You are on page 1of 43

पुस्तिकेचा हे तू

चंद्रपूरची दारूबंदी उठवल् यावर एकूणच दारूच्या प्रश्नावर माध्यमात व समाजमाध्यमात


खूपच चचाा झाली. दारूबंदी कायाकते, दारूने उध्वि होणाऱ्या गरीबांच्या संसाराववषयी बोलत
असतात. दारूतून होणारा वहंसाचार, कजाबाजारीपणा,कुटुं बाची वाताहात,आजारीपणा व मृत्यू
हे सारे मुद्दे न बोलता केवळ दारूबंदी फसते व व्यस्तिस्वातंत्र्य अशा मुद्ांवर चचाा होत राहते.
मुख्य प्रश्न गरीब कुटुं बाची होणारी वाताहात हा असतो पण हा मुद्दाच चचेला येत नाही. चं द्रपूर
दारूबंदीनंतर महाराष्ट्रात अनेक आं दोलने उभी रावहली. यवतमाळ वजल् यात दारूबंदी
आं दोलन अवतशय आक्रमक व व्यापक आहे ,त्यापाठोपाठ अहमदनगर,बुलढाणा वजल् यातही
आं दोलने लक्षणीय ठरली व अनेक गावात दारूबंदीची मागणी झाली. हे चैतन्य चंद्रपूर
दारूबंदी आं दोलनाने वनमााण केले .

या चचेत एकूण दारूववक्री, त्यातील व्यवहार, अवैध दारू, दारूने होणारी सामावजक हानी
याववषयी फारसे वािव अनेकांना माहीत नसते हे ही लक्षात आले .ते केवळ व्यस्तिस्वातंत्र्यावर
बोलत राहतात.त्याचप्रमाणे परदे शात दारूने होणारे प्रचंड गुन्हे अपघात,मृत्यू याववषयी
आपल् याकडे फारसे पोहोचले नाही.तेव्हा हे नेहमी उपस्तथित होणारे मुद्दे एकत्र करून
दारूबंदीववषयीचे सवा गैरसमज याना उत्तरे दे ण्याचा प्रयत्न केला आहे .

‘दारूबंदी ते दारूमुिी’ या प्रवासात व्यसनमुिी हाच कळीचा मुद्दा आहे.शेवटी


दारूबंदीतून दारूचा पुरवठा कमी कमी होताना दारूची मागणीही कमी व्हायला हवी.
त्यासाठी व्यसनी व्यिी ंची व्यसनमुिी आवण नवे ग्राहक तयार न होणे अशा दोन्ही पातळीवर
काम करावे लागेल. व्यसनमुिी केंद्र हेच काम अनेक वषे करत आहे त. दारू हा आजार आहे
हे मान्य करून त्याला वशक्षा करण्यापेक्षा त्यावर उपचार आवश्यक आहेत हे समाजभान
ववकवसत व्हावे म्हणून या छोट्या पुस्तिकेत आवजूान व्यसनमुिीचा स्वतंत्र्य ववभाग करण्यात
आला आहे .

नव्या वपढीला वेबसाईटवर FAQ वाचायची सवय आहे त्यामुळे नेहमी ववचारले जाणारे
प्रश्न व त्यांना उत्तरे असे स्वरूप ठे वले आहे . या ववषयावरील प्रश्न चचेत यावेत व यातील
बारकावे पुढे यावेत.दारूच्या प्रश्नावर तपशीलवार मावहती पुढे यावी व प्रबोधन व्हावे या
भावनेने ही पुस्तिका आम्ही वलवहली आहे .
ववववध ले ख,पुिके,शासन वनणाय,इं टरनेटवरील उपलब्ध बातम्या,अनेक अहवाल याआधारे ही
उत्तरे शोधली आहेत.

चावााक प्रवतभा हेरंब ने या पुस्तिकेचे मुखपृष्ठ तयार केले आहे.

हेरंब कुलकणी डॉ. मुिा पुणतांबेकर

८२०८५८९१९५ (मुिांगण व्यसनमुिी केंद्र ९९२२०२८३६६)

ववभाग - १

दारूबंदी व दारूच्या प्रश्नावर नेहमी ववचारले जाणारे


प्रश्न
हेरंब कुलकणी

१) भारतीय राज्यघटनेने दारूबंदी करण्याबाबत सरकारवर काही बंधने


टाकली आहेत का ?

होय .भारतीय राज्यघटनेने कलम ४७ नुसार सरकारला मार्गदर्गक तत्वात


स्पष्ट जाणीव करून ददली आहे . या कलमात म्हटले आहे “मादक द्रव्ये व
आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज
सेवन करण्यावर बंदीसाठी राज्य प्रयत्नशील रावहल “ याआधारे
सरकारांनी धोरण घ्यावे.

२) महाराष्ट्र सरकारने स्तस्वकारले ले व्यसनमुिी धोरण नेमके काय


आहे ?

महाराष्टर सरकारने १७ ऑर्स्ट २०११ रोजी राज्याचे व्यसनमुक्ती धोरण १०


वर्ाग पूवी जाहीर केले .व्यसनाचे संपूणग दनमूगलन करणे र्क्य जरी झाले नाहीतरी
अनेक व्यसने तसेच दारू दपण्यास प्राप्त झाले ली सामादजक प्रदतष्ठा नष्ट करणे
व सदर व्यसनाला पररणामकारक आळा घालणे हे राज्याचे सामादजक दादयत्व
असल् याने व्यसनमुक्तीचे धोरण जाहीर करण्यात येत आहे .यातील धोरण
दवधानात जनता व्यसनमुक्तीची मार्णी करे ल तेथे र्ासन व्यसनां च्या बंदीच्या
बाजूने जनतेच्या मार्े उभे राहील.व्यसनां चा प्रसार नव्हे तर बेकायदा व्यसनां चे
संपूणग दनमूगलन व वैध व्यसनां चे प्रभावी दनयंत्रण हे राज्याच्या व्यसनमुक्तीचे
धोरण आहे अर्ी स्पष्ट भूदमका घेण्यात आली आहे . त्याचबरोबर याच धोरणात
मद्यसेवन परवाना,मद्यदवक्रीबाबत धोरण,दारूसेवनाचे धोरण,मद्यदवक्री
परवाना,तालु कास्तर ते राज्यस्तरापयंत सदमत्या स्थापन करणे, व्यसनमुक्तीचा
प्रचार व प्रसार आदण व्यसनमुक्तीचे प्रदर्क्षण व व्यसनमुक्तीचा उपचार
कोणता ? अर्ी सदवस्तर मादहती या धोरणात ददली आहे .

इतके चां र्ले धोरण असूनही सरकारने त्याची अंमलबजावणी


केले ली नाही. उलट व्यसन दनयंत्रण करण्यापेक्षा अंमली पदाथग दवक्री कर्ी
वाढे ल ? याकडे च जास्त लक्ष ददले आहे . त्याचबरोबर ज्या सदमत्यां चा उल् ले ख
केला आहे त्या सदमत्या हे सरकार आल् यावर दीड वर्े झाले तरी अजूनही
फेररचना करून स्थापन केल् या नाहीत. थोडक्यात सरकारची व्यसनमुक्ती
धोरणार्ी कोणतीच बां दधलकी नाही.
३) चंद्रपूरच्या दारूबंदी उठवण्याला व्यसनमुिी कायाकत्याांचा ववरोध
का आहे ?
हजारो मदहलां नी ५ वर्े अथक संघर्ाग ने आणले ली दारूबंदी जनतेची
मार्णी नसताना दारूदवक्रेते व एका मंत्र्याच्या हट्टापायी उठवण्यात
आली.त्यामुळे हे आक्षेपाहग आहे .राज्याच्या व्यसनमुक्ती धोरणात दारूचा
पुरवठा कमी कमी करत नेण्याचा संकल् प केला आहे . अर्ावेळी
दारूचा पुरवठा कमी न करता दारूबंदी उठवून तो वाढवणे आक्षेपाहग
आहे .अवैध दारू जर दवकली जात होती तर ती थां बवणे हा त्यावर उपाय
होता. थोडी दारूदवक्री थां बत नाही म्हणून सर्ळी दारूदवक्रीच खुली
करून टाकायची हे कोणते तकगर्ास्त्र आहे ?
४) अवैध दारू म्हणजे काय ?
महाराष्टरात आज अवैध दारू म्हणजे हातभट्टीची दारू कमी झाली
आहे .अवैध दारू म्हणजे लायसन असले ल् या दु कानातून जवळच्या
र्ावात खोके दवकायला दे णे.हा प्रकार सवग महाराष्टरात पोलीस व
उत्पादनर्ुल्क अदधकाऱ्याना हप्ते दे ऊन सुरु आहे व चन्द्रपूरमध्ये
दारूबंदी नसतानाही होता व दु काने उघडली तरीही असणार
आहे .तेव्हा दारूबंदी असण्या नसण्याचा तो प्रश्न नाही तेव्हा अवैध दारू
हे दारूबंदी उठवण्याचे फसवे कारण आहे .

५) पण दारूबंदी असताना चंद्रपूरमध्ये दारू ववकली जात होती


त्याचे काय ?
बरोबर. दवकली जात होती पण ती दकती दवकली जात होती ? याचा
दहर्ोब करायला हवा.दारूबंदी नसताना टर कच्या टर क दु कानात खोके
खाली होताना दजतकी दारू खपते ,दततकी चोरून दारू कधीच दवकली
जात नाही. ही वस्तुस्स्थती आहे कारण ती चोरून दवकावी लार्ते.त्यामुळे
ते प्रमाण कमीच असते फक्त दारूबंदी असताना दवकली जाते. त्यामुळे
त्याची चचाग जास्त होते आदण जर दवकली जात असेल तर ती थां बवायचा
प्रयत्न करायचा की थां बत नाही म्हणून राजरोस सुरु करून दे ण्यात
कोणते तकगर्ास्त्र आहे ?दारूबंदी हा दवर्ेर् उपक्रम असल् याने स्वतंत्र्य
४५ अदधकाऱ्यां चे पथक नेमण्यात येईल असे सरकारने जाहीर केले होते .
ते केले नाही मर् तक्रार करण्यात काय अथग आहे ?
६) कायद्ाने दारूबंदी यशस्वी होत नसेल तर ती ठे वण्यात अिा
काय ?
पोलीस अंमलबजावणी करत नाहीत.भ्रष्ट आहे त.पण कायदे र्ीर
अडचणीही लक्षात घ्याव्यात. अवैध दारू पकडल् यावर आपले कायदे
खूप कमजोर आहे त. लर्ेच जामीन दमळतो.पंच दमळत नाहीत. दटकत
नाहीत. ती दारू labमध्ये तपासायला पाठवावी लार्ते. labचे अहवाल
लवकर येत नाहीत. त्यामुळे दर्क्षेचे प्रमाण अत्यल् प आहे . त्यामुळे
कायद्याची भीती वाटत नाही.वनखाते जसे चोरून लाकडे नेताना
कारवाई करू र्कते तसे पोलीस करू र्कत नाहीत. पुन्हा पोलीस
अदधकाऱ्यां नी दकतीही कारवाया केल् या तरीही त्यां चे खाते अंतर्गत
मूल्यमापन हे खून चोरी या र्ुन्ह्ां च्या तपासावर करते; त्यामुळे पोलीस
जास्त लक्ष दतकडे दे तात. पोलीस बळ कमी असते व दारूबंदी
झाल् यावर दवक्री छोट्या र्ावात वाढते . अर्ावेळी त्या र्ावातील
मदहलां ना दारू पकडण्याचा अदधकार द्यायला हवा.अण्णा हजारे यां च्या
मार्णीप्रमाणे स्थापन झाले ले ग्रामसुरक्षा दल र्ावार्ावात स्थापन करून
दारू पकडण्याचे अदधकार द्यायला हवेत.

