोग ज्ञात असायला पाणहजे त .हे सवा
पुस्तीकेत नमू द केले असून त्याचे ऊपयोगही सां णगतले आहे त.
बालकां च्या हक्का संबंधी युनायटे ड ने शनस् चे संमेलन
सी.आर.सी .म्हणून बालकां च्या हक्का संबंधी युनायटे ड ने शनस् चे महत्वाचे कायदे आहे त .हे व
आपल्या दे शाचे बालकां च्या हक्का संबंधीचे कायदे आपल्याला सवा माणहती दे तात.
बालकां च्या हक्कासंबंधी युनायटे ड ने शनसचे संमेलन
मानवी हक्क सवाा ना आहे .त्यात वयाची मयाा दा नाही, त्यात लहानां चाही समावेश आहे .जसे,
लहानां ना महत्वाचे संरक्षण आहे तसेच तरुणां चेही स्वतः चे असे काही कायदे आहे त .त्याला मु लां चे
हक्क असे म्हणतात व ते सी.आर.सी( .CRC) त युनायटे ड ने शनस् च्या संमेलनात णदले आहे .
बालकां च्या हक्का संबंधी युनायटे ड ने शनस् चे संमेलना(CRC) चा उपयोग
१८ वर्ाा पयातच्या सवा मु लां ना व मु लींना हे लागू होते .जरी त्या व्यक्तिंची लग्न झाली व त्यां ना मु लं
झाली तरीही.
या संमेलनात ‘बालकाच्या आवडीणनवडी ’ आणण ‘अत्याचारापासून संरक्षण’ आणण ‘ त्यां च्या णवचारां चा
आदर’ आहे .
हयात कुटुं बाचे महत्व णदले आहे आणण बालकाच्या शारररीक पोर्ण, संगोपनासाठी लागणारे वातावरण
समजावले आहे .
राज्याचे हे पहाणे कताव्य आहे की सवा मु लां ना आदर व जबाबदार नागररक बनवण्यास मदत
करावी .हे सवासाधारणपणे राजकीय, साधारण, आथीक, व शै क्षणीक हया ४ महत्वाच्या मु द्दावर लक्ष
वेधून घेते.
जगणे
संरक्षण
प्रगती
सहभाग
जगण्यासंबंधी हक्क-
जगण्याचा हक्क
स्वास्था संबंधी जास्तीतजास्त जागरुकता.
आहार.
रहाणीमानाची पातळी.
नाव व नागररकत्व.
प्रगतीचे हक्क-
शै क्षणणक अणधकार
बाल्यावस्थे तील मुलां ची वाढ व संगोपन
सामाणजक संरक्षण.
मनोरं जन, सां स्कृतीक व शैक्षणणक हक्क.
संरक्षणाच्या हक्कामध्ये सवाप्रकारचे स्वातंत्र समाणवष्ट् आहे-
दु रुपयोग.
णशवीगाळ.
अमानू र् व अपमानीत वागणूक.
दु लाक्ष.
खास पररस्थीतीतले खास संरक्षण जसे आणणबाणीची पररस्थीती, हमले या मध्ये व्यं गत्व आल्यास
इ.
सहभागाचे हक्क-
मु लां च्या दृष्ट्ीकोनाचा आदर.
मु लां चे व्यक्तिस्वातंत्र.
मु लां ना माणहती णमळण्याचे स्वातंत्र.
णवचार स्वातंत्र, संस्कृती व धमा .
सवा हक्क हे शाश्वत असून एकमे कावर अवलं बून आहे त .तरीही त्यां च्या स्वभावानू सार ते खालील
प्रमाणे णवभाजीत केले ले आहे त:
त्वरीत हक्क( सामाणजक व राजकीय हक्क ) हयात मु लां चे केले जाणारे दु रुपयोग , णशक्षा, णहृमीनल
केसेस मध्ये त्यां चे ऐकून घेणे, बालगुन्ह्याचे वेगळे णनणाय, जगण्याचा हक्क, नागररकत्वाचे हक्क, कुटुं बातील
वादा संबंधी हक्क .बरे च त्वरीत हक्क हे आवश्यक हक्कात मोडतात आणण हयात जागरुकतेची व
तत्परतेची गरज असते.
ऊन्नतीचे हक्क( मनोरं जन, सां स्कृतीक व शैक्षणणक हक्क) , हयात आरोग्य व णशक्षण यां चा समावेश
आहे .आणण पहील्या णवभागात समाणवष्ट् न केले ले काही हक्क.
त्यां ना( CRC) त भाग ४ अन्रये मान्यता णदली गेली आहे : “ मनोरं जन, सां स्कृतीक व शैक्षणणक
हक्कां ना अनू सरुन, जागतीक सहकायाा ने व त्यां च्याकडे असले ल्या जास्तीतजास्त ऊपलब्ध मागाा नी
राज्यसभेने अशी काही पाऊले ऊचलली पाहीजे .”
या पुस्तीके माफात आपण खासकरुन मु लां च्या हक्क संरक्षणा संबंधी णशक्षक व शाळे चा सहभाग
कसा होऊ शकतो हे पाहणार आहोत.
९ नोट :मु लां ची आकलन शक्ति व शारररीक बुद्धीची वाढ ही वेगवेगळी असते व वयोमानाप्रमाणे
वाढत जाते .जरी ते १५ ते १६ वर्ाा चे असले तरी याचा अथा असा नाही की त्यां ना संरक्षणाची गरज
नाही .ऊदा .आपल्या दे शातील १८ वर्ाा खालील मुलां ना लग्न करणे वा कामावर जाण्याची सिी
केली जाते .म्हणून त्यां ना ते मोठे झाले समजून कमी संरक्षण दे ऊ नये .त्यां ना दे खील खास
संरक्षणाची गरज आहे, त्यां ना पुढे जाण्याच्या व एक आदशा व्यक्ति होण्याच्या संधींही णमळाल्या
पाणहजे त.
संरक्षणाचा हक्क
मु लां चा बचाव कशापासून
एक णशक्षक म्हणून खालील प्रमाणे सवा गोष्ट्ींपासून मुलां चा बचाव केला पाहीजे .
दु रुपयोग
णशवीगाळ
अमानू र् व अपमानीत वागणूक
दु लाक्ष
मु लां चा बचाव मानणसक, सामाणजक व राजकीय णकंवा मागासवगीय स्थरावर असल्यास खास संरक्षणाची
गरज आहे .काही मु लां ना इतर मु लां पेक्षा जास्त संरक्षणाची गरज असते कारण ती मु ले:
1 समज : दु रुपयोग व णशवीगाळ काही होत नाही .मु लां वर सगळे प्रेम करतात.
वस्तु क्तस्थती : हो हे खरे आहे आपण आपल्या मु लां वर प्रेम करतो, पण त्यातही काही त्रू टी आहे त .
जगाततील मजु र मुले, शारररीक छळ हे सवा सहन करत असले ली मुले ही भारतातच आहे त .मु लींची
संख्या ०-६ अशी झाली असून मु लीं कमी होत अहे त .जन्मजात बाळाचाही णवचार न करता त्यां ना
णवकणे णकंवा मारुन टाकले जाते.
मु लां णवरुद्ध गुन्हयाच्या नोंदी एक घृणास्पद गोष्ट् आहे !सरकारच्या स्वतः च्याच नोंदी पहाता, हयात
२००२ ते २००३ मध्ये ११.१ टक्के वाढ झालेली णदसते .आणण काही गुन्ह्याच्या नोंदीही नाहीत.
वस्तु क्तस्थती : मु लां ना घरां मध्ये णदली जाणारी वागणुक समजाच्या अगदी णवरुद्ध आहे .बहूदा मु लां ना
आपली स्वतः ची मालमत्ता समजू न त्याना णशवीगाळ, मारहाण केली जाते.
रोज आपण ऐकतो वडीलां नी मु लीला पैशासाठी णकंवा दु स-या काही कारणासाठी आपल्या णमत्राला वा
अनोळखी व्यक्तिला णवकले .असे णदसून आले आहे की लैं णगक छळां चे प्रमाण हे फार जास्त आहे .
वडीलां नी मु लीचा लैं णगक छळ केल्याचे बरे च गुन्हे कोटाा त णसद्ध झाले आहे त.’ जन्मजात बालीकां चा
मृ त्यू, मु लां ना अंधश्रद्धे ला बळी पाडले जाणे, भारताच्या काही भागात मु लींना जबरदस्तीने आपल्या
संस्कृतीच्या वा रुढींच्या नावाखाली ‘जोगीण’ णकंवा ‘दे वदासी’ केले जाते अशा त-हे ने त्या घरगूती
अत्याचाराला बळी जातात .जबरदस्तीने मुलींचे बाल वयात कताव्य णकंवा शान म्हणुन णववाह केले
जातात मग त्यां ना अजारी वा व्यं ग असले ली मुले होतात. कल्पने पलीकडे म्हणजे घरात मु लां ना बेदम
मारणे हे सवाच दे शात पाहीले जाते .यात गररब श्रीमं त या दोन्ही स्थरां तील कुटुं बामध्ये हे णदसून
येते .यामु ळे मु लां चा णवकास खुं टतो वा ते एकलकोंडे होतात.
3. समज: मुलगा झाला म्हणजे त्याला संरक्षणाची गरज नसते, वा त्याची काळजीच नाही .
वस्तु क्तस्थती : जरी मुलींना कमी ले खले जाते णकंवा त्यां ना समाजात खाली ठे वले जाते तरी एक मु लगा
सुद्धा मुलींप्रमाणे मानणसक वा लैं णगक छळां चा बळी होऊ शकतो .एक मु लगा घरात णकंवा शाळे त
मारहाणीचा वा णशक्षे चा बळी होऊ शकतो, ब-याचदा णवकले जाणे, लैं णगक छळां चे बळी णदले जाणे
इ .चा बळी होऊ शकतो.
वस्तु क्तस्थती : आपल्या प्रत्येकाचा असा समज आहे की, आमच्या घरात, शाळे त णकंवा गावात असे गुन्हे
होत नाहीत .हयाचा पररणाम आपल्या मु लां वर होत नाही दु स-या मु लां वर होत असेल .हे सवा
फि गररबां च्या घरात, बेकारां च्या घरात णकंवा अणशक्षीत लोकां च्या घरात घडते .हे मध्यम वगीयां चे
ऊदाहरण नाही .हे सवा खे डयात, शहरात वा आणदवासी भागात घडते .पण, खरी परीक्तस्थती या
ऊलट आहे .अशा मुलां ना आपल्या कडून संरक्षण व संगोपनाची गरज आहे .
वस्तु क्तस्थती :णशव्याशाप दे णारे लोक हे वेडे वा भ्रमीष्ट् असतात असा आपला समज आहे .त्यां ना
आपण साधारण बुद्धीचा माणूस मानतो. .हे लोक तो मी नहे च वृत्तीचे असतात व लैं णगक छळां ला
दु स-या अथाा ने समजावण्याचा प्रयत्न करतात .असे बरे च लोक कुटुं बाच्या जवळचे संबंधीत वा
अनोळखी असतात जे हया ओळखीचा फायदा घेतात.
मु लां वरील अत्याचार हे धामीक, शै क्षणणक, सावाजनीक, जतीयवाद या सवा स्थरात होतात.
सरकारने संशोधना नं तर, वादा नं तर, णलखाणा नं तर मागील काही वर्ाा त अशा मुलां साठी ज्यां ना अशा
संरक्षणाची गरज आहे, खालील काही मु द्दे मां डले आहे त:
णलं ग भे द
जाती भे द
व्यं गत्व
मु लीचा गभा
बाल्यावस्था
घरे लू झगडे
मु लां चा लै णगक छळ
बाल णववाह
बाल मजु री
बाल वेश्या
बाल णभकारी
बाल शरणां गती
शाळे तील शारररीक णशक्षा
पररक्षे ची सिी व णवद्यार्थ्ां च्या आत्महत्या
नै सणगाक संकट
युद्ध व वाद
एच .आय .ही .णकंवा एडस्
समज , समज नु सते समज - जर तुम्हाला वस्तु क्तस्थती माहीत असेल तर तुम्ही यां त फरक करु
शकता!
1. समज: बेटा तो चाहीए ही, हम ऊसके णलए चार पाँ च बेटीयाँ क्यो पैदा करे ? (आम्हाला मु लगा
झालाच पाहीजे, त्यासाठी आम्ही मु लींना जन्म कां द्यायचा ?)
मु लींना वाढणवणे म्हणजे शेजा-याचा बाग फुलवणे असा समज आहे .तुम्ही त्यां चे संगोपन करता
त्यां ची काळजी घेता व नंतर त्यां च्या लग्नात हुं डा दे ता .मु लगा म्हणजे वंशाचा णदवा तो पालकां ना
संभाळतो व शे वटी णहृयाकमा करतो असा समज आहे .
मु लींना णशक्षण दे ऊन काही उपयोग नाही, एवढे णशकवून त्यां ना मोठे करुन नाहीतरी त्या लग्न होऊन
जाणार आहे त असे म्हं टले जाते .त्या म्हणजे कुटुं बावर ओझे आहे त.
वस्तु क्तस्थती : हे सवा समज व रुढींना बदलण्याची आवश्यकता आहे .लोक मुलींच्या लग्नातही तेवढाच
खचा करतात जे वढा मु लाच्या लग्नात करतात .मु लींच्या लग्नात हुं डा दे ऊन आपण तीला हे भासवत
असतो की आता वडीलां च्या संपत्तीत तीचा काही हक्क नाही.
ने हमी लक्षात ठे वा ‘ हुं डा ’ दे णे व घेणे, णकंवा मु लींना वडीलां च्या संपत्तीतून बेदखल करणे गुन्हा आहे .
कोणत्याही पररस्थीत आपण जीवनाची सत्यता मान्य करायला णशकले पाहीजे .वृद्धाश्रमाला भे ट
णदल्यावर कळते एक मुलगा आपल्या आई-वडीलां ना णकती संभाळतो ते .अशी णकतीतरी ऊदाहरणं
आहे त णजथे मुलीच आपल्या आई-वडीलां ना संभाळायला पुढे आल्या आहे त.
मु लींनाही मुलां सारखे जगण्याचे, वाढण्याचे, संरक्षणाचे हक्क आहे त.
हया हक्कां ना अमान्य करणे म्हणजे णलं गभे द वा गररबीला मान्य करण्यासारखे आहे .कालां तरापासूनच
मु लींना जगाच्या रुढी, णलं गभेद व जातीवादाला तोंड द्यावे लागते आहे .अणशक्षीतता ही त्यातले च एक
आहे .आपण ने हमी राष्ट्रणपता महात्मा गां धींचे वाक्य णवसरतो - “ एका माणसाला णशक्षीत कराल तर
एक व्यक्ति णशक्षीत होईल, पण, एका बाईला णशक्षीत कराल तर अख्ख जग णशक्षीत होईल ”.
आपण आपल्या मु लीचे संगोपन तीला ब-या वाईट गोष्ट्ी व स्वतः चे णनणाय स्वतः घेण्या इतपत तरी
केले पाणहजे, आपल्यापैकी बरे च जण जे मुलीला स्वातंत्र्य द्यायला घाबरतात त्यां ना आपोआपच ऊत्तरे
णमळतील .फि मु लींचे व मु लाचे समान हक्क आहे त एवढे म्हटले तरी अधे युद्ध णजं कल्या सारखे
आहे .मु लींचे संरक्षण जर
राष्ट्रीय मु द्दा असेल तर बेकारां ना मु लीं असणे चां गले .
२००५ च्या मानव संगोपन पत्रकाद्वारे , “प्रत्येक वर्ी, १२ मीलीयन मुलीं जन्माला येतात – ३ मीलीयन
मु लीं जन्मल्यावर त्यां चा १५ वा वाढणदवस पहायला जगू शकत नाहीत .१/३ अं श मु लींचा मृ त्यु हा
त्याच्या जन्माच्या पणहल्या वर्ाा त होतो आणण प्रत्येकी ६ व्या मु लींचा मृ त्यु हा णलं गभे दामूळे होतो ”.
