Professional Documents
Culture Documents
जवाहरलाल
जवाहरलाल
स्वतं तर् भारताचे गां धीजींचे स्वप्न होते . गां धीजींना दे श नु सता स्वतं तर् नाही तर
स्वावलं बी करायचा होता. त्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन चरख्याचा सं देश
दिला. अने क लोकांना स्वावलं बी केले . ग्रामोद्योगाचे महत्त्व लोकांना पटवून
दिले . स्वत: त्यांनी भारी वस्त्रांचा त्याग करून नु सते धोतर व अं गावर पे चा
घे ऊन ते राहू लागले . गां धीजींनी सत्य, अहिं सा, शांती यांचा आयु ष्यभर प्रचार
केला व स्वत:ही हीच शिकवण आचरणात आणली.
निधन
गां धीजी आणि दे शातील अने क ने त्यांना तु रूंगात पाठविण्यात आले . अखे र १५
ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतं तर् झाला आणि त्याच बरोबर गां धींजींचे
स्वतःचे प्रयत्न यशस्वी झाले . जसे पिता आपल्या मु लावर प्रेम करतात तसे च
महात्मा गां धींनीही आपल्या दे शावर आणि दे शवासीयां वर प्रेम केले . म्हणूनच
भारतीय त्यांना प्रेमाने ‘बापू’ म्हणायचे .
३० जाने वारी १९४८ रोजी नथु राम गोडसे यांनी गां धीजींना गोळ्या घालून
जीवानिशी मारले . त्यावर पं तप्रधान आपल्या भाषणात रे डिओ वर बोलताना
बोलले होते कि
आपल्या जीवनाचा दिवा विझला आहे , आता स्वतं तर् अं धारच आहे .