७) पण दारू वकतीही ववकू द्ा. सामावजक संथिांनी प्रबोधन


करावे व वपणारी संख्या कमी करायला काय हरकत आहे ?
आजूबाजूला मुबलक दारू उपलब्ध असताना दारू दपणारी व्यक्ती
दारूपासून परावृत्त करणे कठीण असते . दारू दपण्याचा दनणगय
व्यक्तीवर सोडावा व र्ासन व समाजाने लोकदर्क्षण करावे हे होऊ
र्कत नाही कारण दारु दपणारा दववेकी दनणगय करण्याच्या स्स्थतीत
नसतो.दारूमुळे समाजाचे होणारे नुकसान व्यापक असल् याने दनव्वळ
लोक दर्क्षणाने दारू दपणे दनयंदत्रत होत नाही हे लक्षात आले आहे .
दारूवर कर लादू न दारूच्या दकमती वाढदवणे. दारू दपण्याची
वयोमयाग दा वाढवणे,दारू दु काने उघडी ठे वण्याचे तास कमी
करणे,जादहराती दचत्रपट खेळ याच्यामध्ये दारूचा प्रचार न होणे, र्ाडी
चालवण्याचे कायदे कडक करणे ,व्यसनमुक्ती केंद्र वाढदवणे व प्रबोधन
करणे, समाजात दारूचा अदनबंध पुरवठा होत असताना दनव्वळ
लोकदर्क्षण करून दारूपासून समाजाला वाचदवण्याचे प्रयत्न फोल
ठरतात. व्यसनमुक्तीसाठी दारूचा पुरवठा कमी असणे हे पूवगअट आहे .

८) दारूच्या करातून सरकारला उत्पन्न वमळते त्यातून ववकास


करता येतो.जर दारूबंदी केली तर सरकारचा महसूल बुडणार नाही
का ?

सवाात प्रिम आपण महात्मा गांधी ंचे प्रवसद्ध वाक्य लक्षात घ्यायला
हवे.’दारूच्या उत्पन्नातून ववकास करणार असाल तर तो ववकास
नाही झाला तरी चाले ल’ आवण आज त्याच कॉंग्रेस पक्षाचे मंत्री
दारूबंदी उठवण्यात सवाात पुढे आहे त.

१) समजा दारूबंदी केली तर लोक दारूवर पैसा खचग करणार नाहीत


तर मर् ते पैसे लोक काय खड्ड्यात पुरून ठे वतील का ? तर नाही.
लोक ते पैसे इतर वस्तूवर खचग करतील.त्यातून सरकारला महसूल
दमळणारच आहे . फक्त ती रक्कम दवकेंदद्रत स्वरुपात दमळणार आहे .
दबहारमध्ये जेव्हा सरकारने दारूबंदी केली तेव्हा ६ मदहन्यात
ब्रेड,कपडे ,दु ध व धान्य याचा खप वाढला होता. याचा अथग दारूवर
खचग होणारा पैसा इतर वस्तूंवर खचग केला होता .
२) आज दारूच्या बाजारात बनावट दारू दकमान ३० टक्के दवकली जाते.
परदमट असले ले दु कानदार ती बनावट दारू दवकतात. त्यातून
सरकारला महसूल दमळत नाही.पुन्हा कारखाने कर चुकवूनही उत्पादन
बाहे र काढतात. ती दारूही दु कानदार दवकतात.त्यातूनही सरकारला
महसूल दमळत नाही. त्यामुळे दारूबंदी नसतानाही महसूल फार
दमळत नाही.
३) दारुमुळे र्ासनाला येणाऱ्या करापेक्षा दारूमध्ये होणाऱ्या आदथगक,
सामादजक, वैद्यकीय दु ष्पररणामां ची दकंमत अनेक पटींनी जास्त असते .
अमेररकेतील एका सरकारी अहवालानुसार जेव्हा सरकारला
दारूपासून $1 महसूल दमळत असतो.तेव्हा दारूपासून दनमाग ण
होणाऱ्या समस्ां वर र्ासनाला ३११ डॉलसग खचग करावा लार्तो.
आरोग्य आदण मानदसक ताणतणाव, र्ुन्ह्ां च्या संख्येत आदण र्ुन्हेर्ारी
मनोवृत्तीची होणारी वाढ बघता दारूपासून उत्पन्न दमळवणे हा
आतबट्ट्याचा व्यवहार आहे . आजारात होणाऱ्या वैद्यकीय उपचारां चा
खचग,अपघातात कमी होणारी उत्पादनर्क्ती, मद्यपानामुळे वाढणारे
र्ुन्हे व पोदलसां वरचा खचग दारुड्याच्या कुटुं बात पत्नी मुलां वरील
दु ष्पररणामां ची सामादजक दकंमत दारूड्याच्या पुनवगसनासाठीचा खचग ,
दारूड्याच्या मृत्यूमुळे होणारा मनुष्यबळाचा नार्,त्याच्या मुलां ना नीट
कररअर करता न आल् याने दे र्ाची झाले ली नुकसान अर्ा दनकर्ावर
ती नुकसान मोजायला हवी. २००४ मध्ये सरकारने दारूतून २१६ अब्ज
रुपयां चा कर दमळवला तर सामादजक नुकसान २४४ अब्ज रुपयां ची
झाली असे अभ्यासात आढळले आहे ..

९) श्री ववजय वडे ट्टीवार ज्या कॉंग्रेस पक्षाचे आहे त त्या पक्षाच्या
नेत्या इं वदरा गांधी ंनी आवदवासी भागासाठी दारू ववषयक कोणते
धोरण घेतले होते ?

इं ददरा र्ां धींना आददवासी समाजाच्या दु ुःखाचे र्ोर्णाचे महत्त्वाचे कारण


दारु आहे हे पटले होते. त्यामुळे इं ददराजींनी १९७६साली भारतातील सवग
राज्य सरकारां साठी आददवासी दवभार्ासाठी दारू धोरण लार्ू केले होते .
आददवासींच्या संदभाग त केंद्रीय पातळीवर मद्यनीती तयार केली.
आददवासीबहुल भार्ात दारू दनदमगती व दारूदवक्री रोखण्याचा दनधाग र यात
आहे .आददवासी भार्ात कोणतीही दारू दवक्री करू नये. दु कानां चे व
दपण्याचे परवाने रद्द करावेत अर्ी स्पष्ट भूदमका इं ददराजींनी घेतली. यामध्ये
दवरोधीनीतीत इं ददराजींनी स्पष्टपणे म्हटले होते की आददवासींचे सवाग त
भयानक र्ोर्ण दारूमुळे होते .पेसा कायद्यात हीच भूदमका आली आहे .

१०) शासनाचा दृष्ट्ीकोन हा दारूबंदीपेक्षा दारूवनयंत्रण असा आहे.


तो योग्य आहे हे तुम्हाला मान्य का नाही ?

दारू दनयंत्रण हा र्ासनाचा दृष्टीकोन अदजबात प्रामादणक नाही. र्ासन


दारू दनयंत्रण अदजबात न करता ती दवक्री वाढवण्याचा प्रयत्न करत
राहते. एका तालु क्यात दे र्ी दारूची लायसनही जास्तीत जास्त ५ ते १०
असतात पण त्या तालु क्यात जवळपास सवग र्ावात दारू दमळते हे
दनयंत्रण आहे का ? उत्पादनर्ुल्क व पोदलसां ना हप्ते दे ऊन हे सुरु
असते.त्यामुळे दनयंत्रण या र्ब्दाला काही अथग नाही.
दु सरा मुद्दा दु कानां च्या वेळा,लोकसंख्येची अट,दु कानासाठी परवानर्ी
हे सर्ळे हळू हळू पातळ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे . उदा. दारू
दु काने पूवी सकाळी १० वाजता उघडत.त्यामुळे मजूरवर्ग कामावर जात
व आल् यावर दारू घेई. आता सकाळी ८ ला दारू दपऊन जातात.
त्यातून कामावर अनेकां ना घेतले जात नाही. जास्त दपले तर काम करू
र्कत नाहीत.केवळ सकाळचा खप वाढावा म्हणून हे तास
वाढवले .उपार्ीपोटी दपण्याचे प्रमाण वाढले व त्यातून र्रीराची जास्त
नुकसान होते. पूवी एखादे दु कान सुरु करायचे असेल तर त्यासाठी
ग्रामसभेची परवानर्ी आवश्यक होती.अलीकडे जार्रूकता वाढली
त्यामुळे र्ावकरी दारू दु कानाला परवानर्ी दे ईनात. तेव्हा सरकारने त्या
परवानर्ीची अटच काढू न टाकली. पूवी र्ावात दारू दु कान असेल तर
५००० लोकसंख्येची अट होती. ती अट आता ३००० वर आणली. र्ावात
आरोग्य केंद्र व रे र्न दु कान हवे असेल तर ५००० लोकसंख्येची अट
असते. पण दारू दु कानाला अट मात्र ३००० लोकसंख्येची आहे . २००१
साली सरकारने एक पररपत्रक काढले होते. त्यात दर मदहन्याला पोलीस
खात्यातील सवग बीटमधील पोलीस अदधकाऱ्यानी पोलीस दनरीक्षक यां ना
माझ्या बीट मध्ये अवैध दारू दवक्री सुरु नाही असे दलहून द्यायचे असेच
प्रदतज्ञापत्र पोलीस दनरीक्षक यां नी वररष्ठ यां ना द्यायचे असते व वररष्टां नी
त्याची खातरजमा करायची असते. महाराष्टरात जर ही अंमलबजावणी
सुरु असेल तर आज अवैध दारू बंद व्हायला हवी होती पण सरकार
र्ंभीर नाही.
त्यात जार्दतक आरोग्य संघटना कोरोना काळात अंमली
पदाथग दवक्री रोखण्याची सूचना करत असताना सरकार घरपोच दवक्री
सुरु ठे वते व चंद्रपूरची दारूबंदी उठवते यातच सरकारची दारू
रोखण्याची इच्छार्क्ती नाही हे ददसून येते.
११) पण जर दारूबंदी केली तर ववषारी दारू वाढते व त्यात अनेक
गरीब मरतात हे वािव नाही का ?
भारतात आजपयंत दवर्ारी दारूच्या दजतक्या घटना घडल् या त्यात
अपवाद वर्ळता दारूबंदी नसले ल् या राज्यात घडल् या आहे त. याचा
अथग दारूबंदी असण्याचा त्याच्यार्ी संबंध नाही. दकमान दकंमत
असले ली दारूही ज्यां ना परवडत नाही अर्ा वर्ाग साठी ही दारू
दवकली जाते . अर्दी अलीकडे चंद्रपूर दारूबंदी झाल् यावर उत्तर
प्रदे र्ात अलीर्डमध्ये दवर्ारी दारूचे बळी र्ेले. ती दारू परवाना
असले ल् या दु कानां र्ी संबंदधत होती अर्ी चचाग आहे . हे र्ंभीर वास्तव
दारूबंदीवर खापर फोडताना लक्षात घेतले पादहजे.