सेन्ऱस् २००१ च्या अकडे वारी प्रमाणे फि ९३३ मु ली व १००० मु ले आहे त .ही टक्केवारी सेन्ऱस्
नु सार १९९१ पासुन अजूनच खाली जात आहे .१९९१ मध्ये १००० पैकी ९४५ पासून तर ही
टक्केवारी ९२७ २००१ मध्ये झाली आहे .ही परीस्थीती मु ख्यतः पंजाबच्या राज्यां मध्ये( ७९८ )जसे
हरयाणा( ८१९), णहमाचल प्रदे श( ८९६ )अढळू न आली आहे .णदल्ली सारख्या राजधानीच्या शहरात
दे खील ९०० मु लीं व १००० मु ले आढळू न आली आहेत .हया राज्याची मु ले आता दु स-या राज्या
कडून मु लीं णवकत घेत आहे त.
समज : मु लां चे लग्न हे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे .कुमारीका मु ली जास्त करुन बलात्कार
व लै णगक छळाला बळी पडतात म्हणून त्याची लग्न लवकर झाले ली बरी .हुंड्याची काळजी व योग्य
वर णमळणेही एक समस्या असते.
वस्तु क्तस्थती : संस्कृतीच्या नावाखाली अत्याचार हे काही ऊत्तर नहे .जर बालणववाह आपल्या
संस्कृतीत आहे तर, गुलामी, जतीयता, हुं डा व सती दे खील आहे त .पण या सवा गोष्ट्ींना आळा
घालण्यासाठी कायदे ही आहे त .समाजात जेहा अशा प्रकारचे अत्याचार घडतात तेहा असे कायदे
अक्तस्थत्वात येतात .मग सरळ आहे , संस्कृती ही क्तस्थर नाही.
वेगवेगळ्या धमाा त वेगवेगळे ररतीररवाज असतात जरी ते एकाच प्रां तात रहात असले तरी .जसे
भारतात वेगवेगळ्या ररतीररवाजाचे, भार्ां चे व धमाा चे लोक आपआपल्या पद्धती पाळतात .म्हणून
भारतात णमश्रीत असे ररतीररवाज णदसून. येतात व णदवसेंणदवस ते बदलत आहे त.
जर आपल्या सवाा ना वाटत असेल की मु लां चे संरक्षण हायला पाहीजे तर, आपल्या संस्कृतीत ते बदल
हयला हवेत .थोडक्यात आपल्या संस्कृतीतून त्यां ना प्रेमा बरोबर संरक्षणाची हमी असायला हवी.
बालणववाह हा आपल्या हक्कां च्या दु रुपयोगाची सुरुवात आहे .नाबालीग मुलाचे लग्ना इतकेच नाबालीग
मु लीचे लग्न हे हक्काचे ऊल्लं घन आहे .हयामु ळे लहान वयात त्यां ची णवचारक्षमता व त्यां चा
मोकळे पणा णहरावला जाऊन त्यां च्यावर जबाबदारी लादली जाते .यात णतळमात्र शं का नाही की
मु लींचेंच यात फार मोठे नुकसान होते. लहान वयात छोटी छोटी मुले घेऊन त्या लवकर णवधवत्वाला
बळी पडतात.
सेन्ऱस् २००१ च्या अकडे वारी प्रमाणे, ३ लाख मुलीं वयाच्या १५ व्या वर्ी १ मु लाची माता असतात.
२० ते २४ वर्ा वयाच्या मु लीं पेक्षा १० ते १४ वर्ा वयाच्या मु लीं जास्तीतजास्त बाळं तपणात वा
गरोदरपणात मृ त्युला सामो-या जातात.
लवकर गभा राहणे हे दे खील लवकर गभा पाताचे मु ख्य कारण अहे .
योग्य वयात मु ल झाले ल्या मातां पेक्षा लहान वयातील मातां च्या बाळाचे वजन हे नेहमीच कमी असते.
योग्य वयात मु ल झाले ल्या मातां पेक्षा लहान वयातील मातां च्या बाळाचे पणहल्या १ वर्ाा तील मृ त्युचे
प्रमाणही जास्त असते.
कायद्याला अनु सरुन आपल्या दे शातील मु लींचे लग्न आपल्या दे शातील णकंवा बाहे रच्या दे शातील
वृद्धां शी णकंवा वयाने मोठे असले ल्या व्यक्तिशी लावून णदले जाते व त्यां ना संकटात लोटले जाते णकंवा
वेश्याव्यवसायास भाग पाडले जाते..
लग्नाचा खरा ऊगम मुलींना गुलामगीरी व वेश्याव्यवसाया पासून बचाव करण्यासाठी झाला होता.
बालणववाह करवणे म्हणजे मु लींचा संकट व अत्याचारा पासून बचाव करणे असे समजणे चुकीचे
आहे .खरं तर, तीला तीच्यावर होणा-या त्रासास सहन करण्याची व तेच खरे आहे हे मान्य करण्याची
जबरदस्ती केली जाते .बालणववाह हा एक बलात्कार आहे , कारण त्या वयात मु लें समजदार झालेली
नसतात.
बाई णववाहीत असो वा अणववाहीत बाहे रच्या व्यक्तिकडून णतच्या संरक्षणाची हमी कोणीच दे ऊ शकत
नाही .सगळा स्त्रीवगा मग ती णववाहीत असो वा अणववाहीत ,लहान असो वा मोठी बलात्कार ,
मारणे, णशवीगाळ, लै णगक छळ यां ची णशकार होऊ शकते .स्त्रीवगाा तल्या वाढीत्या संकटां वरुन हे णसद्ध
होते.
ज्यावेळी आपल्या गावात लाचार व अणशक्षीत मु लींवर बलात्कार होतात त्यावेळी याचा अथा असा नाही
की त्या अणशक्षीत असतात, पण त्या एखाद्या जातीच्या णकंवा समु हाच्या कटाला बळी पडतात.
शे वटी बालणववाह हे हुं डयाला पयाा य आहे असे म्हणणे खरे नाही .आपल्यासारख्या सुधारीत समाजात
वरा कडील मं डळीं आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी वधु कडील मंडळीन
ं ा नेहमी वेठीस धरतात .
जे हा हुं डा घेतला जात नाही, तेहा इतर मागां नी वस्तु णकंवा पैशाची मागणी केली जाते.
समज : बाल मजु रीला आज पयाा य नाही .गरीब आई-वडील आपल्या मु लां ना शाळे त पाठवू इच्छीत
नाहीत .त्यापेक्षा ते त्यां ना कामाला लाऊन थोडे पैसे घरात येतील हे पाहतात .हया मु लां ना काम
करण्याणशवाय काही गत्यंतर नसते, नाहीतर त्यां ची कुटुं ब भु केने मरतील .त्यां नी काम केले तर त्या
कामात त्यां ना ज्ञान वाढवून त्याचा त्यां ना पुढे उपयोग होईल.
वस्तु क्तस्थती : जेहा आपण हे सवा ऐकतो तेहा हा णवचार केला पाणहजे की काही पालक एवढया
अडचणींना तोंड दे ऊन दे खील आपल्या मुलां ना शाळे त पाठवतात, व काही नाही पाठवत .खर
म्हणजे असे पालक आपल्या मु लां ची संख्या वाढवून स्वतः चा मतलब साध्य करत असतात .काहीवेळा
समाजही या बाल मजु रीला जबाबदार आहे .समाजात काही स्थरां तील लोकां पयंत सरकारी मदत
पोहचत नाही ते दे खील बाल मजुरीला भाग पडतात .आपल्या माणहतच आहे की भु कमारी ही बाल
मजु रीला लागले ल्या मु लां च्या घरातही तशीच आहे कारण भु क ही माणसाला सवा करण्यास भाग
पाडते.
सवा पालक आपल्या मुलां ना कमीत कमी अक्षरओळख हावी एवढे तरी णशकवू इक्तच्छतात .अणशक्षीत
पालकां साठी शाळां तील प्रवेश प्रहृीया फार अवघड आहे .शाळे त प्रवेश घेण्यासाठी त्यां ना
जन्मदाखला, जातीचा दाखला इ .दाखले आणावे लागतात .मु लां च्या घरातही जर कोणी णशक्षीत
नसल्यास त्यां ना णशक्षण अवघड वाटते व आई-वडील गृहपाठात मदत करु शकत नाहीत .शाळे तील
णशक्षा, जातीयता, इतर सोई जसे प्यायला पाणी, प्रसाधनगृहे नीट नसल्या कारणाने ही शाळे तील मुलां ची
संख्या कमी होते .मु लींच्या बाबतीत पाहीले तर, मु लींची सुरणक्षतता खेडयात व अणदवासी भागात कमी
घेतली जाते .आणण ती मु लगी आहे हे णतला सारखे दाखवून णदले जाते.
जी मु ले शाळे त न जाता कामावर जातात ते जीवनभर अणशक्षीतच राहतात .हयाला कारण मु लां ना
कमी मे हनतीच्या कामां ना लावले जाते .ब-याचवेळा त्यां ना केमीकल फॅक्टरीत, ओवर टाईम, काम
करताना वापरात येणारा एखादा णवणशष्ठ भाग या सवाा मुळे शारररीक स्वास्थ व णवचार करण्याची बुद्धी
गमवावी लागते वा जन्मभराच्या व्यं गत्वाला सामोरे जावे लागते.
भारताची घटना भाग २१ A मध्ये म्हटल्या प्रमाणे ६ ते १४ वयोगटातील सवा मु लां साठी मोफत आणण
आवश्यक बालवाडी णशक्षण या कायघाला बाल मजु री हा णवपयाा स आहे .
एक बाल मजु र मजु री बाहेर म्हणजे एका व्यक्तिला काम याची तुम्ही नोंद घ्या .भारतात बेकारां ची
संख्या सवाा त जास्त आहे ते सवा या बाल मजुरां च्या जागी कामाला लागू शकतात आणण मु ले आपले
स्वतंत्र हक्क आनु भवू शकतील. जगात, भारतात सवाा त जास्त बाल मजु र आहे त .सेन्ऱस् २००१ च्या
अकडे वारी प्रमाणे, १.२५ करोड ५ ते १४ वयोगटातील मु ले काही तरी छोट्या मोठया कामाला
लागलेली आहे त .एन.जी.ओ .प्रमाणे हे बाल मजु र छोटया घरात कामाला असल्यां मुळे ही मुले
मोजणीत येत नाहीत. आजकाल मुले बाल मजुरीसाठी भाग पाडली जात आहे त .दलाल वा
मध्यमवगीय लोक गावाकडे येतात कामाला लावतो म्हणुन दे शाच्या कान्याकोप-यात घेऊन जातात .
णबहार बंगालची मुले कनाा टकात कामास आणली जातात, तर णदल्ली मुं बईला मु लां ना कणशदाकारीस
गोवले जाते .तामीळनाडु वा ऊत्तरप्रदे शातील मु लां ना णमठाईच्या दु कानां वर आणण सुरतला णहरा व
रत्नाच्या युनीट मध्ये कामाला लावले जाते .त्यातील णकतीतरी मु ले घरकामासाठी लावली जातात.
मुलांचा लैकगक छळ
समज : मु लां चा लैणगक छळ आपल्या दे शात कमी आहे .प्रसार माध्यमे चां गल्यापेक्षा वाईट गोष्ट्ींना
प्रोत्साहन दे तात .त्यामुळे लहान मुले व तरुण वगा आकर्ीत होऊन लै णगक छळाचे आरोप करतात .
ब-याच घटनां मध्ये नालायक व वईट वतानाच्या मुलींच कारणीभू त असतात.
वस्तु क्तस्थती : काहीच मणहन्याची लहान बाळे , णकंवा थोडी मोठी मुले लैणगक छळाला बळी पडतात .
मु लीच जास्त लै णगक छळाच्या बळी होतात असे नाही तर मुले दे खील लै णगक छळाला बळी
पडल्याचे णदसून आले आहे. व्यं गत्व असणारे णकंवा मंदबुद्धी मु ले त्यां च्या णनराधारते मु ळे जास्तीतजास्त
प्रमाणात लै णगक छळाला बळी पडतात. मु लां चा लै णगक छळ हा जाती, धमा , मु ळ यावर मु ळीच
अवलं बून नाही व हे खेडयात व शहरात दोन्हीकडे णदसून येते.
णलं गा द्वारे लै णगक छळ .जसे .बलात्कार, णकंवा शरीराच्या कुठल्याही अवयवाचा आत प्रवेश
करुन.
मु लां चा लै णगक कृत्याचे नमू ने तयार करण्यासाठी वापर, वा लै णगक कृत्याचे णचत्र वा णफती
दाखवणे.
मु लां ना संबंधासाठी ऊत्तेजीत करण्यासाठी त्यां च्या अवयवां ना स्पशा करणे, णकंवा एखादी वस्तु
त्यां च्या अवयवां वरुन णफरवणे.
संबंधासाठी ऊत्तेजीत करण्यासाठी शरीराचा भाग नग्न करणे.
मु लां ना अश्लील चाळे दाखवणे वा दोन मुलां ना आपापसाथ अश्लील चाळे करायला लावणे.
त्यां च्या वहयां वर रं गीत अश्लील णचत्र काढू न णकंवा त्यां च्या शी बोलताना अश्लील भार्ा
वापरणे.
कायद्यानु सार जर मुलीचा नकार असेल वा ती १६ वर्ाा पेक्षा लहान असेल तर तीच्याशी
शारररीक संबंध करणे म्हणजे बलात्कार होतो. मु ले जे हा लैं णगक अत्याचारा णवर्यी तहृार
करतात तेहा त्यां च्यावर कोणी णवश्वास न ठे वता त्यां ना त्यां च्या ईज्जतीवर वा णनडरपणावर प्रश्न
केले जातात .व त्यां ना असे भासवले जाते की तेच मोठे गुन्हेगार आहे त व त्यां च्या
वागणुकीने त्यां च्या वर असा प्रसंग ओढवला आहे .
मु ळ : मु ले की वस्तु ? लैं णगक अत्याचारा णवरुद्ध, एन.जी.ओ.चा मु लां च्या संरक्षणाचा करार, जाने वारी
२००५.
लैं णगक अत्याचाराचा लहान मु लां वर पररणाम( Impact of Sexual Abuse on Children)
अत्याचाराचा मु लां वर पररणाम कमी णकंवा जास्त होऊ शकतो:
शररररक जखमा जसे ओरखडे , चावे, चीरा इ .गुप्तां गातून रि येणे, णकंवा आणखी इतर जागी
शाररररक जख्मा.
मु ले यामु ळे णभती, चूक केल्याची भावना, मानणसक तणाव णकंवा लैं णगक कमतरता याला तोंड दे तात
आणण कुटुं बापासून वेगळे पडतात.
असे अत्याचार झाले ल्या मु लां मध्ये मोठी होऊन त्यां च्या संबंधामध्ये बाधा येतात आणण लैं णगक
संबंधामध्ये कमतरता येतात.
आणण त्यापेक्षाही जास्त म्हणजे अशा अत्याचार झालेल्या मु लां मध्ये प्रत्येकावर संशय घेण्याची वृत्ती
वाढते आणण ती फार काळ राहते कधीकधी जन्मभर हा पररणाम होतो .त्यां ना मानसोपचार तज्ञाची
मदत घ्यावी लागते व लैं णगक संबंधां वरही याचा पररणाम होतो.
अ .छडीची णशक्षा समज : कधीतरी मुलां ना णशस्त णशकवण्यासाठी णशक्षा द्यावी लागते .पालक व
णशक्षकां ना मुलां ना णशस्त लावावीच लागते.
वस्तु क्तस्थती : छडी चालवण्याने मुले रागीट होतात असे सगळे मोठे लोक म्हणतात.
पालक व णशक्षकां नी लहानपणी मारले होते अशी मु ले, मारणे हा स्वतः चा हक्कच समजतात .ते
आपल्या लहानपणी झाले ली मानणसक अवस्था णवसरतात.
मु लां ना णशस्त लावण्यासाठी छडीच्या णशक्षे चा वापर करतात .मुलां ना आपल्या पालकां कडून,
णशक्षकां कडून आणण बाकी णशक्षकवगाा कडून अशा णशक्षां ना तोंड द्यावे लागते .ब-याचशा शाळां मध्ये
अशा णशक्षां णवद्यार्थ्ाा वर लागू केल्या जातात वा पालक मु लां ना घरी मारतात.
