Professional Documents
Culture Documents
1
भारतीय राज्यघटना हस्ताक्षर : प्रेमबिहारी नारायण रायजादा
मसुदा समितीतील 7 सदस्यपैकी 6 सदस्य वकील होते, वकील नसणारे सदस्य : टी टी कृ ष्णम्माचारी
24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे अखेरचे सत्र झाले मात्र घटना समिती संपुष्टात आणली गेली नाही.
तिला पहिली संसद अस्तित्वात येईपर्यंत हंगामी संसद म्हणून कार्य करावे लागले.
4 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगान व राष्ट्रगीत स्वीकृ त करण्यात आले.
24 जानेवारी 1950 डॉ. राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
24 जानेवारी 1950 रोजी 299 पैकी 284 सदस्यांनी घटनेवर सह्या के ल्या.
घटनेवर प्रथम सही करणारे : डॉ. राजेंद्र प्रसाद
घटनेवर शेवटची सही : फिरोज गांधी
5 1) घटना समितीचे घटना तयार करण्याचे काम 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत सुरू होते.
2) घटना समितीचे कायदेमंडळ संस्था म्हणून कार्य 17 एप्रिल 1952 पर्यंत सुरू होते.
3) याचा अर्थ दोन्ही कामे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत सुरू होती.
7 घटना समितीसाठी ब्रिटीश भारताच्या प्रांतामधील 296 जागांसाठी 1946 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या.
त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 208 जागा जिंकल्या तर मुस्लीम लीगने 73 जागा जिंकल्या.
घटना समितीत भारतीय समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व होते.
प्रत्येक समुदायाच्या प्रतिनिधीला प्रांतिक विधीमंडळातील त्याच समुदायाचे सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्त्वानुसार मतदान करून
साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे 01 सदस्य
8 संस्थानिकांचे प्रतिनिधी संस्थानिकांनी नामनिर्देशित करायचे होते.
घटना समितीत काही प्रमाणात निवडून आलेले तर काही प्रमाणात नामनिर्देशित के लेले सदस्य होते.
निवडणूक ही अप्रत्यक्ष होती.
ब्रिटीश प्रांतांना दिलेल्या जागा ह्या मुस्लीम, शीख आणि सर्वसाधारण या तीन प्रमुख समुदायामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात होत्या.
1) कॅ बिनेट मिशन योजनेने ठरविलेल्या योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली.
10 2) सुरवातीला घटनासमितीमध्ये समाविष्ट एकू ण 389 जागांपैकी गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतामधील 292 सदस्यांचा समावेश होता.
3) तर 4 जागा मुख्य आयुक्तांच्या प्रांतामधून भरायच्या होत्या.
4) तर 93 जागा संस्थानासाठी होत्या.
प्रत्येक समुदायाच्या प्रतिनिधीला प्रांतिक विधीमंडळातील त्याच समुदायाचे सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्त्वानुसार मतदान करून
साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे 01 सदस्य
12 संस्थानिकांचे प्रतिनिधी संस्थानिकांनी नामनिर्देशित करायचे होते.
घटना समितीत काही प्रमाणात निवडून आलेले तर काही प्रमाणात नामनिर्देशित के लेले सदस्य होते.
निवडणूक ही अप्रत्यक्ष होती.
ब्रिटीश प्रांतांना दिलेल्या जागा ह्या मुस्लीम, शीख आणि सर्वसाधारण या तीन प्रमुख समुदायामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात होत्या.
घटना समिती विविध समित्याद्वारे कार्य करत होती.
6) एन. माधवराव : (बी. एल. मित्तर यांनी आरोग्य कारणास्तव राजीनामा दिल्यावर यांच्या जागी)
15
21
22
23
24
स्पष्टीकरण:-
a. बेरुबारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की संविधानाचा प्रस्तावना संविधानचा भाग नाही
25
b. के शवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की संविधानाचा प्रस्तावना संविधानांचा भाग आहे
26
27
स्पष्टीकरण:-
28 अ. भारतीय जीवन विमा निगम खटल्यामध्ये सरनामा घटनेचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट के ले.