१२) लग्नाच्या वराती व वनवडणुकीत बहुतेक तरुण फुकटची दारू


प्यायला वशकतात यात सरकारचा काय दोष आहे ?
हे सामादजक प्रबोधनाचे मुद्दे आहे त. पण त्यात सरकार हस्तक्षेप करू
र्कते . वरातीत डी.जे. लावले जातात. त्यावरील बंदीची प्रभावी
अंमलबजावणी करावी. प्रत्येक ग्रामसभेवर वरातीना दनयम घालू न
दे ण्याची जबाबदारी घालू न दे णे.अल् पवयीन मुले दारू दपले ली
आढळल् यास त्या कुटुं बप्रमुखावर कारवाई केली जाईल अर्ी नोटीस
ग्रामपंचायतीने दे णे असे करायला हवे .
त्याचप्रमाणे पारोदमता र्ोस्वामी यां नी दनवडणूक आयोर्ाला
पत्र दे ऊन दनवडणूक जाहीर झाल् यापासून ते थेट मतमोजणीपयंत
दारूवर बंदी घालावी अर्ी मार्णी केली आहे . हा मुद्दा योग्य अर्ासाठी
आहे की दारू दपले ल् या माणसाची सदसददववेकबुद्धी नीट राहू र्कत
नाही. त्यावर दारूचा अंमल असतो. अर्ी व्यक्ती मतदान दनणगय
दवचारपूवगक करू र्कत नाही. त्यामुळे जी व्यक्ती दारू प्याले ली असते.
दतला मतदान करण्याचा अदधकार दे ता कामा नये कारण तो दनणगय
चुकीचा ठरणार आहे . ही मार्णी अत्यंत योग्य अर्ीच आहे . याची जर
अंमलबजावणी केली तर राजकीय कायगकते लोक दारू दपऊ नये याची
काळजी घेतील व त्यातून दनवडणुकीतून दारूचा प्रभाव संपेल. याचा
प्राधान्याने दवचार करायला हवा.
१)
२)
३)
४) According
conducted
husbands to
by athe
drink, study
World
and ofitHealth Organization, a third are
of the
violent
५)
६)
७)
८)
most
close
calls
Teplin
partner
severe
has
2010). of
towhen
for
been the
40%
2001). violence
violence
However, of
domestic police
Studies
the
drinking man takes
violence
episodes
previ-
(Leonard place
involve
also
and during
indicate
Quigley intoxication.
alcohol
that (McClelland
episodes
1999; In
McKinney etUSA,
and
more ofal.
९)
१०)
११)
१२)
ous studies
alcohol
from
drinking
haviors.Accordinghave
consumption
unobserved
and found
violent
risk
to a be- difficult
factors
study that to
may disentangle
be both the effects
correlated with
१३)
१४)
१५)
१६)
violent
USA,
Teplin
severe conducted
husbands
most
close
calls
2001).
partner
when of
tothe
forthe by
40% drink,
Studies
domestic
violence
man the
violence
of World
andtakes
police
of violence
episodes Health
place Organization,
during
involve
also alcohol
indicate that a third
intoxication.
(McClelland
episodes of
arethe
In and
more
१७)
१८)al. 2010).
alcohol
drinkinghas
ous
from been
However,
and
haviors. drinking
consumption
studies have
unobserved
violent previ-
be- (Leonard
found
risk it and Quigley
difficult
factors that to
may 1999;
disentangle
be both McKinney
the effects
correlated etof
with

१३) एखाद्ा गावात मवहलांच्या मतदानाने दारूबंदी करण्याची


कायदे शीर तरतूद असताना तुम्ही लोक त्या मागााने गावागावात
दारूबंदी का करत नाही ....?

हा कायदा एकदा नीट बदघतल् यावर, दारूबंदी होऊच नाही यासाठीच


कायदा केला की काय ? असा प्रश्न पडतो. ५० टक्के मतदानाने दारूबंदी
होते पण झाले ल् या मतदानाच्या ५० टक्के नाही तर एकूण मतदार यादीच्या ५०
टक्के मते पडली तरी दारूबंदी होते. इतका हा अन्यायकारक कायदा आहे
म्हणजे १०० पैकी ६० जणां नी मतदान केले तरी ५१ मते पडली तरच दारूबंदी
होणार ,३१ ने नाही. इथे खासदार,आमदार आपण झाले ल् या मतदानाच्या ५०
टक्के मतदानाने दनवडतो आदण इथे मात्र मतदारयादीच्या ५० टक्के म्हणजे
दारूबंदी होऊच नये अर्ी तरतूद आहे . इतर तरतुदीही अर्ाच आहे त.
सुरुवातीला मदहलां नी अजग करायचा. एकूण मदहलां च्या २५ टक्के मदहलां नी
अजग करायचा. त्या स्ा तपासायला अदधकारी येणार. मदहला कामावर र्ेतात
र्ेलेल् या असतात. र्ैरहजर असतील तर अजग बाद करतात. पुन्हा मतदान
होईपयंत दारू दु कान बंद ठे वले जात नाही. त्यामुळे तो दु कानदार दमदाटी
करतो दकंवा फुकट दारू पाजतो. नवरे त्यातून घरी जाऊन बायकां ना मारहाण
करतात, चळवळीत भार् घेऊ दे त नाही आदण जरी मतदानाने दारूबंदी झाली
तरी दारू दु कानदार आयुक्तां कडे दाद मार्ू र्कतो पण दतथे मात्र मदहलां ना
बोलावण्याची तरतूद मात्र नाही.

त्यामुळे मतदानाने दारूबंदी होण्याचे प्रमाण खूप कमी आहे व दारुवाले


कोटाग त र्ेले तरी उत्पादनर्ुल्क अदधकारी सामील असल् याने ते दवरोdhi बाजू
लावून धरत नाहीत.

१४) मतदानाने गावात दारूबंदी करण्याबाबत कायद्ात कोणत्या


सुधारणा करणे आवश्यक आहे ?

मतदान जाहीर झाल् यापासून ददली जाणारी १५ ददवसां ची मुदत अत्यल् प


ददवसां ची असावी कारण या ददवसात दारुवाले र्ावात दडपर्ाही करतात. या
काळात दारू दु कान सील असावे.मतदारयादीच्या ५० टक्के नव्हे तर साध्या
बहुमताने र्ावात दारूबंदी व्हावी. दारूबंदीचे अपील हे मुंबईला न होता
र्ावस्तरावर व्हावे. त्या र्ावातील दु कान बंद झाल् यास ते लायसन कायमचे रद्द
व्हावे.

१५) मुळातच खूप लोक दारू पीत नाहीत.ती संख्या खूप कमी
असताना दारू वपण्याचा आपण खूप बाऊ करतोय असे वाटत नाही
का ...?

आकडे वारीनुसार १६ कोटी लोक भारतात दारू दपतात.त्यां च्या कुटुं बातील ३
सदस् संख्या मोजली तरी ६० कोटीच्या आसपास भरते. त्यामुळे कुटुं बावर
होणारा पररणाम खूप मोठा आहे . पुन्हा वेर्वेर्ळ्या अहवालात दारू दपण्याचे
प्रमाण वाढतेच आहे .

१९९० ते २०१७ या काळात ३८ टक्के ने वाढले आहे .


२००५ मध्ये २.४ दलटर दरडोई सरासरी दारू
२०१० मध्ये ४.३ दलटर दरडोई सरासरी दारू
२०१६ मध्ये ५.७ दलटर दरडोई सरासरी दारू
२०२० मध्ये ६.५ दलटर दरडोई सरासरी दारू
६८ व्या The consumer expenditure survey नुसार एकट्या ददल् ली
र्हरात ६० दर्लक्ष रुपयां ची ५ लाख दलटर दारू खपल् याचे आढळले .
त्यात एकूण पुरुर्ात ४० टक्के तर २० टक्के मदहलां ची संख्या होती. तर
भारतात ३६ दर्लक्ष दारू खपल् याचे नोंदवले आहे .

१६) दारू वपल् याने मवहला अत्याचार वाढतात,नवरे बायकांना


मारतात हे म्हणणे फारसे पटत नाही..अपवादाने ते घडत असेल पण
तुम्ही जाि करून सांगता.

बंर्लोर येथील र्ुरुराज यां नी केले ल् या अभ्यासात पत्नीला भावदनक व


मानदसक छळ करण्याचे प्रमाण दारू दपले ल् या व्यक्तीत अडीच पट जास्त
असते.पत्नीला मारहाण केली यात दारू दपऊन मारहाण केली हे प्रमाण २३.३
टक्के असते आदण त्यातील ७.८ नी मारहाण करून पत्नीला जखमी केल् याचे
आढळले आहे . Markowitz यां नी केले ल् या अभ्यासात दारू दपऊन पत्नीला
मारहाण केली हे प्रमाण २० टक्के आढळले होते . WHO च्या अहवालानुसार
अमेररकेत कौटुं दबक दहं साचारात एकूण दहं सक घटनापैकी तीनपैकी एका
घटनेत नवरा दारू दपले ला आढळतो. तर पोदलसां ना येणाऱ्या फोनपैकी ४०
टक्के फोन हे दारूमुळे होणाऱ्या कौटुं दबक दहं साचाराचे असतात. (Mcclelland
and Teplin 2001study)त्याचप्रमाणे fourth national family and Health
survey नुसार women whose husbands frequently drink face five times
higher emotional violence three times higher physical violence and six
times higher sexual violence compared to those married to teetotalers
असे म्हटले आहे .