णशस्तीच्या नावाखाली, मु लां ची हाडे वा दात तूटणे, केस ऊपटणे णकंवा व्यं गत्व आल्याची उदाहरणे
आहे त.
मानणसक णशक्षा:
3. त्यां च्या कृत्याबद्दल त्यां च्या पाठीला पाटी लावून शाळाभर णफरवणे.
6. त्यां च्या पाठीला “मी मु खा आहे ”, “मी गाढव आहे” आशा पाट्या लावणे.
7. णशक्षकाने त्याला आपल्या बरोबर जाईल त्या वगाा त णफरवणे व त्याला लाजीरवाणे करणे.
4. मु लां ना घरी पाठवणे वा त्यां ना शाळे च्या गेट बाहे र ऊभे करणे.
11. तोंडाने त्यां ना धमक्या दे णे वा त्यां च्या रोजणनशीत त्यां च्या वतानाची नोंद वेळोवेळी करणे.
मु ळ : मु लां च्या शाळे तील हक्का बाबत छडीची बेदम णशक्षा - ले खक – प्रोफेसर मदभु शी श्रीधर –
कायदे नलसर युणनवणसाटी -Hyderabad.htm
तरुण वयात या मुलां च्या मनावर याचा ऊलटा पररणाम होतो कारण त्यां चे भोळे मनात याबद्दल
णभती, राग, दहशत णनमाा ण होते.अशाप्रकारच्या णशक्षां मुळे त्यां च्यामध्ये रोग, द्वे श वा स्वतः बद्दलचा
आत्मणवश्वास कमी होणे हे पररणाम णदसून येतात .त्यां च्या मनात पाठींबा रहीत णकंवा वाळीत
टाकल्याची भावना णनमाा ण होते, त्याचा आत्मणवश्वास कमी होतो व ते खु नशी बनतात.
मु लां ना हे सवा मारधाड वा बदला प्रवृत्तीकडे घेऊन जाते. मु ले काही वेळा मोठे करतील तसेच
करतात .मु लां ची अशी भावना होते की अशा प्रकारची रागीट प्रवृत्तीच चां गली असते व असे
वागण्यात काही चूक नाही.मु ले काहीवेळा आपल्या पालकां ना णकंवा णशक्षकां ना ऊलट ऊत्तरे दे तात .
ज्यामुलां वर अशा प्रकारच्या णशक्षा होतात ते मोठे होऊन आपल्या मुलां वर, बायकोवर णकंवा णमत्रां वर
हात ऊचलतात. छडीची णशक्षा ही काही मुलां ना णशस्त लावण्याचा योग्य मागा नहे .ऊलट त्यामुळे
मु लां वर वाईट पररणाम होतो व ती दु मुाख बनतात. अशा णशक्षा मु लां ना थोड्या प्रमाणात ती चुक
पुन्हा करण्यापासून परावृत्त करतील पण त्यां ना त्या णवर्यात हुशार नाही करणार.त्यामु ळे ऊलट
मु लां वर ऊलटे पररणाम जास्त होतात. ब-याच रस्त्यावर काम करणा-या मुलां नी सां णगतले आहे की
त्यां ना शाळे त छडीची णशक्षा णमळत असल्याने ते शाळे त जात नाहीत व घरातून व कुटुं बीयां पासूनही
पळु न जातात. मु लां चे जगण्याचे व वाढीचे हक्क हीरावून घेऊन त्यां ना णशस्त लावणे बरोबर
नाही.त्यां चे हक्क व स्वातंत्र त्यां ना भोगू णदले तर ते त्यां ना णशस्त लावण्यास मदतच होईल.
असा कोणताही कायदा णकंवा जात नाही ज्यात छडीच्या णशक्षां ना मान्यता आहे .दु सरा काही ऊपाय
करु शकत नाही म्हणून कोणालाही कायद्याने णकंवा अणधकाराने अशी शाररररक णशक्षा करण्याची
परवानगी णदलेली नाही.
समज : भारतातील णशक्षणपद्धतीने आपण घडवत असले ल्या ज्ञानींना सवा जगात मान आहे .
म्हणुनच, खु पशे भारतीय णवद्वान, शास्त्रज्ञ, इं जीनीयर णकंवा इतर व्यावसाईक हे परदे शात स्थाईक झाले ले
आहे त आणण त्यातील काही दे शात व परदे शात स्वतः साठी व दे शासाठी चां गले काम करत आहे त .
कडक णशस्त व स्पधाा त्मक पररक्षापद्धती हाच ऊत्तीणा होण्याचा मागा आहे .सवा पालकां ना आपल्या
पाल्याला जी शाळा सवाा त जास्त णनकाल दे ईल त्यात टाकायचे असते.
वस्तु क्तस्थती : यात काही शंका नाही की भारतात जगातील सवाज्ञानी णनमाा ण होतात .पण खरच सवा
मान हा आजच्या णशक्षणपद्धतीला जातो की शाळां ना जातो णकंवा कुटुं बाला की सामाजीक दबावाला
जातो की खरच मु लां चीच महत्वाकां क्षा असते नाव कमवण्याची ? गळ्याशी आलेल्या स्पधां चा दबाव,
मु लां कडून वा णवद्यार्थ्ां कडून वाढत्या अपेक्षा, चां गला णनकाल, आपल्या शाळे च्या णकंवा अध्यापकाच्या
यशासाठी त्यां च्यावर दबाव टाकला जातो आणण हया अपेक्षां ची पुताता न करु शकल्यामु ळे मु लां मध्ये
मानणसक अस्वास्थ्य वाढू न ते आत्महत्या करतात .बु द्धी भ्रष्ट् होत आहे आणण आपण वेळीच या
सत्याला सामोरे न गेल्यास आपण येणा-या नवीन णपढीच्या भणवतव्याला मु कू शकतो.
काही णवद्यार्थ्ां ना सी.बी.एस.सी .पररक्षे नं तर काही जीवन उरत नाही.
सी.बी.एस.सी .च्या १०नी व १२वी च्या पररक्षां च्या णनकालाच्या ५ णदवसात अधाा डझन णवद्यार्थ्ां नी
राजधानीत आत्महत्या केल्याचे णदसून आले आहे .आणण तुम्ही हे वाचे पयंत अजून णकतीतरी जणां नी
पररक्षे त यश न आल्याने स्वतः चे प्राण गमावले असतील. णवद्यार्थ्ां मधील आत्महत्यां चे वाढते प्रमाण हे च
दशा वते की एक खोल दरी णनमाा ण होते आहे .“पुवी, यौवन व न्यु नगंड एकत्र नसत .अलाकडे च हे
पाहण्यात आले आहे की मुलां मध्येही न्यू न भावना आहेत ”, डाँ .आर.सी .जोहीला, जी.बी.पंत आणण
मौलाना आझाद मे डीकल काँ लेज – प्रोफेसर आणण मुख्य, सायकायटर ी यां नी णवचार मां डले आहे त .हा
मु द्दा मां डला गेला कारण या वयां त ते ना तर न्यायाधीश असतात ना हार सहन करण्यास पात्र.
… णम .शमाा , टे ली काऊंसीलर म्हणते, “ पालक व णशक्षकां ना हे पाहणे गरजे चे आहे की त्यां च्या
पाल्याला सल्ल्याची गरज आहे कां .…पररक्षां चे णनकालच फि जगाचा शे वट नहे ; पररक्षां नंतरही
जीवन असते, जरी तुम्ही पररक्षे त चां गले केले नसेल तरीही .म्हणूनच पालक व णशक्षकां ना हे समजणे
जरुरी आहे ”
समज : फि गररब घरातील मु लेच पळू न जातात व रस्त्यावरची मुले बनतात .रस्त्यावरची मुले
खराब असतात.
वस्तु स्थीती : काळजी न घेतल्यास कोणतेही मु लगा/मुलगी घरातुन पळू शकतात .प्रत्येक मु लगा हा
स्वतः च्या आत्मणवश्वासाने जगत असतो आणण हे न समजल्यास कोणतेही पालक / णशक्षक / शाळा /
गाव आपल्या पाल्याला गमावू शकतात.रस्त्यावरच्या मु लां च्या संख्येत जास्तीतजास्त मु ले घरातून
पळाले ली असतात, ते आपले घर त्यां च्या भणवतव्यासाठी णकंवा नोकरीच्या शोधात, शहरां चे आकर्ा ण
णकंवा घरच्यां ना वैतागल्यामुळे, शाले य जीवन सोडून वा पालक शाळे चा आग्रह करतात म्हणून, घरातील
भां डणां मुळे शहरात येतात व भयानक आयुष्य जगतात. रस्त्यावरची मु ले वाईट नसतात .ज्या
पररक्तस्थतीत ते जगत असतात ती पररक्तस्थती वाईट असते .या मु लां ना तर दोन वेळचे जे वण णमळणेही
कठीण आहे आणण अत्याचाराला ते भाग पाडले जातात .एकदा रस्त्यावर आले की ते रस्त्याच्या सवा
संकटां ना व णवध्वं सां ना तोंड दे तात .मोठ्या मुलां कडून ते लवकरच मारामा-या व टवाळक्या णशकतात
णकंवा दु स-या प्रकारची सहजासहजी णमळतील अशी कामे णशकतात णकंवा ते पाकीटमारी, णभक
मागणे, डरग पोहोचवणे अशी कामे करतात.
अभ्यास, ‘रस्त्यावरच्या मु लां वर होणा-या लैं गीक अत्याचाराचा अढावा’ णदप्ती पगारे , जी.एस .णमना,
आर.सी .णजलोहा आणण एम.एम .णसंग, भारतीय बालरोगतज्ञ, और्ध सोसा .व सायकेयटर ी णडपाटा मेंट,
मौलाना आझाद काँ लेज ने २००३-२००४ मध्ये णदल्ली येथे केले ल्या ‘मु लां वर होणा-या लैं गीक
अत्याचाराचा आकडा व पद्धत ’ या आभ्यासात असे लक्षात आले की, जास्तीत जास्त मुले ही घरातून
पळू न गेलेली आहे त व ३८.१ % मु लां नी हे भोगले आहे .डाँ क्टरी पररक्षणात ६१.१ % मु लां नी
शारररीक व ४०.२ % वागण्यातून हे दशा णवले .४४.४ % मुलां वर जबरदस्तीने लैं णगक अत्याचार
झाल्याचे णदसून आले व २५ % मु लां त लैं णगक रोग पसरल्याचे लक्षात आले .आणण हे अत्याचार
करणारे परकीय असल्याचे लक्षात आले आहे .
समज : एच.आय.ही /.एडस् हे मोठ्यां चे णवर्य .लहान मु लां ना याच्याशी काय करायचे आणण
म्हणून त्यां ना या बद्दल सां गण्याची गरज नाही .त्यां ना एच.आय.ही /.एडस् , प्रजनन, लैं णगकता
यासारख्या णवर्यां वर माणहती दे णे म्हणजे त्यां चे मन कलू णशत करणे होय .असे म्हटले जाते की
त्यां ना एच.आय.ही /.एडस् तेहाच होतो जे हा त्याच्या घरच्यां ना एच.आय.ही /.एडस् असतो
आणण त्याच्या पासून जरा दु रच राहता आले तर बरे .
वस्तु स्थीती : एच.आय.ही /.एडस् हा वयावर, रं गावर, जातीवर, स्थरावर, धमाा वर, जागेवर, वणाा वर, णकंवा
चां गल्या वा वाईट कमाा वर अवलं बून नसतो.एच.आय.ही( .हयुमन ईम्यु नोडीफीणशयन्ऱी हायरस )
चा संसगा एखाद्या एच.आय.ही .झालेल्या माणसाच्या रिाशी, वीयाा शी, थुंकीशी, योनींमागाा वरील
रसाशी, णकंवा आईच्या दु धाशी झाल्याने होतो.एच.आय.ही .चे रि लागलेली सुई, णकंवा टाटू साठी
वा टोचण्यासाठी वापरल्या जाणा-या सुयां च्या संपकाा ने दे खील एच.आय.ही .चा संसगा होतो.
करोडो मुलां ना आजकाल एच.आय.ही .चा संसगा णकंवा संपका आल्याचे लक्षात येते .मु ले अनाथ
होत आहे त आणण पालकां च्या संगोपनाला पारखे होत आहे त कारण पालकां चा अल्प वयात मृ त्यु.
मु लां ना एच.आय.ही .चा संसगा हा माते कडूनच जास्त आल्याचे णदसून आले आहे , वाढत्या लै णगक
अत्याचार व बलात्कारां मूळे हया रोगाचा संसगा ब-याच मु लां ना झाल्याचे णदसून येते .युवा वा
मु लां मध्ये वाढते डरग्ज घेण्याचे प्रमाण यामु ळे दे खील एच.आय.ही .चा संसगा होतो .अशा
पररक्तस्थतीत मु लां पासून ही माहीती लपवून ठे वण्यात वा त्यां च्या अणधकारां पासून त्याना दू र ठे ऊन ते
स्वतः ला कसे वाचवू शकतात हे न सां गण्यात तर्थ् नाही. चायना नं तर अणशया खंडात भारतात सवाा त
जास्त एच.आय.ही .चा संसगा झाले ले जन आहे त .युएन एडस् च्या मते भारतात एच.आय.ही .
झाले ली ०-१४ वयाची मले ०.१६ करोड आहे त.बातमीदारां कडून णमळाले ल्या बातमीनू सार, ६ वर्ीय
बबीता राजला परापाननगडी, केरला येथे, सरकारी प्राथणमक शाळे त येण्यास मज्जाव करण्यात आला
कारण णतचे वडील एच.आय.ही .ने मेले .जेहा णशक्षकां नी व पालकां नी धरणे धरले, व असा
दाखला आणून दाखणवला की तीला एच.आय.ही .झाले ला नाही व मंत्री वा मोठे पदाणधकारी मध्ये
पडले तरीही शाळे च्या अधीकारी वगाा ने तीला परत शाळे त घेण्यास नकार णदला .साध्या गावातल्या
सरकारी शाळे तही तीला घेण्यास नकार णदला गेला. मु ळ : मागासवगीयां चे भणवष्य, मानवी हक्कां वर
नजर, पेज .७३, २००४ आपल्याला हे समजले पाणहजे की एच.आय.ही .हा एच.आय.ही .झालेल्या
मु लाला हात लावल्याने, शे जारी बसल्याने, णमठी मारल्याने णकंवा पापे घेतल्याने होत नाही. हे खरे आहे
की मु लां चे माहीती व भागीदारीचे हक्क हे पुणापणे ‘मु लां ची आवड ’ यावर अवलंबून असते .म्हणुन
वयोमानाप्रमाणे त्यां ना लै गीकतेबद्दल, प्रजननाबद्दल, णकंवा एच.आय.ही .बद्दल सताक करणे गरजे चे
असते .मु ले आपल्याला णदले ल्या माणहतीवर प्रश्न णवचारतील म्हणून आपण त्याच्याशी चचाा करणे
टाळतो .आपल्या स्वतः ला मु लां ना त्यां च्या शाले य णशक्षणाबरोबर लौणगक णशक्षणासाठी तयार करणे
गरजे चे आहे . मु लां ना एच.आय.ही .बद्दल सताक न करता, ब-याच शाळां नी त्यां ना शाळे तून काढू न
टाकले कारण त्यां च्या घरात कोणाला तरी एच.आय.ही .आहे , णकंवा त्यां च्या घरातील कोणीतरी
एच.आय.ही .असले ल्या व्यक्तिला पाठींबा दे तात .त्यां ना त्यां च्या एच.आय.ही .मु ळे साध्या साध्या
अणधकारां पासून वां छीत ठे वणे हा अत्याचार आहे .कायद्यानू सार प्रत्येकाला स्वतंत्र व अत्याचार रणहत
जगण्याचा अणधकार आहे व हा अणधकार कोणापासूनही णहरावून घेतल्यास तो णशक्षे स पात्र ठरतो.