ब. आणि के शवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा घटनेचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट के ले.
29
30
31
32
33
34
स्पष्टीकरण:- अ. राज्यघटनेच्या सरनाम्यात कलम 368 नुसार बदल करता येईल का ? असा प्रश्न सर्वप्रथम के शवानंद भारती खटल्यामध्ये उपस्थित झाला.
35
ब. के शवानंद भारती खटल्यामध्ये राज्यघटनेची मूलभूत चौकट यामध्ये कलम 368 नुसार बदल करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट के ले.
36
37
39
41
42
43
44
45
विधेयक संसदेत सादर करण्यापूर्वी पाठवू शकत नाही कारण अगोदर पूर्वसंमतीने संसदेत सादर करणे आवश्यक
46
संघराज्य प्रदेशासंदर्भात त्यांच्या दृष्टिकोन समजून घ्यायचा असल्यास विधेयक त्यांच्याकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
उत्तर:- 2
58 स्पष्टीकरण:-
भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचा समावेश होईल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार 14 वर्षा खालील मुलांना इतर व साधे काम करण्यास प्रतिबंध करू शकत नाही. मात्र धोक्याचे जसे कारखाने, खाणी, रेल्वे, इत्यादी ठिकाणी
59
प्रतिबंध करू शकते.
60
62
63
64 सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयला घटनेने अगोदरच हा अधिकार प्रदान के लेला आहे.
उत्तर:- 2
65 स्पष्टीकरण:-
भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचा समावेश होईल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
66
67
उत्तर:- 1
स्पष्टीकरण:-
स्पष्टीकरण खालीलप्रमाणे:-
के शवानंद भारती खटल्यातील निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट के ले की "घटनादुरुस्ती" हा राज्यघटनेतील कलम 13 मधील "कायदा" या शब्दात मोडत नाही.
68
म्हणजेच घटनादुरुस्तीने मूलभूत हक्कावर निर्बंध येत असेल तर त्याला न्यायालयात आवाहन देता येत नाही.
रूढी व परंपरा हे वैधानिक असो अगर नसो मूलभूत हक्कावर निर्बंध येत असेल तर न्यायालयात आवाहन देता येते.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी लागू के लेला लष्करी कायदा हे राष्ट्रीय आणीबाणी लादण्यापेक्षा भिन्न असले तरीही या परिस्थितीमध्ये मूलभूत हक्कावर निर्बंध
येते.
{संदर्भ:- एम लक्ष्मीकांत}
70
71 कलम 16(3) नुसार सार्वजनिक नोकऱ्यांसाठी निवासी असण्याची अट करणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेस आहे
72 कायद्यासमोर समानता ही नकारात्मक संकल्पना आहे आणि कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे
73 माणसांचा अपव्यापारास मनाई हा हक्क नागरिक तसेच गैर नागरिक यांनाही उपलब्ध आहे
74
75 प्रतिबंधक स्थानबद्दता ही लोकशाही विरोधी मानली जाते
राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याविरोधात त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही के ली जाणार नाही आणि कोणतीही दिवाणी
77
कार्यवाही त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढील 2 महिने करता येणार नाही
78
79 कलम 29 चे संरक्षण हे सर्व नागरिक गटांना तर कलम 30 चे संरक्षण हे के वळ अल्पसंख्याक गटानं उपलब्ध आहे
80 एखादी कृ ती घडली त्या क्षणी एखादा कायदा त्या कृ तीस गुन्हा मानत असेल तरच तो गुन्हा ठरेल
उत्तर:-4
स्पष्टीकरण:-
84
86
87
88
उत्तर:-4
89 स्पष्टीकरण:- अ. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्तीमध्ये नागरिक के वळ प्रेक्षक नसून त्यात त्यांचा क्रियाशील सहभाग आहे अशी भावना नागरिकांमध्ये उत्पन्न होते.
90
91 न्यायालयाद्वारे कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वाची मदत घेतली जाते.
92
93
उत्तर:-1
2002- 1 कर्तव्ये
95
96
97
98
99
100