१७) दारू वपल् यामुळे ते कुटुं ब अवधक गररबीत ढकलले जाते असे
म्हटले जाते हे फारसे खरे वाटत नाही......
ज्या श्रीमंत दकंवा मध्यमवर्ीय कुटुं बातली व्यक्ती दारू दपते त्यां च्या
एकूण उत्पन्नातील दारूवरील सुरुवातीला खचग कमी असतो. त्यामुळे
तसे वरवर वाटते (अथाग त त्या व्यक्तीही व्यसनी झाल् यावर पाटी
/आजार/यामुळे कजगबाजारी होतात )पण कष्टकरी कुटुं बात अर्ोदरच
कुटुं बाचे उत्पन्न कमी असते आदण त्यात दारुवरचा खचग हा कुटुं बाची
बचत होऊ दे त नाही. दारूमुळे कायगक्षमता कमी होते व अनेकदा
कामाला जात नाहीत.त्यातून कुटुं बाचे उत्पन्न घटत जाते. त्याचवेळी
व्यसन वाढत जाते. एका ग्लासची र्रज जास्त ग्लासची होते त्यातून
उत्पन्न कमी होत जाते व खचग वाढत जाते. काम होत नाही व र्ेवटी
आजाराने कुटुं बाचा खचग अदधक वाढतो.यातून अर्ी कुटुं बे दाररद्र्यात
ढकलली जातात. Benegal यां नी केले ल् या अभ्यासात अर्ा कुटुं बावर
कजग वाढत जाते आदण ६० टक्के कुटुं बात असे कुटुं ब चालण्यासाठी
घरातील इतरां वर अवलं बून राहावे लार्ते असा दनष्कर्ग काढला आहे .
त्यामुळे श्रीमंताची दारू व र्ररबां ची दारू ही वेर्वेर्ळी असते हे लक्षात
घ्यावे.

१८) भारतातील इतर राज्यात दारूतून वकती महसूल वमळतो ?


पाकीस्तानात दरडोई ०.३% दलटर फक्त दारू दपतात. जर्ातील
२२ दे र्ात १ दलटरपेक्षा कमी सेवन असणारे दे र् आहे त. पण भारतात मात्र
दवदवध राज्यात दारूचे प्रमाण वाढतेच आहे .उदाहरणाथग भारतातील
आं ध्र,तेलंर्णा,तादमळनाडू,कनाग टक,केरळ दे र्ातील एकूण दारूच्या ४५
टक्के दारू दपतात. आसाम राज्यात भारतात सवाग त जास्त दारू दपण्याचे
प्रमाण आहे . राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी राज्यां ना दारूतून दमळणारे
उत्पन्न वाढतच चालले आहे . केरळ व तादमळनाडूला १५ टक्के , कनाग टक
११ टक्के ,आं ध्र ११ टक्के,तेलंर्णा १० टक्के व ददल् ली १२ टक्के असे
दारूचे उत्पन्न दमळते. महाराष्टरात २१ हजार कोटी रुपये उत्पन्न दमळते.
महाराष्टराचे एकूण उत्पन्न मुंबईमुळे जास्त आहे . त्यामुळे टक्केवारीत कमी
असले तरी रक्कम वाढते आहे म्हणजेच दारू दपण्याचे प्रमाण खूपच वाढते
आहे .

१९) दारू वपण्याचे सरासरी वय कमी कमी होत आहे असे म्हटले
जाते यात तथ्य आहे ?

• १९५० मध्ये भारतात दारू दपण्याची सुरुवात करण्याचे वय


२३.७ तीस वर्े होते १९८० ते ९० या काळात ते १९.४५ तर २०१४ मध्ये
१७ वर्ाग ची झाले आहे व आता तर १४ वर्ाग चे कुमार अवस्थेतील मुले ही
दारू दपतात असे बोलले जाते.२०२२पयंत १६.८ दबदलयन दलटर दारूचे
भारतात सेवन होईल असा अंदाज WHO ने केला आहे . याबाबत
संर्ोधक सां र्तात की कमी वयात दारू दपण्याचा मेंदूवर पररणाम होतो
आदण अपघात, लैं दर्क र्ुन्हे या वयातील मद्यपीकडून घडण्याची र्क्यता
वाढते .

२०) भारतातील कोणत्या कोणत्या राज्यात दारूबंदी आहे ?

दबहार, र्ुजराथ ,दमझोराम ,नार्ाland,दत्रपुरा या राज्यात दारूबंदी


आहे .केरळने काही प्रमाणात दारूबंदी उठवली आहे .मदणपूरच्या काही भार्ात
बंदी आहे .यापूवी केरळ व तादमळनाडू,आं ध्र या राज्याने दारूबंदी केली आहे .

२१ ) दारूबंदी करूनही दारू वपणाऱ्यांची संख्या कमी का होत नाही


? दारूबंदी १०० टक्के यशस्वी का बरे होत नाही ?

याचे कारण दारूबंदी ते दारूमुक्ती हा ४ कलमी कायगक्रम आहे . आपण


फक्त दारू दु काने बंद करणे म्हणजे दारूमुक्ती समजतो. वास्तदवक
दारूची दु काने बंद करणे ही फक्त पदहली पायरी आहे . त्यानंतर ती
दु कान बंदी यर्स्वी ठरण्यासाठी ते कायदे अदधक कडक करायला
हवेत. दु दैवाने ते कायदे च कडक नसल् याने काहीच घडत नाही.
त्याचप्रमाणे या दारूबंदीत समाजसहभार् घेणे आवश्यक असते. तो
घेतला जात नाही. पोलीस सर्ळ्या र्ावात रोज लक्ष ठे वू र्कत
नाहीत.त्यामुळे अण्णा हजारे सां र्त असले ले ग्रामरक्षक दल र्ावोर्ावी
स्थापन करायला हवे व र्ावातील मदहलां ना दारू पकडण्याचे अदधकार
दे ण्यात यावेत. त्यातून समाजाचे त्यावर दनयंत्रण राहील. हे सवग होताना
जे अट्टल दारुडे आहे त.त्यां च्यासाठी उपचार द्यायला हवा. अन्यथा त्यां ना
र्ारीररक त्रास होतो आदण ते सतत दारू दमळवत राहतात व चोरटी
दारू र्दतमान होते . त्यासाठी दारूबंदी केल् यावर प्रत्येक तालु क्यात
व्यसनमुक्ती केंद्र दनमाग ण करायला हवेत. या महत्वाच्या मुद्द्याकडे दु लगक्ष
होते व त्यानंतर नवे दारू दपणारे दनमाग ण होऊ नये म्हणून प्रबोधनाची
चळवळ करावी लार्ते. कले चे माध्यम वापरून व तरुणां ना
डोळ्यासमोर ठे वून व्यसनादवर्यी तीव्र नाराजी दनमाग ण करायला हवी.
असा ४ कलमी कायगक्रम राबवला तरच दारूमुक्ती होऊ र्केल.पण
आपण पदहल् या पावलावरच अडखळतो आहोत...

२२) दारू आवण रिे अपघात यांचा संबंध जोडला जातो तो


वकतपत योग्य आहे ?

अमेररकेत २०१६ साली १०४९७ व्यक्तींचे दारू दपऊन झाले ल् या अपघातात


दनधन झाले होते.एकूण दरवर्ी ४०,००० अपघात होतात त्यात ४० टक्के
अपघात हे दारू दपऊन वाहन चालवल् यामुळे होतात .

आपल् या दे र्ात २०१८ ते २०२० या ३ वर्ाग त एकूण ३८००० र्ंभीर रस्ते


अपघात केवळ दारू दपऊन झाले . २०१८ मध्ये १२००० अपघात आदण २०१९
मध्ये १२२५६ रस्ते अपघात झाले . The National Crime Records Bureau
(NCRB) ने दाखवल् याप्रमाणे एकूण अपघातातील २ टक्के अपघात हे दारू
दपऊन वाहन चालवल् यामुळे होतात. एकट्या २०१९ या वर्ां त ३००० व्यक्तींचे
रस्ते अपघातात मृत्यू झाले तर ६६७५ व्यक्ती र्ंभीर जखमी झाल् या. उत्तर
प्रदे र्मध्ये सवाग त जास्त रस्ते अपघात झाले . २०१८ मध्ये ३५९५ रस्ते अपघात
तर २०१९ मध्ये ४४९६ रस्ते अपघात झाले . त्याखालोखाल पंजाब ,ओररसा,
तादमळनाडू ,मध्यप्रदे र् या राज्यात १००० पेक्षा जास्त रस्ते अपघात झाले
आहे त.

२३) दारूमुळे वववावहतांचे घटस्फोट होतात यात तथ्य आहे


का ?
ते एकमेव कारण असते असे प्रचारकी दवधान मी करणार नाही पण अनेक
कारणां पैकी एक महत्वाचे कारण नक्कीच असते. आपल् या आजूबाजूला अदत
मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या पत्नी कायमच्या माहे री दनघून र्ेल्या अर्ी अनेक
उदाहरणे आहे त.

मे 2014 मध्ये प्रदसद्ध झाले ल् या Journal of Studies on Alcohol and


Drugs, मध्ये प्रदसद्ध झाले ल् या अभ्यासात दमदर्र्न दवद्यापीठातील
अभ्यासकां नी घटस्फोट घेतले ल् या १७००० जोडप्यां च्या अभ्यासात दनम्मे
घटस्फोट होण्याचे एक मह्त्वाचे कारण हे अदतप्रमाणात दारू दपण्याचे
आढळले आहे .

२४ )अमेररकेसारख्या दे शात लोक मुिपणे दारू वपऊन ही तो दे श


ववकवसत आहे. या दे शाची कुठे काय नुकसान झाली ?

होय असेच वरवर कोणालाही वाटे ल. पण जेव्हा आपण आकडे वारी


बघतो तेव्हा त्या नुकसानीचा अंदाज येतो.

National institute on alcohol abuse and alcoholism या


संथिेने अमेररकेतील दारूने होणारी नुकसान नोंदवली आहे . २१
वषाापेक्षा कमी वयाची मुले मोठ्या संख्येने मृत्यू पडतात. त्यात एका
वषााची आकडे वारी वदली आहे . १०७२ मुले मोटार अपघातात,२०८
दारूचे अवतसेवन केल् याने , ५९६ जणांनी दारू वपऊन आत्महत्या
केल् यात. १८ ते २४ वयोगटातील १५१९ मृत्यू हे दारूमुळे झाले ल् या
दु घाटनेत झाले आहे त.इतकेच नाही तर दारूच्या चुकीच्या वापरामुळे व
अवतसेवनामुळे आजारांमुळे अमेररकेची २०१९ या वषाातील नुकसान ही
२४९ billion dollars आहे. त्याचप्रमाणे या संथिेने अमेररकेत
दारूमुळे कोणत्या आजाराने वकती नुकसान झाली हे ही नोंदवले आहे.

२५)अमेररकेच्या मुि जीवनात दारू आवण गुन्हेगारी याचा काही संबंध


आढळला आहे का ?

दारू दपल् याने सदसदिवेक कमी होत जातो. दनणगय


घेण्यावर दवपरीत पररणाम होतो आदण आक्रमक वतगन करण्याची र्क्यता
वाढते .त्यामुळे दारू दपऊन झाले ले र्ुन्हे वाढतच चालले आहे . दारूचा अंमल
आदण र्ुन्हेर्ारीचे प्रमाण यातला अन्योन्य संबंध अनेक अहवालां नी पुढे आणला
आहे . अमेररकेतील अनेक र्हरात र्ुन्हे वाढत आहे त असे आढळले आहे .
दरोड्याच्या र्ुन्ह्ातील १५ टक्के र्ुन्हे हे दारूमुळे होतात. बलात्कार आदण
स्स्त्रयां च्या संबंदधत ३७ टक्के र्ुन्ह्ात आरोपी दारू प्यायले ले आढळले .
जीवघेणा हल् ला केले ल् या र्ुन्ह्ात २७ टक्के आरोपी हे दारू दपले ले आढळले .
जवळपास ४० टक्के खुनां च्या प्रकरणात आरोपी दारू दपले ले होते. एका
वर्ाग त १०,००० लोक अमेररकेत रस्त्यावर मरतात.