कोणाबद्दलही एच.आय.ही .असल्याचे समजताच आपण त्यां ना त्यावर ऊपाय करुन जास्तीत जास्त
आयुष्य जगतायेईल असा पाठींबा द्यावा व दु स-याला या संसगाा पासुन कसे वाचवता येईल हे
णशकवावे .परं तू अशा मु लां ना शाळां च्या बाहे र काढले जाते, व त्यां च्या स्वास्थ्याबद्दल काळजी घेतली
जात नाही आणण त्यां ना सल्ला दे णारे ही कोणी नसते व त्यामु ळे संसगा पसरण्याची शक्यताही जास्त
असते .अशाने या प्रकारच्या अत्याचारां चा अंत होणार नाही.
समज : अस्पृश्यता आणण जातीयभे द आता काळात जमा झाले .दलीत णकंवा शे ड्युल कास्ट वा
शे ड्युल टर ाईबस् ना आता कोणताही जातीय प्रश्न नसतो व ते त्यां चे जीवन आरामात जगतात.
वस्तु स्थीती : हे खरे नाही .माणसाचा जातीयभे द हा अगदी जन्मापासूनच सुरु होतो .त्याचा शाळे त,
मै दानावर, रुग्णालयात इ .ठीकाणी भे द केला जातो याचा शेवट नाही .आपण अशा प्रकारच्या
गररबां वर व खालच्या जातीय लोकां वर होणा-या अत्याचारां ना दाखवून द्यावे व त्यां ना त्यां च्या
व्यावसाईक, शै क्षणणक अणधकारां ची जाणणव करुन द्यावी .खासकरुन त्यां ना शै क्षणणक, शाररररक आणण
साधारण व्यवहारां चे त्यां ना ज्ञान दे ऊन ; बालमजुरां साठी कायाहृम, आणण त्यां च्यावरील अत्याचारां वर
आळा घालावा.
समज : व्यं गत्व हा दै वघात .व्यं ग मु ल म्हणजे णनष्कामी .अशी मु ले कुटुं बावर भार असतात, ते
आणथा क दृष्या णनष्कामी असतात व त्यां च्यासाठी णशक्षणाचा काही ऊपयोग नाही .काही व्यं गत्वाचा
इलाज नाही.
वस्तु स्थीती : व्यं गत्वाचा पुनाजन्माशी काहीही संबंध नाही .अपंगत्व हे एकतर बाळं तपणात आले ल्या
संकटामु ळे येते णकंवा बाळाचे संगोपन नीट न झाल्याने णकंवा वडीलोपाजीत ही हे येऊ शकते .गरज
असताना और्धोपचार न झाल्याने, लसीकरण वाळच्या वेळी न णदल्याने, अपघात वा लागणे इ .मु ळे
अपंगत्व येते .त्याकडे दु लाक्ष करुन चालणार नाही.
मानणसक वा शीररररक व्यंगत्व असले ल्या व्यक्ति ने हमी दयेच्या पात्र ठरतात .पण आपण हे ने हमी
णवसरतो की त्यां ना ही एका सामान्य व्यक्ति इतकेच अणधकार आहे त व त्यां ना दयेपेक्षा णवश्वासाची
जास्त गरज आहे . आपल्याला व्यं गत्वाची ने हमी लाज वाटते .ज्या कुटुं बात मानणसक रुग्ण आसतो
त्या कुटुं बास नाहमी खाली पहावे लागते वा त्यां ना ने हमी कमी ले खले जाते .णशक्षण हे प्रत्येकालाच
जरुरी आहे मग ते मु ल व्यं ग असले तरीही, णशक्षणाने प्रत्येकाचा सवां गीण णवकास होतो.
अपंगां ना खास गरजा असतात व आपण त्या दाखवून णदल्या पाहीजे त .संधी णमळाली तर तेही
जगण्यासाठी मदत करु शकतात .जर आपण अपंगां च्या जगण्याच्या गरजा समजू शकलो नाही तर
त्यात आपले च व्यं ग आहे .
सेंसेसच्या मते २००१ मध्ये, १.६७ टक्के जनता ०-९ वयोवर्ाा ची व्यं ग आहे .
१२व्या ५ वर्ीय योजना आयुिी करारा नु सार ०.५ ते १.० टक्के मु ले ही मानणसक रुग्ण
आहे त.
अपंग न्यिीन
ं ा शाले य जीवनात येणा-या अडचणी
त्यां च्या साठी दोन्ही शाररररक वा मानणसक मुलां ना खास शाळा नसणे.
अपंग मु ले सहसा हळू णशकणारी असतात .शाळां मध्येही अशा मु लां ची नीट काळजी घेणारे
व त्याच्या परीने णशकवणारे णशक्षक नसतात.
वयात येणा-या मु लां मधील चढाओढीची भावना .ब-याचदा अपंग मु ले ही अपमानीत केली
जातात व टवाळकीस पात्र ठरतात कारण ते हळु णशकणारे असतात व शरीरात व्यं ग
असते.
अचुक णशक्षण पद्धतीने अशा मु लां ना काही णशक्षण णदले जावू शकते जे णे करुन त्यां ना त्यां च्या
पायावर ऊभे राहता येईल. त्यातल्या त्यात जर लवकर लक्षात आले तर, बरीच व्यं ग बरी होऊ
शकतात णकंवा त्यावर इलाज केला जाऊ शकतो .हयात मानणसक अस्वास्थ्यावर उपचार होऊ
शकतो व वेळोवेळी वाढण्यापासून थां बवला जाऊ शकतो.
भां डणे व माणसाने केले ला णवध्वं स सगळया शाळा आणण णशक्षकां ना अशा मारामा-या, वाद, राजकीय
वादावाद, युद्ध वा नै सणगाक संकटां च्या काळात खास काळजी घेण्याची गरज आहे .अशा वातावरणात
वाढणा-या मु लां ची खास काळजी घेणे गरजे चे आहे हे जर समजू न घेतले तरच हे शक्य आहे .
मु लां ना सवा स्फोटक वा लाचारीच्या वातावरणाबद्दल जाणून घेण्याचा पुणा हक्क आहे .णशक्षक या
नात्याने तुम्ही अशा क्तस्थतीला सामोरे जाणयास णशकले पाहीजे .पण हे तेहाच शक्य आहे जे हा
तुम्हाला ख-या संकटां ची जाणीव असेल व मु ले काय भोगत आहे त याची कल्पना असेल आणण
कायद्यात त्यावर काय उपाय आहे त हे अवगत असेल आणण मु लां मध्ये णमसळू न त्यां चे संकट समजू न
त्यां ना त्याच्या सामोरे जाण्यास मदद करण्याची क्षमता असेल.
मु लाला कायदे शीर वा संरक्षणाची गरज असू शकते .कायदे शीर मदतीला जे हा मु लाला त्याची खरी
गरज आहे नकार दे णे ही साधी चुक आपणाकडून होऊ शकते.
२००३ मध्ये, करनाल या णजल्ह्यात ५ मु लीं, दोन नाबालीग मु लींची णवहृी व लग्न थां बवू शकल्या .त्या
हे करु शकल्या कारण त्यां च्या णशक्षकाने त्यां ना कायदे शीर पाऊले उचलण्यास व इतर मदत केली .
लग्न होत असलेल्या मुलींच्या घरुन व कुटुं बातून, गावातील वृद्ध व्यक्तिंकडून व समाजा कडून भरपूर
वीरोध झाले .मुलींनाही धमक्या णमळाल्या व त्यां च्या स्वतः च्या घरचे लोकही त्यां ना हे करण्यास नकार
दे त होते .आधी पोलासही पुढे येऊन गुन्हगारां ना अटक करण्यास तयार नहते .सवा बाजू ने हात
टे कल्यावर शाळे तील णशक्षकाने गावातल्या प्रसारमाध्यमाची मदत घेतली व त्यां ना या प्रकरणाबददल
णलहायला सां णगतले .शे वटी पोलीसां ना या मध्ये लक्ष घालू न लग्न थां बवण्यास भाग पाडले व
गुन्हगारां ना अटक झाली .या ५ मु लींना राष्ट्रीय शू रचहृ णदले गेले त्यां च्या शू रते बददल व चुकीच्या
गोष्ट्ींचा णवरोध केल्या बददल कौतुक केले गेले .या केस मध्ये शाळे च्या णशक्षकाचा फार मोठा
सहभाग होता, कारण त्याच्या मदतीणशवाय मुलींना असे पाऊल ऊचलणे शक्य होऊ शकले नसते .
कारण, णशक्षकाने नु सते त्याचा हूददाच पणाला लावला नहता तर त्याचे जीवनही पणाला लावले होते .
पण हे सवा तो या सवा मु द्याचा ज्ञात असल्याने करु शकला.
तुम्ही खाली णदले ल्या काही मू द्यां वरुन कायदे शीर कारे वाही करु शकता:
सावाजनीक संरक्षण कायदे व हक्क समजू न घेणे गरजे चे आहे .जर तुम्हाला अशा कायद्याचे ज्ञान
असेल तरच तुम्ही मु लां /मुलींच्या पालकां ना/संगोपन करणा-याला णकंवा समाजाला कायदे शीर ररत्या
समजावू शकता .काही वेळा पोलीस वा व्यवस्थापनाशी सल्ला-मसलत करणे अवघड होऊन जाते .
त्यामु ळे तुम्हाला तुमचे कायदे माहीत असल्यास तुम्ही त्यां च्याशी अचुक मसलत करु शकता.
जे ठरवून गभा पात करतात( णलं ग पररक्षणा द्वारे )त्यां च्या णवरुद्ध हा मु ख्य कायदा १९९४ पासून
आहे .
णलं ग पररक्षणाद्वारे मु लीचा गभा तपासण्यासाठी वा गभा पररक्षणासाठी या पररक्षणाचा दु रुपयोग करणे व
त्याबद्दल प्रचार करणे या णवरुद्ध हा कायदा आहे .
णलं ग पररक्षणाद्वारे गभाा त काही व्यं ग वा अपंगत्व आहे कां हे पहाणे या णवरुद्ध व हे थां बवण्यासाठी
हा कायदा आहे .काही खास कारणास्तव वा खास वेळीच याचा ऊपयोग करावयाला काही
प्रयोगशाळां ना याची परवानगी कायद्याने णदली आहे .
जी व्यक्ति या णवरुद्ध तहृार करु इच्छीते, त्या व्यक्तिला कारवाई करण्यास योग्य अणधका-यास
कमीतकमी ३० णदवस आधी नोटीस घेणे आणण पुढे कोटीत ती पाठवणे गरजे चे आहे .
कायद्या खेरीज, भारतीय पीनल कोड १८६० मधील खालील मु द्दे ही महत्वाचे आहेत.
मे लेला गभा जन्मास येण्याचे प्रयत्न करणे णकंवा गभाा चा जन्मतः च मृ त्यु घडवून आणणे(.भाग ३१५.)
बारा वर्ाा खालील मातेने वा णपत्याने जन्मले ल्या बाळाला सोडणे वा टाकून दे णे( भाग ३१७.)
बालकाचा जन्म लपवणे व त्याच्या / णतच्या शरीराचा गुपचुप नाश करणे( भाग ३१८.)
या सवा गुन्ह्यां साठी २ वर्ा ते अजीवन कैद णकंवा दं ड णकंवा दोन्हीही होऊ शकते.
बालकववाह
बालणववाह कायद्या( १९२९ )मध्ये मु लगा २१ वर्ाा पेक्षा लहान व मुलगी १८ वर्ाा पेक्षा लहान असल्यास
णशक्षे स पात्र ठरतो( .भाग 2(a)). या कायद्यात बालणववाह ठरवणारा, करणारा, करण्यास परवानगी
दे णारा णकंवा त्यास हजर राहणारा खालील प्रमाणे णशक्षे स पात्र ठरतो:
ज्याने ठरणवले तो मुलगा जर वय १८ च्या वर असेल व २१ च्या आत असेल त्याला साधा णकंवा १५
णदवसाचा तुरुंगवास णकंवा रु .१००० पयंत दं ड णकंवा दोन्ही होऊ शकतो( .भाग 3).
ज्याने ठरणवले तो मु लगा जर वय २१ च्या वर असेल तर त्याला तुरुंगवास जो ३ मणहने वाढू शकतो,
आणण दं ड होऊ शकतो( .भाग 4).
जो व्यक्ति बालणववाह करतो णकंवा ठरवतो, आणण जो पयंत तो योग्य कारण सां गू शकत नाही की
त्याला माहीत नहते हा बालणववाह होता तो , ३ मणहन्याच्या णशक्षे स वा दं डास पात्र ठरतो(.भाग 5).
पालक णकंवा मागादशा क जो बालणववाहास होकार दे तो, दु लाक्ष करतो, त्यात मदत करतो, णकंवा अशा
लग्नां ना हजर राहतो तो णशक्षे स पात्र ठरतो( भाग 6).
बाल मजुर
मु ले( मजु रीची शपथ घेतले ली )कायदा, १९३३ सां गतो की कोणीही पालक वा संबंधीत जर १५
वर्ाा च्या आतील मु लां ना मजु रीत गोवत असतील व त्याचे पैसे घेत असतील तर ते कायद्यात बसत
नाही .करार करुन मुलां ना मजु रीत गोवत असले ल्या पालकां ना ही णशक्षा होऊ शकते.
करार करुन मजु री करवणे( बंदी )कायदा, १९७६ नु सार कोणत्याही व्यिीला करार करुन मजु री
करवणे हा गुन्हा आहे .हया कायद्यात सवा करार व जबाबदा-या नमु द केल्या आहे त .करार करुन
नवीन मजु री करवण्यास प्रतीबंध हयात णदला आहे .कोणत्याही माणसावर मजु री करण्याची
जबरदस्ती करणे हे दे खील कायद्याने गुन्हा आहे व या कायद्यानु सार णशक्षे स पात्र ठरतो .जे पालक
करार करुन बालमजु री करवत असतील ते दे खील या कायद्यानु सार णशक्षे स पात्र ठरतात.
बालमजु री( थां बवणे आणण थोपवणे )कायदा, १९८६ .१४ वर्ाा खालील मुलां ना बाधीत वातावरणात
मजु राला लावणे व कोणत्याही बालमजुरीस रोखण्यासाठी हा कायदा आहे .
युवा न्याय कायदा(मुलां चे संगोपन व संरक्षण), २००० भाग २४ .हया कायद्यात जे लहान मुलां ना
खतरनाक कामां ना मजु रीला लावतात, णकंवा तीला/त्याला आपल्या फायद्यासाठी अशा कामात
कारारावर पाठवतात त्यां ना णशक्षा कशी होऊ शकते हे नमुद केले आहे .
खाली नमु द केलेल्या मु द्दयां मध्ये मजु री बद्दलच्या कायद्यात बालमजु रां ना कुठे कुठे मजु री पासून थोपवू
शकतो व त्यां ना कोणत्या वातावरणात मजुरी करायला लावले जाते या बद्दल णदले आहे :
१२ वर्ाा च्या आतील मु लीवर बलात्काराची णशक्षा ही जास्तीतजास्त ७ वर्ा आहे व जर मु लगी १२
वर्ीपेक्षा लहान असेल व बलात्कारी जर एखाद्या अणधकारात असेल जसे ( रुग्णालये, वस्तीगृहे, पोलीस
स्टे शन इ) , तर ही णशक्षा जास्त असू शकते.
मु लाशी जबरदस्तीने संबंध करणे हा दे खील बलात्कारच आहे , आपल्या दे शाच्या बलात्कार कायद्यात
आय.पी.सी .अंतगात हा येत नाही .अशा प्रकारच्या बलात्कार कायद्यात मु लां वर होणा-या
अत्याचारावर काही नमु द केले ले नाही, पण आय.पी.सी .अंतगात कायदा हा ३७७ अशा ‘अनै सणगाक
वतान’ यावर लक्ष ठे वतो.
मुले पळवणे
आय.पी.सी नु सार फसवणे, पळवणे, फसवून आडकवणे, धमकावणे, लहानां ना चुकीच्या कामासाठी
पकडून ठे वणे, णवकणे वा खरे दी करणे.
युवा न्याय कायदा(मुलां चे संगोपन व संरक्षण), २०००( Juvenile Justice (Care and Protection of
Children) Act, 2000)
हा कायदा पळवल्या जाणा-या मु लां चे त्यां च्या कुटुं ब व समाजा बरोबर संगोपन व संरक्षणाची हमी
दे तो.