National Crime Victimization Survey ने हे दाखवले आहे की अमेररकेत जे


दरवर्ी तीस लाख र्ुन्हे होतात.त्यातील २५ टक्के र्ुन्हे हे दारू दपल् यामुळे
होतात.

२०१९ मध्ये अमेररकेत एकूण ९५००० मृत्यू हे दारूच्या संबंदधत कारणार्ी


संबंदधत आहे त.त्यात ६८००० पुरुर् आदण २७००० स्स्त्रया आहे त. २०१५ साली
अमेररकेत १०,००० व्यक्ती हे रस्ते अपघातात मृत्यू पावल् या. २०१६ साली
अमेररकेतील २० ते ३९ वयोर्टातील एकूण मृत्यूत १४ टक्के मृत्यू हे दारूमुळे
झाले ले होते .

२६)भारतातील दारू आदण र्ुन्हेर्ारी याबाबत काही संर्ोधन झाले आहे का ?


भारतातील Osmania medical college आदण Institute of medical
science Adilabad यां नी र्ुन्हे केले ल् या र्ुन्हेर्ारां चा मानदसक अभ्यास केला
तेव्हा त्यातील ५८ टक्के र्ुन्हेर्ार दारू दपणारे होते व दारूवर त्यां चे अवलं दबत्व
आहे .त्यामुळे या अभ्यासकां नी सरकारने दारूच्या व्यसनादवरुद्ध मोहीम
आखावी अर्ी सूचना केली आहे .

Lancet report च्या एका अहवालात दारूच्या समस्ेमुळे २० टक्के


व्यक्तींना र्ंभीर आजारासाठी दवाखान्यात दाखल करावे लार्ते.१८ टक्के
प्रमाण हे मानदसक आजारां चे आहे . २० टक्के हे मेंदूच्या दु खापतीला कारण
ठरते (Prasad 2009)

२७)दारूमुळे वहं साचार वाढतो असे म्हणतात पण परदे शात तर मुिपणे


लोक दारू वपतात तर मग वतिे कुठे दारू वपऊन लोक वहंसाचार करतात
?

हा मोठा र्ैरसमज आहे . दारू दे र्ात दकंवा परदे र्ात कुठे ही असली तरी
दतचा जो पररणाम घडवायचा तो घडवत असते . ती आकडे वारी बदघतल् यावर
धक्का बसतो.

Alcohol- and drug-related public violence in Europe या अहवालात

Jan G.C. van Amsterdam,, Johannes G. Ramaekers, Robbert-Jan Verkes, यां नी


केले ल् या अभ्यासात परदे र्ातील अनेक दे र्ात झाले ल् या दहं साचाराचा आदण
दारूच्या संबंधां चा अभ्यास करण्यात आला आहे . England and Wales
(CSEW, 2015),या अभ्यासात दे र्ातील ज्या दहं सक घटना होतात त्यातील
दनम्म्या घटना या दारूमुळे होतात. यातील बहुतेक घटना या रात्री १० ते
सकाळी ६ या काळात होतात (आदण तरी मुंबईत आम्हाला नाईट लाईफ सुरु
करायचे आहे ) व त्याचबरोबर आठवड्यातील सुटीच्या काळात म्हणजे
र्दनवार रदववार जास्त होतात व हे च काळ मजा म्हणजे दारूचे असतात.
Netherlands मध्ये तर ४२ टक्के र्ुन्हे दारूच्या अंमलात होतात व तर्ी
कबुलीही आरोपींनी ददली आहे व दारू दपलो नसतो तर कदादचत हे र्ुन्हे
घडले नसते असेही काही आरोपींनी सां दर्तले आहे . (Spapens et al.,
2001).

२८)दारू आवण वहं साचार याबाबत युरोपीय दे शातील अभ्यास काय


सांगतो ?

Europe मध्ये फारसा अभ्यास झाला नाही पण २००२ मध्ये १८ ते ६४


वयोर्टातील व्यक्तींच्या वतगनाचा एक वर्ाग चा अभ्यास ७ युरोदपयन दे र्ां चा
करण्यात आला होता. (Ramstedt and Hope, 2003). त्यात पुरुर्ां च्या दहं सक
घटनेत Germany (5.5 percent), the UK (7.5 percent), Finland (4.2
percent) and Ireland (11.5 percent) Italy (1.2 percent), France (2.0
percent) and Sweden (1.3 percent) (Ramstedt and Hope, 2003). युरोपमधील
९ मोठ्या र्हरात दारू दपऊन रात्रीच्या वेळी झाले ल् या दहं सक घटनेत 7.5
टक्के Ljubljana, Slovenia 29.1 टक्के Berlin मध्ये (Schnitzer et al., 2010). The global
anonymous Internet survey (Global Drug Survey) मध्ये २१ युरोदपयन दे र्ात
६३७२५ व्यक्तीनी प्रदतसाद ददला त्यातील ४० टक्के व्यक्तींनी वेर्वेर्ळ्या
स्वरूपाची दहं सा अनुभवली असल् याचे सां दर्तले तर त्यातील ६० टक्के घ
टना या दारू दपले ल् या व्यक्तीमुळे झाल् या आहे त (Bellis et al., 2015).

२९)दारू आवण वहं साचार यातील आणखी कोणत्या दे शातील महत्वाचे


तपशील उपलब्ध आहेत ....?

स्वीडनमध्ये एकूण र्ुन्ह्ातील ८० टक्के र्ुन्हे हे दारूच्या नर्ेत झाल् याचे दसद्ध
झाले आहे . (Norstrom, 1998; Rehn et al., 2001). स्कॉटलं ड आदण नॉदडग क
दे र्ां मध्ये २३,४११ व्यक्तींच्या सवेक्षणात असे आढळू न आले की यापैकी ३.५
टक्के व्यक्तीना दारू दपले ल् या व्यक्तींनी खूप त्रास ददले ला होता. (Moan et al.,
2015). एकूण १०,८८३ दफदनर् तरुणां चे तरुणां चे जे सवेक्षण केले त्यात
त्यां च्यार्ी घडले ल् या एकूण दहं सक घटनां पैकी दनम्म्या दहं सक घटना या
दारूमुळे घडले ल् या होत्या.२७ टक्के घटना या थेट जखमी होण्याच्या होत्या.
यात १३ टक्के दहं सक घटना या १४ वर्ाग च्या मुलां कडून घडले ल् या होत्या. १६
वर्ाग च्या तरुणां नी दारू दपऊन केले ले दहं सक वतगन घटना ४१ टक्के तर १८
वर्ाग च्या तरुणां कडून झाले ले दहं सक वतगन घटना ६२ टक्के आहे त((Mattila et al.,
2005) २००८ साली २७२५ पैकी २० टक्के तरुणां नी तर १० टक्के तरुण
मुलींनी आपल् याला दारू दपले ल् या व्यक्तींनी धमकी ददली असे
सां दर्तले .(Huhtanen and Tigerstedt, 2012).

आयलं ड मधील आपत्तीदनवारण दवभार्ाने केले ल् या सवेक्षणात एकूण २०००


जखमी होण्याच्या एकूण घटनेत ७५ टक्के घटनेत आरोपी दारू दपले ले
होते. (Hope et al., 2005)

British Crime Survey of 2016 (ONS, 2017) मधील ४,९१००० दहं सक घटनेत
त्यात बळी पडले ल् या ४० टक्के व्यक्तींनी सां दर्तले की आरोपी हे दारू
प्याले ले होते तर १९ टक्के व्यक्तींनी सां दर्तले की आरोपींनी मादक द्रव्ये
म्हणजे drugs सेवन केले ले होते. चीनमध्ये कौटुं दबक दहं साचार ,अपघात,
सावगजदनक र्ां ततेचा भंर्,असामादजक व्यवहारातील एकूण घटनेत ९२
टक्के घटना या दारूच्या प्रभावातून घडतात.(CPH, 2011). २००५ -०६
साली अटक केले ल् या र्ुन्ह्ात ८००० आरोपींपैकी ३८ टक्के आरोपींनी दारू
दपल् यावर मारामारी सुरु केल् याचे आढळले होते .

२०१२ साली उत्तर आयलं डमध्ये ५४ टक्के दहं सक घटनेची व २६ टक्के


लैं दर्क अत्याचाराच्या घटनां ची मुळे ही दारूत आढळली. (Institute of
Alcohol Studies, 2013).

जमगनी

२०१० मध्ये जमगनीत १३५८३५ र्ुन्ह्ात २८ टक्के प्रकरणे ही दारूच्या नर्ेत


घडली आहे त.३१ टक्के आरोपी हे दहं सक र्ुन्ह्ाला, जबाबदार आहे त. २००१
ते २०११ या १० वर्ाग त Bavaria त दहं सक घटना ४५ टक्के ने वाढल् या
आहे त आदण मध्यरात्री दारू दपऊन केले ल् या दहं सक घटना दु पटीने
वाढल् या आहे त. (Elsner and Laumer, 2015) २०११ साली एकूण
र्ुन्ह्ातील एक तृतीयां र् र्ुन्हे हे १४ ते १७ वर्ाग च्या मुलां नी केले आहे त. १८
ते २० वयोर्टातील तरुणां नी केले ले र्ुन्हे हे दनम्मे आहे त. यातील बहुतेक
र्ुन्हे म्हणजे ४७ टक्के हे रस्त्यावर घडले आहे त. ३१ टक्के र्ुन्हे हे
सावगजदनक दठकाणी घडले आहे त. कुटुं बाच्या दठकाणी २६ टक्के र्ुन्हे घडले
आहे त.पण तरुण मुलां च्या बाबतीत मात्र रस्त्यावर ६१ टक्के र्ुन्हे घडले
आहे त. करमणुकीच्या दठकाणी २४ टक्के र्ुन्हे घडले आहे त आदण
सावगजदनक वाहतुकीच्या दठकाणी २ टक्के र्ुन्हे घडले आहे त. याचा अथग
सावगजदनक दठकाणी तरुण दारू दपऊन जास्त दहं सक होतात (Özsöz,
2014).२०१२ साली Munichमध्ये पोलीस अदधकाऱ्यां वर हल् ले करण्याच्या
ज्या घटना घडल् या त्यात ६५ टक्के घटना या दारू दपऊन घडले ल् या
होत्या.(Luff, 2015)

The Netherlands दे र्ात र्ुन्हे केले ल् या २५० तरुणां पैकी


जवळपास ७५ टक्के तरुण व्यसन केले ले होते . आणखी तीन पोलीस
कायगक्षेत्रातील अभ्यासात असे आढळले की २२४४ र्ुन्ह्ां पैकी ३० ते ४९ टक्के
र्ुन्हे हे दारूच्या अंमलाखाली घडले ले होते.

Switzerland and Austria

canton of Bern, Switzerland मध्ये ४० टक्के दहं सक घटनेत र्ुन्हेर्ार


दारू प्यायले ले आढळले होते . (Keller et al., 2008).ऑस्टर े दलयात र्ारीररक
हाणामारीच्या घटनेत ३४ टक्के घटना या दारूच्या प्रभावाखाली घडले ल् या
होत्या.

डच संसदे ने २०१६ साली दारू दपऊन र्ुन्हे केल् यास जास्तीत जास्त र्ंभीर
दर्क्षा दे ण्याची दर्फारस केली आहे
.Alcohol- and drug-related public violence in Europe हा अभ्यास मुद्दाम
तपर्ीलवार ददला आहे . जेणेकरून परदे र्ात मुक्त दारू असून काहीच
वाईट पररणाम होत नाही हा र्ैरसमज दू र होईल.

३०) दारूमुळे जगात आवण भारतात एकूण वकती मृत्यू होतात ?

WHOच्या २०१८ च्या दारूदवर्यक प्रदसद्ध केले ल् या अहवालानुसार भारतात


दरवर्ी २ लाख ६० हजार व्यक्ती मरण पावतात तर जर्ात रोज दारूमुळे
६००० लोकां चे मृत्यू होतात.एकूण ३० लाख मृत्यू दारूमुळे होतात. एकूण
होणाऱ्या मृत्यूंच्या हे मृत्यू ५.3 टक्के आहे त. यातील बहुसंख्य मृत्यू हे
वयाच्या २० ते ३९ या वयोर्टात होतात. त्यात २८ टक्के मृत्यू प्रत्यक्ष
र्ारीररक इजा झाल् याने होतात.

३१) वबहारमधील दारूबंदी यशस्वी आहे की अयशस्वी ?

दनतीर्कुमार यां नी दारूबंदीचे कायदे कडक केले आहे त.


२७९३६० व्यक्तींना अटक करण्यात आली आदण ६४४ पोलीस अदधकाऱ्यां वर
ही कारवाई करण्यात आली .काहींना तर नोकरीतून काढण्यात आले . अथाग त
अटक खूप व्यक्तीना झाली तरी दर्क्षा होण्याचे प्रमाण अजून खूप कमी आहे .
पण प्रर्ासन म्हणून र्ासन प्रयत्न करते आहे हे ददसते आहे .तरीही अवैध
दारूचे प्रमाण मोठे आहे असे वेर्वेर्ळे अहवाल सां र्तात.
या दारूबंदीचा पररणाम सां र्ताना दनतीर्कुमार म्हणतात
“ दबहार में र्राबबंदी से पहले लोर् भोजन पर हर हफ्ते महज १००५ रुपए
खचग करते थे, जबदक र्राबबंदी के बाद १३३१ रुपए खचग कर रहे हैं ।
र्राबबंदी के बाद ४३ फीसदी पुरुर् खेती पर ज्यादा समय दे ने लर्े हैं । ८४
फीसदी मदहलाओं को ज्यादा बचत हो रही है और उनकी आय में बढ़ोतरी हुई
है “ हा पररणाम नक्कीच स्वार्ताहग आहे . दनतीर् राजकारणी आहे त. पण
याबाबत झाले ला अभ्यास महत्वाचा आहे . Asian Development Research Institute,

or ADRI चे पी.पी.घोर् यां नी केले ल् या अभ्यासात दु धापासूनचे पदाथग ,साड्या


,फदनगचर व वाहने यां ची खरे दी खूप वाढली. र्ुंडदर्री आदण दरोडे यात २०
टक्के घसरण झाली आहे . मध आदण चीज यां ची दवक्री ३८० टक्के व २००
टक्केने वाढली आहे .

३२)वमझोराम मधील दारूबंदी बदलत कशी रावहली ?

दमझोराममध्ये सलर् १८ वर्े दारूबंदी होती. २०१५ साली कॉंग्रेस सरकारने ती


उठवली पण ४ वर्ाग त दारूने तरुण मुले दारूच्या पररणामां ना बळी पडली
असे लक्षात आले . त्यामुळे ६००० लोक ४ वर्ाग त मरण पावले असे सरकारने
सां दर्तले व २०१९ साली पुन्हा दारूबंदी लावण्यात आली. या छोट्या राज्यात
इतर उत्पन्न फार नसताना दारूचा महसूल महत्वाचा आहे तरीही सरकारने
स्पष्ट भूदमका घेतली दवदधमंडळात सां दर्तले “But the loss of revenue is
much less than the loss of human life and suffering. Larger
societal benefit is more vital."

३३)अवैध धंदे बंद करावेत याबाबत पोवलसांवर सिी असणारे काही


कायदे आहे त का जेणेकरून पोलीस जबाबदार ठरवता येतील ?

पोदलसां इतकीच खरी जबाबदारी ही उत्पादनर्ुल्क दवभार्ाची आहे . तेव्हा


दारूबाबत ते काय करतात याबाबत जाब दवचारायला हवा. पोदलसां नी
आपल् या हद्दीतील अवैध व्यवसाय बंद ठे वावेत यासाठी अण्णा हजारे यां च्या
पाठपुराव्याने १२ फेब्रुवारी २००१ रोजी सरकारने एक पररपत्रक काढले
होते.त्यात प्रत्येक पोलीस ठाणे प्रमुखां कडून त्यां च्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत
कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू नाहीत असे प्रमाणपत्र प्रत्येक मदहन्यास
घेण्याबाबत तसेच त्यानंतर वररष्ठ अदधकानी याबाबत खात्री करण्यासाठी टे स्ट
चेक करावी व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळू न आल् यास त्या
संबंदधत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अदधकाऱ्यादवरुद्ध कठोर दर्स्तभंर्ाची
कारवाई करावी..

या अदतर्य सुस्पष्ट पररपत्रकाचा आधार घेवून पोदलसाना उत्तरदायी ठरवायला


हवे.

३४) अनेक ले खक कलावंत,ले खक दारू वपतात त्यामुळे दारूला प्रवतष्ठा


वमळाली आहे ?

अनेक कलावंत अदभनय क्षेत्राच्या बाहे र फेकले र्ेले आहे त व अकाली मृत्यू
झाले ले आहे त हे सवां नाच माहीत नाही काय ?मानवी र्रीर र्ेवटी एकच
आहे .नुकसान तर सारखीच होते .दारूने अनेकां चे कररयर संपले आहे .त्यामुळे
दारूचे उदात्तीकरण फसवे आहे .वास्तदवक ज्या दारूने अनेकां चे जर्णे
उध्वस्त होते दतला प्रदतष्ठा दमळे ल असे वतगन समाजातील प्रभावर्ाली व्यक्तींनी
करता कामा नये.ज्या दारूने ३० लाख लोक जर्ात मरतात दतथे
व्यस्क्तस्वातंत्र्य तुमचे जरूर जपा. पण तरुण दपढी वाहवत जाईल असे काहीही
सावगजदनक दवधान दकंवा वतगन करू नका.

ववभाग २
व्यसन आवण व्यसनमुिीववषयक प्रश्न
डॉ. मुिा पुणतांबेकर

३५) ‘व्यसन एक आजार आहे ’ असे म्हटले जाते. व्यसन हा नेमका


आजार आहे असे व्यसनमुिी चळवळ का मानते ?

' व्यसन हा एक आजार आहे , व्यसनी माणूस आजारी आहे ',


असे आम्ही जेव्हा सां र्तो तेव्हा लोकां ना खूप आश्चयग वाटते . त्यां ची सहसा
प्रदतदक्रया असते,'हा कसला आजारी माणूस! याला आरडाओरडा करायचं
समजतंय, पैसे मार्ायचा कळतंय, हा थोडीच आजारी आहे ?' आपल् या दृष्टीने
आजारी माणूस म्हणजे झोपून राहतो. व्यवस्स्थत और्ध घेतो. तो काही
घरातल् या लोकां ना त्रास दे त नाही दकंवा पैसे मार्त नाही.
अर्ा आजारां पेक्षा व्यसनाचा आजार हा थोडासा वेर्ळा
आहे . कारण तो त्या माणसाने ओढवून घेतले ला आहे . तो व्यसन करतो म्हणून
त्याला व्यसनाचा आजार होतो.

कुठले ही व्यसन करायची सुरुवात नेहमी कमी प्रमाणात केली जाते.आपण


दारूचे उदाहरण घेऊ. सुरुवातीला कधीतरी ३१दडसेंबरच्या पाटीत वर्ैरे दारू
घेतली जाते . चव आवडली नाही तरी थोडं सं ररलॅ क्स वाटतं . मर् तो माणूस
कधीतरी पाटीत वर्ैरे दारू प्यायला लार्तो. हळू हळू त्याला हे आवडायला
लार्ते आदण म्हणून तो मदहन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आदण नंतर
तर रोज येऊ लार्तो. म्हणजेच हळू हळू व्यसनात रूपां तर होऊ लार्ते.
मेंदूला एका दवदर्ष्ट प्रमाणाची सवय झाली की त्यापासून 'नर्ा' येत नाही आदण
म्हणून त्याला दारूचे प्रमाण वाढवावे लार्ते. पण नंतर अर्ी वेळ येते की या
वाढले ल् या प्रमाणात मध्ये सुद्धा पूवीसारखी नर्ा येत नाही.
पण त्यां ना ती नर्ा हवीहवीर्ी वाटायला लार्ले ली असते. त्याची चटकच
लार्ते . म्हणून दारूचे प्रमाण वाढत जाते . याला 'टॉलरन्स' म्हणजेच र्रीराची
दारू सहन करण्याची क्षमता वाढली, असे म्हणतात. हा टॉलरन्स एकदा
वाढला की मर् या माणसाने एखाद्या ददवर्ी जर दारू प्यायली नाही तर
त्याला वेर्वेर्ळा त्रास होतो. हातापायाची थरथर, उलट्या, झोप न येणे,
दचडदचड,अस्वस्थपणा,प्रमाण जास्तच वाढले असेल तर दफट् स येणे दकंवा भास
होणे,असे त्रास होऊ र्कतात.ज्याला withdrawal symptoms दकंवा दवयोर्
लक्षणे म्हणतात. दारू सोडायची इच्छा असली तरी हा त्रास सुरू झाला की
व्यसनी माणूस केवळ तो त्रास थां बावा म्हणून परत दारू दपतो.
टॉलरन्स आदण दवडरॉल दसम्म्टम्स या दोन कारणां मुळे व्यसन हा एक र्ारीररक
आजार आहे असे जार्दतक आरोग्य संघटनेने सां दर्तले आहे .
म्हणजेच हा माणूस मुद्दाम त्रास द्यायला रोज व्यसन करत नाही तर त्याचे
र्रीर र्ुलाम झाले ले असते.तो दारूचा व्हीस्िम बनतो.
दारू दपऊन माझे खूप नुकसान होते आहे ,हे त्याला समजत असते .पण तरीही
तो दारू दपणे बंद करू र्कत नाही. 'कळतंय पण वळत नाही' अर्ी त्याची
अवस्था होते.
या माणसावर दचडून,धमक्या दे ऊन, दर्क्षा करून त्याची दारु सुटणार नाही
तर त्याला योग्य उपचारां ची र्रज असते.