काही खास आणण सामान्य कायदे जे मु ले पळणवण्या णवरुद्ध आहे त ते खालील प्रमाणे आहे त:
जरी एच.आय.ही बाधीत लोकां साठी काही खास कायदा अजू न रुजू झाले ला नाही असला तरी
भारताच्या घटने त काही हक्क णदले आहे त जे सवा भारतीयां ना लागू होतात जरी ते एच.आय.ही ने
बाधीत असती.
कराराचा हक्क
गुप्ततेचा हक्क.
भे दभाव णवरोधी कायदा.
कराराचा हक्क( Right to informed consent)
करार हा पुणापणे मोकळा असावा .तो कोणत्याही जबरदस्तीने, चुकीने , फसवून, वशील्याने णकंवा
खोट्या व्यवहाराने नसावा .असा करार हा एकमे कां ना सां गून करावा .हे डाँ क्टर-पेशन्ट च्या नात्यात
जास्त महत्वाचे .डाँ क्टर वर ने हमी पेशन्टचा णवश्वास असतो .कुठलीही वैद्यकीय कारे वाई करण्या
अगोदर डाँ क्टर ने रुग्णाला त्याच्या आजारा संबंधी माणहती, त्याबद्दलचे धोके, त्यासाठीचे इतर पयाा य हे
सां गणे आवश्यक असते .जे णे करुन रुग्ण त्यासाठी तयार आहे की नाही हे ठरवू शकतो.
डाँ क्टर ने रुग्णाला एच.आय.ही .झाल्या संबंधी माणहती दे णे हे इतर अजारां पेक्षाही फार अवघड
काम आहे .त्यामु ळेच एच.आय.ही.चे णनदान करताना रुग्णाचा करार असणे अती आवश्यक
ठरते .इतर णनदानां साठी णदले ला होकारनामा हा एच.आय.ही.चे णनदान करण्यास होकार असल्याचा
करारनामा म्हणून धरला जात नाही .जर असा करार केले ला नसूनही अशा प्रकारचे णनदान केले
गेले तर रुग्ण हा न्यायालयात धाव घेऊ शकते .
ज्यावर णवश्वास आहे अशा एखाद्याला तो/ती व्यक्ति गुप्त गोष्ट् सां गते तेहा ते गुपीत होते .ते गुपीत
दु स-याला सां गणे म्हणजे गुप्ततेचा करार मोडण्या सारखे होय .रुग्णाने सां गीतले ली माहीती गुप्त
ठे वणे हे त्या डाँ क्टरचे प्रथम कताव्य आहे .रुग्णाने सां गीतले ली माहीती गुप्त न ठे वल्यास, णकंवा हया
माहीतीचा दु रुपयोग झाल्यास त्यारुग्णाला न्यायालयात जाण्याचा पुणा अणधकार आहे .
एच.आय.ही / .एडस्( PLWHAs) झाले ले रुग्ण नेहमी त्याच्या हक्कासाठी कोटाा त जाण्यासाठी
घाबरतात, त्यां ना लोकां ना आपला रोग समजे ल ही णभती असते .पण, ते नाव लपवण्याचे तंत्र वापरु
शकतात, ज्यात खरे नाव न लावता एमू क एक नाव वापरता येते .यामु ळे PWLA रुग्णाला न्यायही
णमळतो व त्याला बदनामीची णभतीही रहात नाही .
छडीची कशक्षा
छडीची णशक्षा आटोक्यात आणणारे णकंवा बंद करणारे सरकारने ने मलेले असे कोणतेही पथक अजू न
तरी कायारत नाही .परं तू वेग वेगळ्या राज्यां नी आप आपल्या कायद्यात हे बंद होण्यासंबंधी कायदे
सामील केले आहे त.
सध्या केंद्र सरकार लहान मु लां वर होणा-या अत्याचारा णवरुद्ध काम करत आहे , ज्यात छडीची णशक्षा
दे खील सामील केले आहे .जोपयंत हा कायदा लागू होईल तोपयंत जो अक्तस्थत्वात आहे तो पाहूया.
घरगुती भांडणे
घरगुती भां डणां वर कोणताही कायदा दे शात नाही .पण, २००० साली घरगुती कायदा( मु लां चे संगोपन
व संरक्षण), यां च्या पहाण्यात आले की ज्या लोकां कडे मुलां चा अणधकार आहे ते लोक मु लां वर
अत्याचार करतात .या कायद्याच्या भाग २३ मध्ये मु लां वर अत्याचार केल्यास णशक्षा नमू द केली आहे ,
ज्यात मारणे, हकलणे वा सोडून दे णे, दु लाक्ष करणे जे णे करुन मु लां चे शाररररक व मानणसक स्वास्थ्य
णबघडते, असे काही मु द्दे नमू द केले आहे त.
कायद्याच्या आधी एकात्मता आणण दे शात प्रत्येकाला कायद्याचे समान संरक्षण( भाग १४.)
वणा, जात, णलं ग,बेकारी, जन्मगाव या वरुन भे दभावा वर बंदी( भाग १५.)
वणा,जात, णलं ग, जन्मगाव या वरुन कोणत्याही सावाजणनक णठकाणी केले ल्या भे दभावावर बंदी( .भाग
१६.
अस्पृश्यतेवर बंदी आणण या बाबतीत कोणताही प्रचारावर बंदी व णशक्षा( भाग १७ .)भारतात पणहला
कायदा अस्पृश्यतेवर बंदी आणण त्याबद्दल णशकवणे या णवरुद्ध सुरु झाला आणण त्याला अनू सरुन
काही णवर्य ‘जन सामाणजक संरक्षण कायदा, १९५५’ यात येते .शे ड्युल कास्ट ला त्याच्या जातीच्या
नावाने बोलावणे, जसे ‘चां भाराला’ ‘चां भार’ म्हणून संबोधणे गुन्हा आहे आणण ती व्यक्ति कायद्या प्रमाणे
णशक्षे स पात्र ठरते.
१९८९ साली, भारत सरकारने ‘मागास वगीय आणण मागासले ल्या जातीचे अत्याचार संरक्षण कायदा’
जारी केला, त्यात मागास वगीय आणण मागासले ल्या जातीचे लोकां वर सवणा आणण अमागासवगीयां नी
केले ले वेग वेगळे अत्याचार हे कायदे शीर ररत्या गुन्हा आहे व णशक्षे स पात्र ठरतील असे नमू द केले
आहे .त्यासाठी खास कोटा दे खील णजल्हा पातळीवर सुरु केले आहे त., आणण असे गुन्हे लढण्यासाठी
सरकारने सरकारी वकील ने मून णदले आहे त व त्यां ची फी दे खील माफक आहे .
युवा कायदा( संगोपन व संरक्षण )अंक २००० युवा कायदा( संगोपन व संरक्षण )अंक २००० हा
कायदा “युवा” णकंवा “लहान मु ले ” (ज्या व्यक्तिंचे वय १८ च्या आतील आहे )या साठी आहे .यात
ज्या मुलां ना
मु लां ना संगोपन व संरक्षणाची गरज 2 (d) च्या मते “मु लां ना संगोपन व संरक्षणाची” गरज असेल तर
त्याना मु लं म्हणतात.
जे अनाथ आहे त णकंवा जे हरवले आहे त वा ज्यां च्या पालकां नी त्यां ना सोडले आहे ते , पळू न गेलेली
मु ले .णकंवा ज्या बालकां ना अपले नाव गाव सां गता न आले ले असे.
ज्याना मारहाण णशवीगाळ झाली आहे, णकंवा बलात्काराने ऊध्वस्त झाले ले णकंवा चुकीचे काम केले ले
णकंवा जे अशा प्रकारे लाचार आहे त.
ज्याच्या वर अत्याचार झाले आहे त असे णकंवा अत्याचारात लाचार झाले ले.
ज्यां नी खु न मारामा-या पाणहल्या आहे त असे, नै सणगाक संकट णकंवा दं ग्यात सापडले ले.
राज्य सरकारला दे खील णजल्ह्यां साठी णकंवा णजल्ह्यां च्या संघासाठी, कायद्याच्या कचाटयात अडकले ल्या
मु लां साठी एक णकंवा एकापेक्षा जास्त युवा कायदा केंद्रां ची मदत घेता येते, आणण काही तहृारी
मु लां च्या णहतासाठी णतथे च सोडवता येतात.
नशा व नशील्या पदाथां चा वापर( Drugs and Substance abuse) नारकोटीकस् पदाथा आणण नशील्या
पदाथां चा कायदा, १९८५ हया कायद्यात नशील्या पदाथां चे ऊतपादन, ते बाळगणे, त्याची दे वाण -
घेवाण, खरीदणे वा णवकणे णकंवा कोणाला नशा करायला लावणे वा करणे हे सवा गुन्हे आहे त व
णशक्षे स पात्र होतात .गुन्ह्यासाठी वा घाबरवण्यासाठी हत्याराचा वापर करणे, गुन्ह्यासाठी लहान मु लाचा
वापर करणे, हत्याराचा वापर शाळे त णकंवा सरकारी खात्यात वा कामावर करणे हे काही मोठे गुन्हे
आहे त.
बेकायदे शीर ररत्या नारकोटीकस् पदाथा आणण नशील्या पदाथां त अडकवणे कायदा , १९८८ (
Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988)
या कायद्यात, जे लोक मु लां चा वापर नशील्या पदाथां च्या वाटावाटी वा पोहचवण्यासाठी करतात त्याच्या
णवरोधात आहे .युवा कायदा( संगोपन व संरक्षण )अंक २०००( Juvenile Justice (Care and
Protection of Children) Act, 2000) भाग २( d) म्हणते मु लां चा वापर नशील्या पदाथां च्या वाटावाटी वा
पोहचवण्यासाठी केला जातो त्या मु लां चा हा कायदा आहे .
बाल कभकारी( Child Begging) जर मुलांना जबरदस्तीने कभकारी केले ककंवा त्यासाठी
प्रयत्न केले तर खालील कायद्याची मदत घेता येते:
युवा कायदा भाग २०००( Juvenile Justice Act of 2000) कोणतीही संस्था वा कोणी मु लां चा णभक
मागण्यासाठी वापर केल्यास ते णशक्षे स पात्र ठरतात (भाग २४.)
युवा कायदा खरे तर अशी मु ले शोधते जी अत्याचारीत आहे त, अत्याचारात सापडले ली वा णभक
मागणारी व त्यां ना संरक्षण व संगोपनाची गरज पूणा करते.
भारतीय णपनल कोड( The Indian Penal Code)
मु ल पळवणे णकंवा पळवून णभकारी बनवणे हे कृत्य गुन्हा असून यात णशक्षा होऊ शकते.
युवा गुन्हेगार णकंवा कायद्याच्या कचाटयात अडकलेली लहान मुले(Juvenile Delinquency or Children in
Conflict with law) बाल गुन्हेगारां ना मोठयां प्रंमाणे कायद्याच्या कचाटयात न सापडू दे ता त्यां ना वाचवणे
व युवा कायदा भाग २००० च्या मते त्यां ना कायद्याच्या कचाटयात अडकले ली लहान मुले म्हटले
जाते, गुन्हेगार नाही .हया कायद्यां तागत, प्रत्येक कायद्याच्या कचाटयात सापडले ल्या युवकाला जामीन
णमळण्याचा पुणा हक्क आहे , फि तो बालकाच्या जीवाला धोका नसल्यास णमळावा.
तुरुंगात टाकण्यापेक्षा, कायदा योग्य ती पावले उचलू न त्यां ना खास दे खरे खीत पाठवतो.
मु लां ना कुठे ही दु लाणक्षत, णशव्याशाप, मारामा-या, खु न वा धमाक्यां ना सामोरे जावे लागते .काही गुन्हे हे
शाळे च्या प्रां गणातही घडू शकतात, पण त्याही पेक्षा जास्त मु ले हे गुन्ह्यां ना शाळे बाहे र वा घरी सामोरे
जातात .तुमच्या वगाा त असणारी मु ले दे खील शाळे बाहे र होणा-या णशव्याशाप/मारामा-या/खु न या
सारख्या गुन्ह्यां चे भोगी असू शकतात .तुम्ही त्याकडे दु लाक्ष न करता त्यां ना मदत केली पाहीजे .हे
तेहाच शक्य आहे जेहा तुम्हाला समजेल की काही तरी चुकते आहे आणण तुम्ही ते समजू न घेण्यास
वेळ द्यावा आणण ऊत्तर शोधून काढावे .ने हमी लक्षात ठे वा की तुमची मु लां च्या संरक्षणाची जबाबदारी
शाळे च्या आवारा बाहे र पडल्यावर संपत नाही .मुल शाळे बाहे र असुनही तुम्ही त्यास मदत केल्यास
त्याचे णजवनच बदलू शकते .तुम्हाला त्यासाठी फि स्वतः ला तयार करण्याची गरज आहे आणण
त्याचे प्रश्न समजू न घेण्याची आवश्यकता आहे मग तुम्ही त्यां ना मदत करु शकता.
एकदा का तुम्ही मनावर घेतले आणण त्यां चे प्रश्न समजून घेतले तुम्ही खु प काही करु शकता ज्याचा
तुम्ही स्वप्नातही णवचार केला नसेल.
मु लां चे हक्क हे मानवी हक्क म्हणून समजू न घ्या आणण तसेच त्यां ना ही ते अवगत करा.
मु लां ना हे लक्षात आणून द्या की तुमचे वगा त्याच्यासाठी महत्वाचे आहे .
णशकण्यास तयार असा.
मु लां चे णमत्र, गुरु आणण गाईड बना.
तुमचे वगा हे माणहतीवधाक व आवडीचे ठे वा .नु सते तुम्ही बोलू नका त्यानाही बोलण्याचा
मौका द्या.
मु लां मधील काही भावना जशा मारामारी, छळ, णशकण्याची अपात्रता सारख्या न णदसणा-या
गोष्ट्ी शाधायचा प्रयत्न करा.
असे वातावरण ठे वा जे थे मुले स्वतः चे णवचार, काळज्या, राग इ .प्रगट करु शकतील .मु लां शी
मनमोकळ्या गप्पा मारा.
चां गला श्रोता बना .वेगवेगळ्या णवर्यां वर बोला आणण त्याचे प्रश्न णकंवा ते घरी वा बाहे र काय
सहन करतीत हे दे खील त्याना सां गू द्या.
मु लां ना त्याच्या जीवनाशी णनगडीत घडामोडींमध्ये सामील करा.
त्याचा णभडस्तपणा घालवा व त्यां ना काही गोष्ट्ीत भाग घ्यायला स्फुती द्या.
शाळे च्या अणधका-यां शी त्यां ची बोलणा करवून द्या.
णशक्षक पालक मे ळाव्यात मु लां च्या हक्का बद्दल त्यां च्याशी बोला.
छडीच्या णशक्षे ला नाही म्हणा .मु लां ना समजू न व त्यां च्याशी गप्पा मारुन त्यां ना सुधारण्याचा
प्रयत्न करा.
भे दभाव करु नका .खालू न आले ल्या मुलां ना वर ऊचलण्यासाठी पाऊले ऊचला व त्यां ना स्फुती द्या.
कामकरणा-या मु लां ना ऊलटे बोलू नका, त्यां च्या कामा बद्दल, त्यां च्यावर झालेल्या अत्याचारा बद्दल,
बलात्कारी मु लां बद्दल, पळाले ल्या वा पळवून ने लेल्या मु लां बद्दल, घरातल्या भां डणां बद्दल, नशील्या
पदाथां च्यात अडकल्यां बद्दल णकंवा ज्यां ना प्रेम व आपूलकीची गरज आहे त्यां च्या समोर उलटी टे प न
वाजवता त्यां ना समजू न घ्या व मदत करा.
मु लां ना ते शाळे त व समाजात सुरणक्षत असल्याची खात्री पटवून द्या, जरी काही कारणास्तव पोलीस
बोलवावे लागले वा कायदे शीर कारवाई करावी लागली तरीही.
त्यां ना त्यां चे णवचार मोठ्यां समोर वा समाजासमोर मां डण्यास प्रवृत्त करा.