३६) दारूमुळे आपल् या शरीराची नेमकी काय नुकसान होते ?

दारू आपल् या र्रीरासाठी अदतर्य घातक आहे .हृदयरोर्,उच्च रक्तदाब,


मधुमेह,पचनसंस्थेचे दवकार असे अनेक प्रकारचे आजार दारू दपणाऱ्या
माणसाला होण्याची र्क्यता असते. दारूमुळे प्रदतकारर्क्ती कमी
होते.त्यामुळे कुठल् याही जंतूंचा लवकर संसर्ग होऊन तो माणूस आजारी पडू
र्कतो. मेंदू, दलव्हर,हृदय, दकडनी वर्ैरे आपल् या र्रीरातले महत्त्वाचे अवयव
आहे त. या सवगच अवयवां वर दारू मुळे दु ष्पररणाम होतात. दवर्ेर्तुः दलव्हर
दसरॉदसस हा दलव्हरचा आजार झाल् यास तो प्राणघातक ठरू र्कतो.
जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा पररणाम मेंदूतील चेतापेर्ी यां वर होतो अचानक
अत्यंत र्ोंधळल् यासारखे वाटणे व भीतीदायक भास होणे असा प्रकार त्यातून
घडतो. त्याच वेळी डोळ्यां च्या हालचालींचे दनयंत्रण करणारे व र्रीराचा तोल
संभाळणारे य स्नायू ही काम करे नासे होतात. अर्ा अवस्थेतून बेर्ुद्ध होणे
कोमात जाणे दकंवा मृत्यू होणे घडू र्कते.
दारूमुळे स्मरणर्क्तीवर पररणाम होतो. तसेच आपल् या भावनां चे दनयंत्रण
करणारे मेंदूतले जे भार् असतात त्यावर दारू पररणाम करते. त्यामुळे
भावनां चे व्यवस्थापन करण्यात अडचणी येतात.अदत दचडदचड, दचंता, दनरार्ा
अर्ा भावनां चे चढ-उतार व्यसनी माणसां मध्ये ददसून येतात.
दारू प्यायल् यामुळे आनंद दमळतो, टे न्हर्न जाते हे र्ैरसमज आहे त. दारुमुळे
फक्त थोडावेळ बरे वाटते पण दारू उतरल् यावर पुन्हा त्रास सुरू होतो.
सुरुवातीच्या ददवसां मध्ये जी नर्ा येते ती नंतर येत नाही. क्षदणक आनंदासाठी
मोठी दकंमत मोजावी लार्ते . दारुमुळे टें र्न तात्पुरते दवसरले जाते . माणूस
समस्ेपासून दू र पळतो. पण समस्ा पूणग जात नाही.उलट वाढू र्कते .
दारू दपऊन कुठले च फायदे होत नाहीत. उलट र्ारीररक, मानदसक,
कौटुं दबक, आदथगक ,सामादजक सवग प्रकारचे नुकसान होते .

३७) रोज जर िोडी दारू प्याली तर ती आरोग्याला उपकारक असते असे


म्हटले जाते त्यात वकतपत तथ्य आहे ?

थोड्या प्रमाणात दारू प्यायली तर ती आरोग्यासाठी चां र्ली असते,हा एक


खूप मोठा र्ैरसमज आहे .दारू मध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात आदण
कुठलीही पोर्णमूल्ये नसतात. तसेच र्रीराला घातक रसायने असतात. दारू
दकतीही कमी प्यायली, कुठल् याही प्रकारची प्यायली,तरी त्यामुळे र्रीराचे
नुकसान हे होतेच.
तसेच कमी दपऊन लोकां ना थां बता येत नाही.त्याचे प्रमाण हळू हळू वाढत
जाते.घरातील लहान मुलां समोर जर दारू प्यायली जात असेल, तर त्यां ना या
र्ोष्टीचे आकर्गण वाटते. हे धोकादायक आहे .
'रोज वाइन प्यायली तर त्यामुळे हृदयरोर् होत नाही', अर्ी बातमी एका
वृत्तपत्रात पूवी आली होती.परं तु यात काही तथ्य नाही. डॉ अभय बंर् यां नी या
दवर्यावर एक ले ख दलदहला होता आदण हा एक र्ैरसमज आहे असे त्यात
त्यां नी दाखवून ददले होते.
दारूपासून दमळणाऱ्या क्षदणक घातक आनंदापेक्षा संर्ीत, वाचन, बार्काम
वर्ैरे चां र्ले छं द जोपासले तर आपल् याला कुठलाही दु ष्पररणाम न होणारा
आनंद दमळतो. तो आनंद आपण इतरां बरोबर वाटू र्कतो. व्यायाम केल् यावर
एनडॉदफंन नावाचे संप्रेरक स्त्रवते. त्यामुळे आपल् याला एक प्रकारे चां र्ली
नर्ा दमळते.
दारूची वाईट नर्ा करण्यापेक्षा चां र्ल् या र्ोष्टींची नर्ा करणे आपल् या
आरोग्यासाठी व आपल् या कुटुं बीयां च्या दहतासाठी महत्त्वाचे आहे .

३८) व्यसनमुिी केंद्रात आले ल् या व्यिीवर कसे उपचार केले जातात ?

व्यसनी लोकां ना मनातून व्यसन सोडायची इच्छा असते. पण व्यसन कसे


सोडायचे हे त्यां ना कळत नाही.तसेच व्यसन सोडायचा प्रयत्न केल् यावर
र्ारीररक त्रास झाल् यास त्या त्रासाला घाबरून ते पुन्हा पुन्हा व्यसनाकडे
वळतात.
व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल् यावर मुख्यतुः त्यां ना एक सुरदक्षत वातावरण
दमळते. केंद्रातून ते दकमान मदहनाभर बाहे र जाऊ र्कत नाहीत. अमली
पदाथग दतथे उपलब्धच नसतात. त्यां ना व्यसनाची इच्छा झाली तरी ते व्यसन
करू र्कत नाहीत.
व्यसन सोडताना होणाऱ्या र्ारीररक त्रासावर दतथले डॉिसग आदण कायगकते
मदत करतात. त्यां ना जी लक्षणे आहे त त्यानुसार त्यां ना और्धे ददली जातात.
त्याचबरोबर योर्ासने, व्यायाम,योग्य आहार, वेळापत्रकानुसार चां र्ला ददनक्रम
या र्ोष्टींमुळे त्यां ची तब्येत सुधारते .
र्ारीररक उपचारां बरोबरच मानदसक उपचार सुद्धा केंद्रात केले जातात. त्या
प्रत्येकाला त्यां च्या समस्ां साठी समुपदे र्न, कौटुं दबक समुपदे र्न, संर्ीतोपचार
दकंवा वेर्वेर्ळ्या कलां च्या माध्यमातून उपचार ददले जातात.
र्ारीररक, मानदसक, कौटुं दबक असे पररपूणग उपचार व्यसनमुक्ती केंद्रातल् या
सुरदक्षत वातावरणात त्यां ना दमळतात.
बाहे र र्ेल्यानंतर कुठल् या कारणाने व्यसन सुरू होऊ र्कते याबाबतही
त्यां च्यार्ी चचाग केली जाते. व्यसनाची इच्छा झाली, व्यसनी दमत्र भेटले दकंवा
काही समस्ा आली तरीही व्यसनापासून कसे दू र राहता येईल
याबद्दल बोलले जाते.
व्यसन सोडण्यासाठी छोट्या छोट्या दटप्स ददल् या जातात.
व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार पूणग करून बाहे र र्ेल्यानंतरही त्या केंद्राच्या
संपकाग त राहणे आवश्यक असते. याला पाठपुरावा म्हणजेच फॉलोअप असे
म्हणतात. मदहन्यातून दकमान एकदा आपल् या समुपदे र्काला भेटल् यास एक
प्रकारे बॅटरी चाजग होते आदण पुढचा मदहना व्यसनमुक्तीमध्ये जाऊ र्कतो.
ज्यां ना घरी राहून व्यसन सोडणे अवघड जाते त्यां नी जरूर व्यसनमुक्ती केंद्रात
दाखल होऊन उपचार घ्यावेत. व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे तुरुंर् नाही दकंवा दतथे
र्ॉक ददले जात नाहीत.तर व्यसनाच्या आजारावर तज्ञां च्या दे खरे खीखाली योग्य
उपचार केले जातात.

३९) अलीकडे मवहलांमध्ये व्यसनाधीनता वाढते आहे असे म्हटले जाते.


व्यसनमुिी क्षेत्रात काम करताना याववषयी तुमचे काय वनरीक्षण आहे ?

व्यसनाचा प्रश्न पूवी फक्त पुरुर्ां मध्ये ददसून यायचा.


आम्ही जेव्हा मुक्तां र्ण व्यसनमुक्तीकेंद्राची स्थापना केली तेव्हा हे केंद्र फक्त
पुरुर्ां साठी होते.
हळू हळू पररस्स्थती बदलायला लार्ली.आमच्याकडे व्यसनाच्या उपचारां साठी
मदहलासुद्धा यायला लार्ल् या. त्यामुळे २००९ साली मदहलां साठी स्वतंत्र
व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावे लार्ले .
मदहलां मध्ये व्यसनाधीनता वाढत आहे यामार्चे सामादजक कारण म्हणजे आता
मदहलां नी दारू दपणे दकंवा दसर्रे ट ओढणे या र्ोष्टीला एक प्रकारे
समाजमान्यताच दमळाले ली आहे .
पानाच्या टपरीवर एखादी मुलर्ी दसर्रे ट ओढत असेल तर आपल् याला
आश्चयग वाटत नाही. घरर्ुती पाट्यां मध्ये घरातल् या मदहलां ना सुद्धा दारू
प्यायचा आग्रह केला जातो. दचत्रपटां मध्ये दहरो प्रमाणे हीरोइन सुद्धा दारू
दपताना दाखवली जाते. त्यामुळे तरुण मुलींना दारू दपण्याचे आकर्गण वाटते.
मदहलां मधल् या वाढत्या व्यसनाधीनतेसाठी काही मानदसक कारणे सुद्धा
आहे त.एखाद्या स्त्रीला दु ुःख झालं , काही समस्ा असेल तर पूवी ती रडून मन
मोकळं करत असे. मैदत्रणीर्ी बोलत असे.पण आता 'आम्ही स्टर ॉंर्
आहोत.आम्ही रडलो दकंवा बोललो तर ते कमीपणाचे लक्षण आहे ', असा
मदहलां मध्ये र्ैरसमज ददसतो. त्यामुळे दु ुःख,दनरार्ा, ताणतणाव अर्ा
नकारात्मक भावना मनातच दाबून ठे वल् या जातात आदण मर् त्या वाढल् या तर
व्यसन करण्यासारखी चुकीची उपाययोजना केली जाते.
खरे तर रडणे दकंवा बोलणे हे कमीपणाचे लक्षण नाही. मानदसक स्वास्थ्यासाठी
या दोन्ही र्ोष्टी अत्यंत आवश्यक आहे त. त्यामुळे जेव्हा आपल् या मनात
नकारात्मक दवचार दकंवा भावना असतात त्यावेळी मदहला आदण पुरुर्
दोघां नीही आपले मन मोकळे करायची सवय लावली तर व्यसनाकडे
वळण्याची र्क्यता कमी होईल.
काही मदहला दमश्री लावण्याचे व्यसन करतात. दमश्री तंबाखूपासून बनवत
असल् यामुळे त्यामध्ये अनेक घातक दवर्ारी द्रव्य असतात. त्यामुळे कॅन्सर
होऊ र्कतो. तसेच दमश्री भाजताना येणारा धूर घरातील इतर
लोकां साठी दवर्ेर्तुः लहान मु लां साठी धोकादायक असतो.
दमश्री ची सवय सोडण्यासाठी चुईंर् र्म,जेष्ठमध अर्ा काही र्ोष्टी तोंडात
चघळता येतील.