त्यां ना कायाहृमात सामील करा .त्यां ना जबाबदारी द्या व त्याच वेळी त्यां ना मदतीचा हातही द्या.
मु लींचा सहभाग शाळे च्या कामात व वगाा च्या कामात वाढवा व त्याना त्यासाठी प्रवृत्त करा.
मु लींच्या गैरहजे-यां त्यां च्या पालकां शी चचाा करुन थां बवा व त्यां च्या रोज शाळे त येण्यात काय फायदे
आहे त हे समजवा.
सगळे च णशक्षक हे मु लां ना संरक्षण दे ऊन त्यां च्यात शक्ति णनमाा ण करु शकतात.
तुमचे णनररक्षण महत्वाचे आहे , त्यां ने वगाा तल्या मु लां च्या वाढीत आणण प्रगतीत मदद होईल .व या
णनरीक्षणां त जर काही चुक समजली तर त्याचे ऊपाय शाधायचा प्रयत्न करा.
तुमचा दु सरा प्रश्न हे पहाणे आहे की तुमच्या णवद्यार्थ्ाा वर कोणा नातेवाईकाचा, घरच्यां चा, णमत्रां चा दबाव
तर नाही ना.
तुमच्या णवद्यार्थ्ाा ला थोडा वेळ खासगीत द्या, त्यां ना जबरदस्ती न करता, त्यां ना लाजीरवाणे न वाटू दे ता
त्यां च्याशी बोला.
त्यां ना णचत्रकला णकंवा गोष्ट्ी णलहीण्यात णकंवा चचाा सत्रात भाग घ्यायला लावा व त्यां ना त्यां चे णवचार
तुमच्यापाशी, शाळे च्या अणधका-यां पाशी मां डू द्या.
तुम्ही णशक्षक म्हणून एच.आय.ही .असलेल्या मुलां ना हे पटवून द्या की तो नाकाम नाही णकंवा
त्यात अपमानीत वाटण्या सारखे काय आहे ?
त्यां ना लै णगक णशक्षणाची त्यां च्या समजण्याच्या पातळीप्रमाणे व वया प्रमाणे माणहती द्या.
त्यां ना एच.आय.ही / .एडस् ची दे खील माणहती द्या.तो कसा होतो, का होतो व त्याचा प्रसार
होण्यापासून कसे वाचले पाणहजे इ.?
तुमच्या वगाा चे वातावरण असे तयार करा जे णे करुन मु लां ना समजले पाणहजे की ते णशकत
असले ल्या एच.आय.ही .बाधीत मु लां चा द्वे र् करण्याची गरज नाही व त्यां च्या पासून काहीही धोका
नाही.
वगाा त शक्तिशाली व संरक्षक वातावरण तयार करण्याकरीता तुमचा त्यात सहभाग असणे आवश्यक
आहे , ज्यात तुम्ही त्याच्याशी बोलू न, णमत्र होऊन, णकंवा एकत्र येऊन हे करु शकता .त्यात सां स्कृतीक
घडामोडी, पररक्षण आणण प्रत्येकातल्या कलां चा णवस्तार करणे आवश्यक होते.
मु लां साठी चालू असलेल्या सरकारी मोणहमा णशक्षकां ना माणहत असायला पाणहजे त आणण त्यातून काय
घेता याऊ शकते .ज्या कुटु मबां ना, लहान मु लां ना मदतीची गरज आहे अशां ना शोधा आणण सरकारी
मोणहमे तून त्यां ना फायदा होऊ शकत असल्यास तो णमळवून द्या .अशा लोकां ची यादी तुम्ही आपल्या
वाडाा च्या/तालू क्याच्या/मंडळाच्या पंचायतीच्या अणधकारी वा सरळ बी.डी.पी.ओ ला दे ऊ शकता.
पोलीस.
तुमच्या पंचायत /महा नगरपाणलकेचा मु ख्य णकंवा सदस्य.
आं गणवाडी कामगार.
ए.एन.एम.
वाडा /तालू का/मं डळ/पंचायत सदस्य.
वाडाा च्या भणवतव्याचे काम पाहणारा अणधकारी( बा.डी.ओ ).णकंवा वाडाा च्या भणवतव्याचे
आणण पंचायतीचे काम पाहणारा अणधकारी( बी.डी.पी.ओ.).
समाज कल्याण अणधकारी( सी.डी.ओ ).णकंवा समाज कल्याण आणण पंचायतीचे काम
पाहणारा अणधकारी.
णजल्हादं डाणधकारी/णजल्हायुि.
जवळचे बालसुधार केंद्र.
तुमच्या भागातले बाल संगोपन संस्था.
मु ली
६ ते ११ १२ ते १७ वर्े
मु लां च्यात लै णगकररत्या वावरणे वा त्याच्याशी युवा मु लां मध्ये लै णगकररत्या वावरणे वा तशी कृत्य
घाणेरडे बोलणे करणे
तोंडाने लै णगक अत्याचारा बददल बोलणे लै णगकरीत्या वागणे वा लै णगकतेचा णवर्य पूणापणे
टाळणे
मोठ्यां शी लै णगक संबंध ठे वणे टवाळक्या करणे
अचानक घाबरणे णकंवा मु लां ना, मु लींना णकंवा घरातून पळू न जाणे
जागेला घाबरणे
वयोमाना पेक्षा जास्त लैणगकते बददल माणहती झोपेत दचकणे घाबरणे इ.
असणे
मु ले
इतर मु लां शी लै णगक वागणूक इतर मु लां शी लै णगक वागणूक णकंवा एकदम
कठोर वागणूक
अकक्तस्मक णभती णकंवा मुलां वर, मु लींवर णकंवा णभडस्त वागणूक
णवणशष्ठ जागे बद्दल अणवश्वास
झोपेत दचकणे घाबरणे इ. णदखवा बाजी वा बेफीकीर वागणूक
अचानक रागावणे णकंवा तसे वागणे लाज, शरम वा णभती लपवण्याचा प्रयत्न करणे
पुवीच्या आवडींना नावड दाखवणे णभडस्त वागणूक
काळजी मु ले ही णचन्हे णदले ल्या वर : त्रासात आहे त हे ओळखण्याचा अंदाज घेण्यासाठी आहे त
आणण हा लै णगक अत्याचार असु शकतोकी आहे महत्वाचे फार हे ., एकदम या णनणायावर पाहोचू
नका की हे लै णगक अत्याचाराचेच पररणाम आहे त ,त्यापेक्षा सवां च्या सल्ल्याने णकंवा स्वतः च्या णववेक
बुद्धीने णनणाय घ्या .(मु ळयु : णनसेफ, णशक्षकां ना णशकण्याची माणहती
(http://www.unicef.org/teachers/ Last revised April, 1999) युणनसेफ मु लां चे संरक्षण आयले थ., यां च्या
कडु न )मुलां ना ने हमी मोठ्यां सारखे वागायला सां णगतले जाते नसले आवडत वागणे तसे त्यां ना जरी .
मोठयां ना ते तरीही“नाही” म्हणू शकत नाहीत .मुलां ना अशा पररक्तस्थतीत नाही म्हणायला णशकवा.
व्यंग मुलांबददल १० गोष्टी
1. त्याच्या समोर ने हमी ऊलटे बोलण्याची टे प वाजवू नका जसे त्यां ना संबोधणे की तू, “अपंग,”
“तुटका,” “व्यं ग,” असे म्हणू नका त्यापेक्षा “अपंगत्व असले ले मुल ” असे संबोधा; “खु चीला क्तखळलेला”
असे म्हणू नका त्यापेक्षा “चाकाची खु ची वापरणारा” असे संबोधा, तसेच “मु का व बहीरा” न म्हणता
“बोलण्याची व ऐकण्याची कमतरता असणारा” असे म्हणे, णकंवा “बधीर” मु लाला “मानणसक त्रास
असणारा मु लगा” असे म्हणा.
2. व्यं ग मु लां ना व्यं गत्वाची जाणीव होऊ न दे ता त्यां ना इतर सामान्य मुलां सारखा वागणूक द्या जसे .,
व्यं ग असले ला णवद्याथी सामान्य मुलाला णशकवू शकतो व्यं ग मुलां शी सामान्य प्रकारे याच-ब .
.शकतो करु चचाा णवद्याथी असले ला
3. व्यं ग असले ल्या णवद्यार्थ्ाा ला स्वतः बददल मते मां डू द्या व त्यां चे णवचार सां गू द्या प्रकारच्या एकाच .
..करा ऊर्ुता त्यां ना लावून घ्यायला भाग मु लां ना अव्यं ग व व्यं ग कामां त
4. मु लां चे णनररक्षण करुन त्यां च्यातील व्यं ग शोधा लवकर तेवढे येईल लक्षात व्यं ग लवकर जेवढे .
सुरु प्रहृीया णशक्षणाची त्याच्याकरता येऊ शकते त्यां च्यातील होवुन णशक्षण त्याचे लवकर तेवढे व .
.होईल कमी व्यं ग
5. व्यं ग मु लां नी कशी आपल्या णजवनात व्यं गावर मात केली ते दाखवा.
6. व्यं ग असले ल्या मु लां साठीचे पाठ, वगा, शै क्षणणक गरजा, सामानाचा वापर करा व त्याची मदत घ्या .
अक्षरे मोठी, त्यां ना पुढे बसवणे आणण त्यां ना वगाा चा व्यवक्तस्थत वापर करता येईल असा प्रयत्न करा .
.द्या घेऊ भाग कामात वगाा च्या वा खे ळात करुन मात व्यं गावर त्यां च्या त्यां ना
7. व्यं ग असलेल्या मुलां चे पालक, कुटुं ब फार नाजु क मनाचे असतातबोला त्यां च्याशी ., त्याचे संमेलन
करुन णकंवा एक एकाला बोलावून त्यां ना धीर द्या.
8. घबरलेल्या पालकां ना सरळ सोप्या भार्े त समजवा आणण त्याच्या मु लां च्या गरजा समजू न घ्या व
त्यां ना त्यां च्या मुलां च्या व्यं गत्वाचा होणारा अपमान सहन करायला णशकवा.
9. सवा मु लां ना ही णशकवण दे णे गरजे चे आहे की व्यंग असणा काय मु लां ना या-काय सोसावे लागते
त्यां ची दु ः ख काय आहे त त्यां ना समजून घेणे गरजे चे आहे , त्याच्याशी मै त्रीने, प्रेमाने वागावे.
10. पालकां नेही आपल्या मु लात व्यं ग आहे हे णवसरुन शाळे च्या कायाहृमात व शाळे नं तरच्या
कायाहृमात स्वखु शीने सहभाग घ्यावा.
मु लां च्या णवणशष्ठ गुणां ना समजू न त्याचा आदर करुन त्यां च्यातील स्वाणभमान जागवा
मु लां च्या पुढे जाण्याच्या स्वभावाचा व जगाकडे पाहण्याच्या दृष्ट्ीकोनाचा आदर करा.
संदभा : छडीच्या णशक्षे चा बणहष्कार : मुलां मध्ये णशस्त आणण्याच्या वाटा – युनेसको पब्लीकेशन.
‘काठी फेका व मु लां ना वाचवा ’ हे ब्रीद ठे वा मु लां साठी त्याच्या पालकां समोर आणण समाजा समोर.
शाळे ने एक खास सायकाँ लाँ जीचा जाणकार नेमला पाणहजे जो मुलां चे मानणसक व इतर प्रश्न साडवू
शकेल व मुलां ना वा पालकां ना त्यातून मागा काढण्यास मदत करे ल.
मु लां ना समाजात, घरात व एक मे कां मध्ये वावरण्याचे णशकवण्यासाठी एक समाज सुधारक असावा.
वारं वार वा मणहन्यातून एकदा पालक णशक्षक संमेलन घेणे आवश्यक आहे .पी अंतगात .ए.टी.
जीवनात शाले य भणवतव्य मु लाचे आपल्या व यावा साधता संवाद एकमे कां शी णशक्षकां ना व पालकां ना
.द्यावे लक्ष कडे या सुधारे ल कसे भणवष्यात व
मु लां चे हक्क णशकवणारे णशक्षकां बरोबर शै क्षणणक कायाहृम वेळोवेळी हावेत व णशक्षकां ना वेगवेगळ्या
शाळां ना भे टी दे ऊन शै क्षणणक कायाहृम राबवावे.
शाले य जीवनात शाळे त मुलां च्या गरजां चा आभ्यास करण्यात त्याचा सहभाग करुन घ्या.
सामान्य ज्ञान णवर्यात लैंणगक णशक्षण हे शाळे त प्रत्येकाला णशकवले गेले पाहीजे.
शाळे त प्रसाधनगृहे व णपण्यच्या पाण्याची सोय या सारख्या मु लां च्या सामान्य गरजा शाळे च्या आवारात
असायला पाणहजे तअसाव्या वेगवेगळ्या मुत्र्या मु लींसाठीच्या व मुलां साठी .
टे न्ट णकंवा छोट्या खोल्यां मधील शाळां ना थोडया थोडया वेळाने मु ती करण्यासाठी व पाणी पीण्यासाठी
मधली सुट्टी द्यावी.
व्यं गां साठी ऊपयुि जागा आणण णशकण्या णशकवण्याची सोय ही शाळे च्या प्रां गणात असावी सवा हे .
.घ्या मददत सुणवधां ची गावातील आपल्या जमवण्यासाठी सवा ते व घ्या करुन खात्री याची आहे
ज्या शाळा बालमजु रीचा णवरोध करतात व ते णशक्षक दे खील आपल्या घरी बालमजु र ठे वण्यास नकार
दे तात त्या शाळा व ते णशक्षक खरे तर एक खास ऊदाहरण आहे त.
शाळे ने मु लां ना आमली पदाथाा च्या णवहृीसंबधी शोधासाठी सामील करुन घ्यावे व त्यां च्या कडून काम
करवुन घ्यावे हे फार महत्वाचे आहे .
काही मु ददे ठरणवले आहे त आणण ते णशक्षकां नी पाळावे असे णनवेदन केले आहे आणण कोणी णशक्षक
णकंवा शाळे चा कमा चारी जर काही लै णगक अत्याचार करताना शाळे त णकंवा शाळे बाहे र सापडला तर
तो णशक्षे स पात्र आहे .
शाळे तील अकिसुरक्षा कनयम
शाळा सुणवधा आणण जागेची आवश्यकता
शाळे च्या प्रत्येक ब्लॉकमध्ये लक्षवेधी स्थळां मध्ये पुरेशी क्षमता आणण ISI गुणां च्या अणग्नशामक
यंत्रां ची संख्या प्रदान करणे.
प्रथमोपचार णकट आणण आवश्यक और्धे शाळे त सहज उपलब्ध असावीत.
तळमजला आणण पणहल्या मजल्यापयंत पाण्याची टाकी आणण नळीच्या सहाय्याने टाकीपासून
वेगळे पाईणपंगची तरतूद.
दहावी ते बारावीच्या सवा णशक्षकां ना आणण णवद्यार्थ्ां ना अणग्नशमन प्रणशक्षण.
प्रत्येक शाळे त संस्था प्रमुख, दोन णशक्षक/कमा चारी सदस्य आणण अणग्नशमन व बचाव
णवभागातील एक सदस्य यां चा समावेश असलेल्या अणग्नशमन काया दलाची स्थापना करावी .
अणग्नशमन आणण बचाव णवभागाचे सदस्य णनरीक्षण करतील आणण अणग्नसुरक्षा योजना तयार
करतील आणण दर तीन मणहन्यां नी एकदा तपासणी करतील.
सूचना फलकावर आणण इतर प्रमु ख णठकाणी आपत्कालीन दू रध्वनी हृमां क आणण संपकाा साठी
असले ल्या व्यिीच
ं ी यादी प्रदणशा त करा.
मॉक डरील णनयणमतपणे घेण्यात याव्यात .प्रत्येक मजल्यावर फायर अलामा प्रदान केला जाईल
आणण आपत्कालीन पररक्तस्थतीत ग्रामीण शाळां साठी स्वतंत्र लां ब घंटा व्यवस्था.
सवा जु ने णवद् युत वायररं ग आणण उपकरणे ISI माका उपकरणे आणण शाळा व्यवस्थापनाने
अणग्नशमन आणण बचाव णवभागाशी सल्लामसलत करून णनयणमत दे खभाल केली जाईल.
कोणत्याही हाय टे न्ह्शन लाईन्ऱ शाळे च्या आत णकंवा जवळ धावू नयेत .जर ते आधीच तेथे
असतील तर त्यां ना स्थलां तररत करण्यासाठी पावले उचलली पाणहजे त.
अणग्नशमन आणण बचाव णवभाग शाळां साठी" डॉस आणण काय करू नका' सह मागादशा क
तत्त्वे तयार करे ल आणण णफटने स प्रमाणपत्र जारी करे ल, ज्याचे वेळोवेळी नू तनीकरण केले
जाईल.
अणग्नशमन आणण बचाव णवभागाकडून इतर कमा चार् यां सह णशक्षकां ना सुरक्षा उपकरणे
हाताळण्यासाठी, आपत्कालीन स्थलां तर सुरू करण्यासाठी आणण आग आणण इतर आपत्कालीन
पररक्तस्थतीत त्यां च्या णवद्यार्थ्ां चे संरक्षण करण्यासाठी प्रणशक्षण णदले जाईल.
त्यां ना आपत्कालीन प्राथणमक उपचार दे ण्याचे प्रणशक्षणही णदले जाईल.
शाले य सुरक्षा सल्लागार सणमती असेल आणण संबंणधत अणग्नशमन आणण बचाव णवभागाच्या
मान्यतेने आणण सल्लामसलत करून सणमतीने तयार केले ला आपत्कालीन प्रणतसाद योजना
असेल.
णवद्यार्थ्ां ना तसेच शाळे च्या कमा चार् यां ना प्रणशणक्षत करण्यासाठी णनयणमत अंतराने आपत्कालीन
प्रणतसाद कवायती केल्या जातात.
अणग्नशमन व बचाव णवभागाच्या सहकायाा ने सवा शाळां नी दरवर्ी 47 एणप्रल रोजी अणग्नसुरक्षा
णदन पाळावा.
शाळे च्या इमारतीची वैकशष्ट्ये:
शाले य इमारती शक्यतो आरसीसी छप्पर असलेल्या णवटां च्या/दगडाच्या णभं ती असले ल्या ‘अ’
वगाा च्या बां धकामाच्या असाव्यात .जे थे आरसीसी छप्पर दे णे शक्य नसेल तेथे केवळ
ज्वलनशील अणग्नरोधक उष्णतारोधक साणहत्य वापरावे.
नसारी आणण प्राथणमक शाळा एकमजली इमारतींमध्ये ठे वल्या पाणहजे त आणण शाळे च्या
इमारतींमध्ये तळमजल्यासह जास्तीत जास्त तीन मजल्यां वर मयाा दा घालण्यात याव्यात.
शाळे ची इमारत ज्वलनशील आणण णवर्ारी पदाथां पासून मु ि असावी, जी आवश्यक असल्यास
शाळे च्या इमारतीपासून दू र ठे वावी.
णजना, जे बाहे र पडण्याचे णकंवा सुटण्याचे मागा म्हणून काम करतात, ते लहान मुलां ना लवकर
बाहे र काढण्यासाठी नॅ शनल णबक्तल्डंग कोड ऑफ इं णडया 5008 मध्ये णनणदा ष्ट् केलेल्या तरतुदींचे
पालन करतील.
इमारतींचे अणभमुखता अशा प्रकारे असावे की, शक्य णततक्या इमारतीच्या चारही बाजू ने
मोकळ्या जागेसह हवेचा योग्य संचार आणण प्रकाश व्यवस्था उपलब्ध असेल.
सध्याच्या शाळे च्या इमारतींना मु ख्य प्रवेशद्वार तसेच गरज भासल्यास वगा खोल्यां मध्ये
अणतररि दरवाजे णदले जातील .अपुरे आढळल्यास मु ख्य णनगामन आणण वगाा च्या दरवाजां चा
आकार मोठा केला जाईल.
शाले य णवद्यार्थ्ां च्या गट णवम्यासह शाले य इमारतींचा आग आणण नै सणगाक आपत्तींपासून णवमा
काढावा लागतो.
अग्नीचा वापर करणारे स्वयंपाकघर आणण इतर णहृयाकलाप मु ख्य शाळे च्या इमारतीपासून दू र
सुरणक्षत आणण सुरणक्षत णठकाणी केले जावेत.
सवा शाळां मध्ये पाणी साठणवण्याच्या टाक्या असतील.
प्रत्येक शाळे ची अणग्नशमन आणण बचाव सेवा णवभागाकडून अणनवाया अणग्नसुरक्षा तपासणी
केली जाईल आणण त्यानं तर शाळे ला शाळे ची स्थापना णकंवा सुरू ठे वण्यासाठी परवानगी
दे ण्याची अणनवाया आवश्यकता म्हणून शाळे ला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जारी केले जाईल.
स्थापत्य अणभयंता, आरोग्य अणधकारी, महसूल अणधकारी, मानसशास्त्रज्ञ, अणग्नशमन अणधकारी,
स्थाणनक संस्था अणधकारी आणण णवकास अणधकारी यां सारख्या तज्ञां चा समावेश असले ल्या
तपासणी पथकाने शै क्षणणक अणधका-यां च्या व्यणतररि पायाभू त सुणवधां ची तपासणी आणण
मू ल्यमापन सुरू होण्यापूवी केले जाईल .प्रत्येक शैक्षणणक वर्ा .पथक आपला तपासणी
अहवाल संबंणधत णजल्हा मुख्य णशक्षणाणधकारी यां ना सादर करे ल.
शाळां च्या इमारतींचे आराखडे केवळ सरकारी प्रमाणणत अणभयंत्याद्वारे च तयार केले जातील
आणण संबंणधत PWD कायाकारी अणभयंत्याने इमारतीची पाहणी करून संरचनात्मक क्तस्थरता
प्रमाणपत्र द्यावे .क्तस्थरता प्रमाणपत्रे केवळ राज्य णकंवा केंद्र सरकारच्या अणभयंत्यां द्वारे जारी
केली जातील आणण शाळा स्थापन करण्यासाठी णकंवा सुरू ठे वण्यासाठी परवानगी दे ण्यासाठी
ते अणनवाया असतील.
प्रत्येक णजल्ह्यात णनवृत्त न्यायाधीशां च्या अध्यक्षतेखाली एक मान्यता सणमती स्थापन केली
जाईल .महसूल णवभाग, सावाजणनक बां धकाम णवभाग, अणग्नशमन सेवा, णवद् युत मं डळ, आरोग्य
आणण णशक्षण णवभाग, एक नामां णकत स्वयंसेवी संस्था यां चे अणधकारी सदस्य असतील .त्यां नी
वेळोवेळी शाळां ना भे ट द्यावी णकंवा मु ख्य णशक्षणाणधकाऱयां नी सूचीबद्ध केले ल्या त्रुटी असले ल्या
संस्थां ना भे ट द्यावी.
कोणत्याही शाळे साठी सशता मान्यता/मंजुरी कधीही घेतली जाणार नाही.
कशक्षक व कशक्षकेत्तर कमगचारी कनयम
शाळे चे व्यवस्थापन आणण संबंणधत कमा चारी यां च्यातील सेवा करारामध्ये नमू द केल्यानु सार
आचारसंणहता आणण सेवा णनयमां च्या कोणत्याही तरतुदीच्या उल्लं घनासाठी प्रत्येक कमा चारी
णशस्तभं गाच्या कारवाईस जबाबदार असेल.
सोमै या णवद्या मं णदर साकरवाडी स्कूलमधील अध्यापन णकंवा णशक्षकेतर कमा चाऱयां साठी णनयम
खालीलप्रमाणे असेल:
)5त्याच्या णशकवण्याच्या धड्यां द्वारे णकंवा अन्यथा, सां प्रदाणयक णकंवा सां प्रदाणयक दृणष्ट्कोनाचा प्रचार
करणे, णकंवा कोणत्याही णवद्यार्थ्ाा ला जातीय णकंवा सां प्रदाणयक णहृयाकलाप करण्यास उत्ते जन दे णे
णकंवा परवानगी दे णे.
)6जात, पंथ, भार्ा, धमा , मू ळ स्थान, सामाणजक आणण सां स्कृणतक पाश्वा भूमी णकंवा त्यापैकी कोणत्याही
कारणावरून कोणत्याही णवद्यार्थ्ाा शी भे दभाव करणे;
)7परीक्षा णकंवा इतर कोणत्याही शाले य णहृयाकलापां शी संबंणधत कोणत्याही प्रकारच्या गैरवतानात
सहभागी होणे णकंवा प्रोत्साणहत करणे;
५ णवद्याथां नी केले ले वगाकाया णकंवा गृहपाठ दु रुस्त करण्याकडे सतत दु लाक्ष करणे;
)9शाळे त हजर असताना, त्याला हजर राहणे आवश्यक असताना वगाा तून( शाळे च्या मु ख्याध्यापकाच्या
आधीच्या परवानगीणशवाय )अनु पक्तस्थत राहणे;
७ राजे णशवाय णकंवा शाळे च्या मु ख्याध्यापकाच्या पूवीच्या परवानगीणशवाय शाळे त गैरहजर राहणे :जर
अशी अनु पक्तस्थती रजे णशवाय णकंवा शाळाप्रमु खाच्या पूवीच्या परवानगीणशवाय णशक्षकां च्या
णनयंत्रणाबाहे रील कारणां मुळे असेल तर, ते आचारसंणहतेचे उल्लं घन आहे असे मानले जाणार नाही, जर
ड्यु टीवर परत आल्यास, णशक्षकाने रजे साठी आवश्यक मं जुरीसाठी अजा केला आणण प्राप्त केला;
);शाळा सोडून इतर कोणत्याही स्त्रोताकडून मोबदला दे णारी कोणतीही नोकरी स्वीकारणे णकंवा
कोणत्याही णवद्यार्थ्ाा ला णकंवा इतर व्यिीला खाजगी णशकवणी दे णे णकंवा स्वतः ला कोणत्याही
व्यवसायात गुंतवणे;
)<कोणतेही पुस्तक णकंवा पुस्तके तयार करा णकंवा प्रकाणशत करा, ज्यां ना सामान्यतः की म्हणून
ओळखले जाते, णकंवा त्यां च्या प्रकाशनात प्रत्यक्ष णकंवा अप्रत्यक्षपणे सहाय्य करा;
)40कोणत्याही प्रकाशन फमा णकंवा व्यापार् यासाठी णवहृी एजं ट णकंवा कॅनहासर म्हणून स्वतः ला
गुंतवून घ्या;
)44कोणतेही योगदान मागणे णकंवा स्वीकारणे( अध्यक्ष, व्यवस्थापकीय सणमतीच्या पूवीच्या
मं जुरीणशवाय )णकंवा अन्यथा कोणत्याही णनधीच्या उभारणीशी स्वत :ला जोडणे णकंवा इतर कोणतेही
संकलन करणे, मग ते रोख स्वरूपात णकंवा कोणत्याही वस्तू च्या अनु र्ंगाने असो.
)45कोणत्याही णवद्याथी णकंवा पालकां शी कोणतेही आणथा क व्यवहार करा; णकंवा तो वैयक्तिक
हे तूंसाठी त्याच्या प्रभावाचा गैरफायदा घेणार नाही; णकंवा तो त्याच्या वैयक्तिक बाबी अशा रीतीने
चालवू नये की त्याला परतफेड करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त कजा घ्यावे लागेल;
)46त्यां च्या कुटू ं बातील कोणत्याही सदस्याने णकंवा त्यां च्या वतीने काया करणार् या इतर व्यिीला
स्वीकारण्याची णकंवा स्वीकारण्याची परवानगी दे ण्याची परवानगी, त्यां च्या शाळे तील सद्यक्तस्थतीमुळे
कोणत्याही णवद्याथाा कडून, पालकां नी णकंवा कोणत्याही व्यिीच्या संपकाा त आले ल्या कोणत्याही व्यिीने
णदले ली भे ट.
स्पष्ट्ीकरण( - .अ" )भे टवस्तू "या अणभव्यिीमध्ये मोफत वाहतूक, णनवास, णनवास णकंवा इतर
कोणतीही सेवा णकंवा इतर कोणत्याही आणथा क लाभाचा समावेश असेल जेहा जवळचे नातेवाइक
णकंवा शाळे च्या संबंधात त्याच्याशी कोणताही व्यवहार नसलेला वैयक्तिक णमत्र वगळता इतर
कोणत्याही व्यिीने प्रदान केले असेल.
)4कोणत्याही णवद्यार्थ्ाा ला जाणतवाद, जातीयवाद णकंवा अस्पृश्यतेचा सराव करणे णकंवा त्यां ना प्रवृत्त
करणे;
२ )सराव करा णकंवा कोणत्याही णवद्यार्थ्ाा ला कोणत्याही स्वरूपात लैं णगक शोर्ण करण्यास प्रवृत्त
करा .
३ )शाळे च्या मालमत्ते चे कोणतेही नु कसान करण्यासाठी इतर कोणत्याही व्यिीस कारणीभू त णकंवा
प्रवृत्त करणे;
४ )कोणत्याही णवद्यार्थ्ाा ला, णशक्षकाला णकंवा इतर कमा चार् यां ना शाळे च्या आवारात उद्धटपणे णकंवा
उच्छृं खल रीतीने वागणे णकंवा प्रोत्साहन दे णे णकंवा प्रवृत्त करणे;
५ )दोर्ी असणे णकंवा णहं सेला प्रोत्साहन दे णे णकंवा सहकार् यावर कोणतेही खोटे आरोप पसरवणे
णकंवा कोणत्याही कमा चारी णकंवा णवभाग णकंवा व्यवस्थापन णकंवा शाळे बद्दल णकंवा नै णतक पतनाचा
समावेश असलेल्या कोणत्याही वतानाबद्दल खोटी आणण नु कसानकारक 6 माणहती पसरवणे;
६ )कोणत्याही पालक, पालक, णवद्याथी, णशक्षक णकंवा शाळे तील इतर कमा चार् यां शी गैरवतान णकंवा
हृूरता णकंवा गैरवतान णकंवा लैं णगक छळ यासाठी दोर्ी असणे;
वैयस्थिक कशस्त
१ )णवद्याथी णकंवा इतर कमा चार् यां कडून पैसे णकंवा इतर कोणतीही सामग्री उधार घेतल्याबद्दल दोर्ी
हा .
२ )मादक पदाथा, मादक पेय णकंवा इतर कोणत्याही पदाथां च्या गैरवापरासाठी दोर्ी असणे;
३ )शाळे च्या अखं डतेला हानी पोहोचवणाऱया कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवल्याबद्दल दोर्ी
रहा .४ )शाळे च्या अणधका-यां वर आरोप करणे णकंवा इतरां ना शाळा व्यवस्थापनाणवरुद्ध उठण्यास
प्रवृत्त करणे;
५ )शाळे च्या वेळेत कोणतीही बैठक आयोणजत करणे णकंवा उपक्तस्थत राहणे, जे थे त्याला शाळे च्या
प्रमु खाने आवश्यक णकंवा परवानगी णदली असेल त्याणशवाय;
वेळेचा वापर
१ )णशक्षक णकंवा णशक्षकेतर कमा चार् यां नी त्यां च्या उपक्तस्थतीत विशीरपणा आणण णनयणमतता पाळली
पाणहजे आणण मु ख्याध्यापकां ची ले खी मं जूरी घेतल्याणशवाय ते स्वतः अनु पक्तस्थत राहणार नाहीत .
२ )अध्यापन णकंवा णशक्षकेतर कमा चारी त्यां चा/णतचा संपूणा वेळ उि नोकरीच्या कताव्यात घालवतील
आणण स्वतः च्या खात्यावर णकंवा अन्यथा प्रत्यक्ष णकंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही वैयक्तिक कामात,
गप्पाटप्पा, व्यापारात संबंणधत असतील णकंवा संबंणधत असतील .णकंवा कोणताही व्यवसाय .
३ )णशक्षक णकंवा णशक्षकेतर कमा चारी प्रॉस्पेक्टसमध्ये पररभाणर्त केल्यानु सार आणण मालकीच्या ‘द
गुड समॅ ररटन्ऱ’ सोसायटीद्वारे व्याख्या केल्याप्रमाणे शाळे च्या उणद्दष्ट्े आणण उणद्दष्ट्ां च्या चौकटीत काम
करतील .
४ )णशक्षक णकंवा णशक्षकेतर कमा चारी शाळे मध्ये लागू असले ल्या सवा णनयम आणण णनयमां चे पालन
करतील आणण त्यां ना प्राचाया णकंवा व्यवस्थापक णकंवा त्यां च्याद्वारे अणधकृत कोणीतरी वेळोवेळी
णमळतील अशा सवा कायदे शीर आदे श आणण णनदे शां चे पालन करतील .
५ )णशक्षक णकंवा णशक्षकेतर कमा चारी प्रामाणणकपणे, कायाक्षमतेने आणण पररश्रमपूवाक मु ख्याध्यापक
णकंवा त्यां नी/णतने णनयुि केले ल्या आदे शां नुसार काया करतील आणण सवा शाले य उपहृमां मध्ये
सणहृयपणे सहभागी होऊन स्वतः ला उपयुि बनवतील .
६ )णशक्षक णकंवा णशक्षकेतर कमा चारी वगाा त प्रवेश करताना, वगा-काया करताना आणण शाळे च्या
प्रमु खाने त्याला ने मले ल्या कताव्यां शी संबंणधत इतर कोणत्याही कामासाठी विशीर असावेत;
७ )त्याने /णतने णदवसभराचे काम पूणा केल्यानं तर आणण त्याच्या तत्काळ पयावेक्षकाला त्याचा अहवाल
सादर केल्यानं तर शाळे च्या आवारातून बाहे र पडावे .
८ )तो/णतने णवद्यार्थ्ां ना णशकवण्यासाठी स्पष्ट् धडा योजना, अथा, स्पष्ट्ीकरण इत्यादीसह वगाा साठी
तयार राहावे .
)<तो/ती शाळे ने णवणहत केले ल्या पाठ्यपुस्तकां च्या( NCERT णकंवा CBSE) आधारावर वगाा ला णशकवेल
१० )तो/णतने पयावेक्षकां ना णदले ल्या नमु न्यातील साप्ताणहक धडे योजना आणण णशक्षकां च्या डायरीच्या
रूपात दै नंणदन धड्याच्या नोट् स सादर कराव्यात.
णवद्यार्थ्ां शी संबंणधत कताव्ये
१ )णशक्षकाने णवशे र् णशक्षकाच्या मदतीने णशकण्याची अक्षमता काळजीपूवाक ओळखावी आणण अशा
णवद्यार्थ्ां ना वगाा च्या वेळेबाहेर णवशे र् णशक्षण द्यावे.
२ )तो/णतने शाळे च्या कॅम्पसमध्ये णवद्यार्थ्ाा चे णकस्से - चां गले णकंवा वाईट - काळजीपूवाक रे कॉडा
करावे आणण स्टु डंट पोटा फोणलओ फाइल राखून ठे वावी.
३ )त्याने /णतने आपत्कालीन पररक्तस्थतीत प्रथम शाळा अणधकाऱयां शी आणण त्यां च्या संमतीने, पालकां शी
संपका साधावा.
४ )तो/णतने शाळे चे णनयम आणण णनयमां चे पालन केले पाणहजे आणण स्थापन केले ल्या प्राणधकरणाचा
योग्य आदर केला जाईल.
वेळ
१ )सवा कमा चार् यां नी सकाळी: : 60णकंवा सकाळी9 : 00वाजता ड्यु टीवर जाणे अपेणक्षत आहे .
त्यां नी आपल्या णवद्यार्थ्ां ना सकाळी ७:४० वाजता णवधानसभे साठी रां गेत आणावे.
२ )सवा वगा णशक्षक शू न्य कालावधीत सकाळी: : 80ते; : 00या वेळेत आपापल्या वगाा त
असतील .णवर्य णशक्षक कॉररडॉर ड्यु टीवर असतील .या कालावधीत एकही णशक्षक कमा चारी कक्षात
बसले ला आढळू नये.
३ )सवा णशक्षकां नी दु पारच्या जे वणाच्या सुट्टीचा वेळ वगळता शाळे च्या वेळेत नाही तर घरी नाश्ता
घेणे अपेणक्षत आहे .
रजेचे कनयम
(१ )अनौपचाररक रजा -:णवशे र् गरजां साठी एक णशक्षक कॅलें डर वर्ाा त एकूण १२ णदवसां ची
प्रासंणगक रजा घेण्यास पात्र आहे .ही रजा जमा केली जाणार नाही णकंवा ती इतर कोणत्याही
प्रकारच्या रजे सोबत जोडली जाणार नाही .साधारणपणे, दर मणहन्याला फि एक णदवस णदला जातो .
एका वर्ाा च्या सेवेनंतर, सां णगतले ल्या णशक्षकाने मागील मणहन्यां त त्याचा लाभ घेतला नसेल तर एका
वेळी तीन णदवसां ची प्रासंणगक रजा णदली जाते.
कॅज्यु अल लीहसाठी रजे ची णवनं ती आदल्या णदवशी सकाळी तास आधी णकंवा आधी णदली जावी.
त्याच णदवशी आणीबाणीच्या कारणास्तव रजे च्या णवनं तीसाठी, मु ख्याध्यापक/उपप्राचाया यां ना सकाळी
9. 60च्या आधी संदेश पाठवावा लागेल.
कोणतीही रजा ही अणधकाराची बाब नाही परं तु रजा घेण्यापूवी ती माणगतली पाणहजे आणण मं जूर
केली पाणहजे .जर ते मं जूर झाले नाही तर ते पगाराणशवाय रजा असेल.
दररोज सहापेक्षा जास्त णशक्षकां ना रजा णदली जाणार नाही .या संख्येच्या पलीकडे कोणत्याही
व्यिीने रजा घेतल्यास ती रजा पगाराणशवाय रजा समजली जाईल.
(२ )अणजा त रजा :एक वर्ा अखं णडत सेवा पूणा केल्यानं तर, एक णशक्षक दरवर्ी 40 णदवसां ची अणजा त
रजा घेऊ शकतो, ज्याची गणना जाने वारी ते णडसेंबर; पणहल्या सहा मणहन्यां त 8 णदवस आणण दु सऱया
सहा मणहन्यां त 8 णदवस.
अणजा त रजे ची परवानगी रजे च्या कालावधीच्या १५ णदवस अगोदर अजा करणे आणण मं जूर करणे
आवश्यक आहे .
(३ )णशक्षक कोणत्याही सुट्टीच्या दोन्ही बाजूं नी रजा घेऊ शकत नाही अशा क्तस्थतीत, सुट्टीसह णदवस
घेतले ली रजा समजली जाईल.
पगाराकशवाय रजा
कमा चारी बैठक आणण इतर कामकाजाचे णदवस अणनवाया उपक्तस्थतीचे णदवस मानले जातील .त्या
णदवसां त गैरहजर राहणे म्हणजे वेतनाणशवाय रजा असेल.
उशीरा येणे
उशीरा येण्यामु ळे 6 उशीरा येणा-या पगाराचे ½ णदवसाचे नु कसान होईल .उशीरा येणारी कोणतीही
सोडलेली रक्कम पुढील मणहन्यापयंत ने ली जाईल.
जर 48 णमणनटां पेक्षा जास्त उशीर झाला तर तो अध्याा णदवसाचा पगाराचा तोटा मानला जाईल.
शाळे त वैयक्तिक लॅ पटॉप आणण पेन डराइहला परवानगी णदली जाणार नाही.
त्यां ना वगाा च्या वेळेत मोबाईल फोन वापरण्याची परवानगी नाही, आणण मोबाईल फोन वगाा त नेऊ
नये .सकाळी: : 60ते दु पारी5 : 48या वेळेत णशक्षकां कडून मोबाईल फोन वापरता येणार नाही .
ते सायलें ट मोडवर / बंद केले ले असावे .तथाणप, णशक्षक सकाळी44 : 50ते44 : 70आणण दु पारी
5: 60नं तर त्यां चे फोन तपासू शकतात.
कमा चार् यां नी असभ्य, दु खावणारी आणण अपमानास्पद णटप्पण्या पास करू नये णकंवा संदेश पाठवू
नये .त्यां नी सेल्फी काढू नये णकंवा इतर कोणाचे णकंवा शाळे तील कोणत्याही णठकाणाचे फोटो काढू
नयेत.
वगागतील कशस्त
वगाा त असताना णशक्षकां नी डे स्कवर बसणे णकंवा बेंचवर पाय ठे वणे अपेणक्षत नाही .त्यां नी उभे राहून
णशकवणे अपेणक्षत आहे .
णशक्षकां नी णशट्ट्या वाजवू नये, ओरडू नये, णकंचाळू नये, णवद्यार्थ्ां ना मारहाण करू नये णकंवा णवद्यार्थ्ां वर
काहीही फेकू नये.
त्यां नी सवा णवद्यार्थ्ां शी दया आणण णशस्तीने वागले पाणहजे .
डरेस कोड
१ )मणहला णशक्षकां नी नम्रपणे साडी आणण ब्लाउज पररधान करून यावे .खोल मान णकंवा पोट
दाखवण्याची परवानगी नाही.
३ )पुरुर्ां नी माफक फॉमाल्समध्ये( शटा , पँट )शाळे त यावे आणण घट्ट कपडे नसावे .कॅम्पसमध्ये टी-
शटा , कुताा , पायजमा आणण जीन्ऱला परवानगी नाही.
अ )णनं दासह णकरकोळ दं ड; णनष्काळजीपणामु ळे णकंवा आदे शाचे उल्लं घन केल्यामु ळे शाळे चे आणथा क
नु कसान झाल्यामु ळे वेतनाची वसुली; वेतनवाढ रोखणे; आणण
ब )रँ क कमी करणे समाणवष्ट् असले ले प्रमु ख दं ड; अणनवाया सेवाणनवृत्ती; सेवेतून काढू न टाकणे; सतत
असमाधानकारक कताव्ये पार पाडणे, णनयमबायता आणण शाळे शी अणवश्वासू णहृयाकलाप केल्याबद्दल
घोर गैरवतानासाठी सेवेतून बडतफा करणे.
मणहला कमा चाऱयां ना प्रणतबंध आणण संरक्षण करण्यासाठी शाळे ने कामाच्या णठकाणी मणहलां चा लैं णगक
छळ कायदा( SHWW) 5046चे पालन करणे अणनवाया आहे .
लैं णगक छळाच्या णवरोधात आणण तहृारींचे प्रभावी णनवारण सुणनणित करण्यासाठी.
शाळे तील लैं णगक छळाची तहृार शाळे च्या अंतगात सणमतीकडे पाठवली जाईल आणण त्यावर कारवाई
केली जाईल.
6( बाय सदस्य - कायदे शीर बाबींचे ज्ञान असले ले णकंवा एनजीओ णकंवा इतर कोणत्याही संस्थेतील
एक बाय सदस्य.
➢ कामाच्या णठकाणी अणनष्ट् वातावरणाच्या संदभाा त गोंगाट करणारा वाद णकंवा मतभे द
➢ कामाची कामणगरी णनणित नोकरीच्या मानकां ची पूताता करते असा आग्रह धरणे
➢ कामाशी संबंणधत णनधाा ररत मु दती/लक्ष्य पूणा न केल्याबद्दल कमा चाऱयाला फटकारणे
➢ लैं णगक अथाा णशवाय अपघाती स्पशा करणे /ब्रश करणे /ढकलणे
हे लैं णगक छळ म्हणून मानले जाणार नाही आणण SHWW कायदा 5046 अंतगात गुन्हा मानला जाणार
नाही.
तथाणप, जर अशी कृत्ये/वताणूक ही लैं णगक अनु कूलतेची णवनं ती नाकारण्याची प्रणतणहृया असेल, तर हे
SHWW कायदा, 5046अंतगात लैं णगक छळाचे स्पष्ट् प्रकरण आहे .
तहृारदाराच्या णवनं तीनु सार IC णनयोक्त्याला अंतररम उपाय प्रदान करण्यासाठी णशफारस करू शकते
जसे की
• पीणडत मणहले च्या कामाच्या कामणगरीचा अहवाल दे ण्यापासून णकंवा गोपनीय अहवाल णलणहण्यापासून
प्रणतसादकत्याा ला प्रणतबंणधत करा, ज्याची कताव्ये इतर कमा चाऱयां ना हस्तां तररत केली जाऊ शकतात.
तक्रारीचे कनष्कषग :
जर अंतगात सणमतीने असा णनष्कर्ा काढला की प्रणतवादीवरील आरोप णसद्ध झाले नाहीत, तर ती
णनयोिाला णशफारस करे ल की या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही.
• जर अंतगात सणमतीने असा णनष्कर्ा काढला की प्रणतवादीवरील आरोप दु भाा वनापूणा आहे , णकंवा
पीणडत मणहले ने फालतू तहृार केली आहे णकंवा कोणतीही खोटी णकंवा णदशाभू ल करणारी कागदपत्रे
तयार केली आहे त, तर ती णनयोिाला त्या मणहले णवरुद्ध कारवाई करण्याची णशफारस करू शकते.
4. कमा चारी आचारसंणहता तसेच शाले य सेवा णनयमां चे पत्र आणण भावना यां चे पालन करतात हे
पाहण्यासाठी व्यवस्थापकीय सणमती एक णशस्त सणमती स्थापन करे ल आणण त्याचे पालन न
केल्याबद्दल कारवाई करण्यास जबाबदार असेल .यां चा समावेश असेल
अ )शाळे चे व्यवस्थापक.
c) शाळे चे मु ख्याध्यापक.
ड )एक णशक्षक जो शाळे च्या व्यवस्थापकीय सणमतीचा सदस्य आहे, व्यवस्थापन सणमतीने नामणनदे णशत
केले आहे .
णकंवा, अध्यक्ष णकंवा व्यवस्थापकीय सणमती आरोपपत्राची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी अणधकारी
णनयुि करू शकतात.
5. पणहला मे मो जारी केला जाईल आणण जोपयंत कमा चाऱयाला शु ल्क नमू द करणारे पत्र णदले जात
नाही आणण णनधाा ररत कालावधीत त्याला/णतला उत्तर दे ण्याची संधी णदली जात नाही तोपयंत कोणतीही
णशस्तभं गाची कारवाई केली जाणार नाही .कायापद्धतीनु सार, व्यवस्थापकीय सणमतीने घालून णदले ल्या
णनयमां चे अनु शासन सणमती पालन करे ल.
6. णववादाच्या बाबतीत, मध्यस्थ D.C.A द्वारे णनयुि केले जाईल .आणण लवादाचे काम अंणतम असेल
आणण पक्षां ना बंधनकारक असेल.
गोपनीय नोंदी-:
शाळे द्वारे प्रत्येक कमा चाऱयासाठी एक गोपनीय रे कॉडा ठे वला जातो .यात दोन भाग असतात, पणहला
रोजगार, वेतनश्रे णी, वेतनवाढ, पदोन्नती, रजे ची नोंद, कोणतीही णशस्तभं गाची कारवाई इ .तसेच कमा चाऱयाने
केले ल्या कामाचे तर्थ्ात्मक मू ल्यां कन; दु सरा भाग ज्यामध्ये कमा चार् यां च्या कामणगरीच्या संदभाा त
गोपनीय आणण मू ल्यमापनात्मक णवधाने आहे त.
पणहल्या भागातील नोंदींसाठी कमा चाऱयाची स्वाक्षरी घेतली जाईल .कमा चार् याने स्वाक्षरी करण्यास
नकार णदल्यास मु ख्याध्यापक णकंवा व्यवस्थापकीय सणमतीने अणधकृत केले ल्या कोणत्याही व्यिीने
स्वाक्षरी केली पाणहजे .
गोपनीय नोंदी वर्ाा तून णकमान एकदा केल्या जातील आणण व्यवस्थापन सणमतीच्या पुनरावलोकनाच्या
अधीन असतील.