४०) अलीकडे लहान मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढते आहे त्याववषयी तुमचे


काय वनरीक्षण आहे ?
सध्याचा एक अदतर्य धोकादायक प्रवाह म्हणजे लहान मुलां मध्ये
व्यसनाधीनता वाढत चालले ली आहे .
पूवी आमच्याकडे मुक्तां र्णमध्ये येणारे व्यसनाधीन रुग्ण तीस वर्ाग च्या पुढील
वयोर्टातले असत. पण आता अर्दी चौदा- पंधरा वर्ाग ची मुलेसुद्धा
उपचारासाठी येतात. व्यसनाधीनतेचा सरासरी वयोर्ट आता कमी व्हायला
लार्ले ला आहे
दारू, डरग्स, तसंच इं टरनेट, फोन अर्ी वेर्वेर्ळ्या प्रकारची व्यसनाधीनता या
लहान वयातील मुलां मध्ये ददसून येते.
दारू, दसर्रे ट यासारख्या र्ोष्टीला दमळणारी समाज मान्यता हे यामार्चे खूप
महत्त्वाचे कारण आहे .
पौर्ंडावस्थेतील मुलां पुढे एखादा आदर्ग असतो व ही मुले त्याचे अनुकरण
करतात. दफल् मस्टार, खेळाडू दकंवा त्यां च्याच दमत्रां पैकी ही व्यक्ती असते.
त्यां च्या कपड्यां च्या फॅर्नचे, हे अर स्टाईलचे अनुकरण सहसा केले जाते . पण
हा माणूस जर का व्यसन करत असेल तर ही मुले सुद्धा व्यसन करू
र्कतात.
घरामध्ये पालकां पैकी कोणी व्यसन करत असेल तरीसुद्धा
मुले व्यसनाकडे वळू र्कतात. आमच्याकडे उपचारासाठी आले ला एक
मुलर्ा सां र्त होता,' मी लहान असल् यापासून रोज माझ्या वदडलां ना दारू
दपताना बघतो. ते मला सां र्ायचे की हे और्ध आहे . मला खूप टे न्हर्न आहे
म्हणून मला रोज और्ध घ्यावे लार्ते. मी जेव्हा कॉले जमध्ये र्ेलो मला सुद्धा
टे न्हर्न येऊ लार्ले आदण म्हणून मी वदडलां चे और्ध द्यायला सुरुवात केली'.
आपली मुले व्यसनाधीन होऊ नये असे जर पालकां ना वाटत
असेल तर त्यां नी स्वतुःला कुठलीही व्यसन न करता मुलां समोर एक चां र्ला
आदर्ग घालू न द्यावा.
पालक आदण मुलां च्यात योग्य संवाद असणेही महत्त्वाचे आहे
म्हणजे मुलां च्या आयुष्यात काय सुरू आहे , त्यां चे प्रश्न काय आहे त याची
पालकां ना कल् पना येते.
आपल् याकडे पालक सहसा व्यसन, सेक्स अर्ा र्ोष्टींबद्दल मुलां र्ी
मोकळे पणाने बोलत नाहीत. पण मुलां ना या दवर्यां वर बद्दल खूप उत्सुकता
वाटते. पालकां नी दकंवा दर्क्षकां नी योग्य मादहती ददली नाही तर मुलां ना ही
मादहती त्यां च्या दमत्रां कडून दमळते .ती मादहती चुकीची असू र्कते .व्यसनामुळे
आनंद दमळतो, त्यामुळे टे न्हर्न जातं अर्ी चुकीची मादहती त्यां ना दमळते.
म्हणून पालकां नी या दवर्यां वर मुलां र्ी मोकळे पणाने चचाग करणे महत्त्वाचे
आहे .

४१) कमी प्रमाणात व्यसन करायला काय हरकत आहे ? सोशल वडर ं वकंग
अलीकडे केले जाते ते करायला काय problem आहे ?

पाटीमध्ये दारु दपणे दकंवा सोर्ल दडरंदकंर् या र्ोष्टीला आपल् याकडे खूपच
ग्लॅ मर येत चालले आहे . पण हे कधीतरी दारू दपणे सुद्धा धोक्याचे आहे ,असे
जार्दतक आरोग्य संघटनेने म्हटले आहे .
सोर्ल दद्रं कसग पैकी दकती लोक अल् कोहोदलक म्हणजेच दारुडे होतात
याबद्दल जार्दतक आरोग्य संघटनेकडून अभ्यास केला जातो. सुमारे वीस
वर्ां पूवी यापैकी तीन टक्के लोक दारुडे होतात असे ददसून आले . आता हे
प्रमाण १३ टक्‍क्य
‍ ां वर र्ेले आहे . म्हणजे आज कधीतरी दारू दपणारी जी र्ंभर
माणसे असतील त्यातील १३ माणसे पुढे दारुडे बनतात.पुढील काही वर्ाग त हे
प्रमाण २५ टक्‍क्य‍ ां वर जाणार आहे असे जार्दतक आरोग्य संघटनेने म्हटले
आहे . तसेच आपण सोर्ल दडरंकर राहणार आहोत की पुढे जाऊन दारुडे
बनणार आहोत हे कळणारी कुठलीही टे स्ट उपलब्ध नाही.त्यामुळे दारुडे
बनण्याचा सवाग त मोठा धोका कोणाला आहे तर जो कधीतरी दारू दपतो
त्याला.

४२) ज्या कुटुं बात अशा व्यसनी व्यिी असतील त्या कुटुं बातील व्यिी ंनी
काय करायला हवे ...?

आपल् या घरात कोणी व्यसन करत असेल तर पूणग कुटुं बाला त्याचा त्रास होतो.
तो व्यसनी माणूस सतत पैसे मार्तो,आरडाओरडा करतो, मारहाणही
करतो. या सर्ळ्यामुळे कुटुं बीयां ची दचडदचड होते .
दवर्ेर्तुः तो जेव्हा रात्री उदर्रा दारू दपऊन घरी येतो.तेव्हा कुटुं बीय त्याच्यावर
अदतर्य दचडतात.आरडाओरडा करतात.तोही वाट्टे ल तसा बोलतो.अर्ावेळी
जी भां डणे होतात, त्याचे भयानक पररणाम होतात. दर्वीर्ाळ, मारहाण,
पोलीस केस.... वाटे ल त्या थरापयंत र्ोष्टी जाऊ र्कतात. घरातली लहान मुलं
हे बघत असतात.ती घाबरून जातात. या भां डणां चा मुलां च्या मनावर वाईट
पररणाम होतो.
म्हणून आम्ही कुटुं बीयां ना एक र्ोष्ट करायला सां र्तो जी अवघड आहे .पण
दु सरा कुठलाही पयाग य नाही.आम्ही सां र्तो की जेव्हा आपल् या घरातला हा
माणूस दारू दपऊन घरी येईल तेव्हा तु म्ही र्ां त रहा. तुम्ही र्ां त राहीले ले
त्याला आवडणार नाही. तो तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करे ल. तरीही तुम्ही
र्ां त रहा. तुम्ही स्वतुःला सां र्ा की आत्ता तो जे बोलतोय ते तो बोलत नसून
त्याची दारू बोलत आहे . तो नॉमगल नाही पण आपण दारू पीत नाही. आपण
नॉमगल आहोत. आपलं वार्णं हे दारू प्यायले ल् या माणसासारखं नको, तर
नॉमगल माणसासारखं असलं पादहजे.
तो दारू दपऊन आरडा ओरडा करतो आदण आपण दारू न दपता
आरडाओरडा करतो. आपण आरडाओरडा करून त्याचं व्यसन सुटणार
नाही.
त्याच्या मध्ये बदल करणे अपेदक्षत असेल तर पदहला बदल आपण स्वतुःत
करावा लार्तो. आपण र्ां त राहायला लार्लो तर सुरुवातीला तो आपल् याला
भडकवायचा प्रयत्न करतो. तरीही आपण काही बोललो नाही तर तो जाऊन
झोपतो. त्यामुळे रात्र-रात्र होणारी भां डणे , मुलां वर होणारे पररणाम हे सवग
आपण टाळू र्कतो.याचा एक महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे दु सऱ्या
ददवर्ी दारू उतरल् यावर त्यां ना पश्चाताप होऊ र्कतो. जे काम आपल् या
बोलण्याने होत नाही ते आपल् या र्ां त रादहल् याने होऊ र्कते.अथाग त हे काही
लर्ेच होत नाही.
त्याच्या व्यसनासाठी घरातले लोक एकमेकां ना दोर् दे तात. त्याचं लग्न झालं
असेल तर पत्नीला दोर् ददला जातो,' लग्नाआधी तो इतका पीत नव्हता. तू
त्याला खूप बोलतेस ना,म्हणून तो दपतो.' हे ऐकल् यावर पत्नी त्याच्या आईला
दोर् दे ते,'तुम्हीच संस्कार बरोबर नाही केले . खूप लाड करून त्याला दबघडवून
ठे वलं .' व्यसनी व्यक्तीचे आई-वडील पण बरे चदा एकमेकां ना दोर् दे तात. या
सर्ळ्यामुळे मूळ प्रश्‍न बाजूलाच राहतो आदण घरातले लोकां चे आपापसातले
संबंध दबघडतात. कुटुं बीयां नी एकमेकांना दोर् दे णे बंद केले पादहजे.ते सवग
एकत्र आले तरच ते त्याला चां र्ली मदत करू र्कतील.
मुक्तां र्णच्या इतक्या वर्ां च्या अनुभवानुसार मी सां र्ू र्कते की जेव्हा एखादा
माणूस व्यसन करतो तेव्हा त्यासाठी फक्त तो स्वतुः जबाबदार
असतो.पत्नी,आई, वडील, दमत्र ,पररस्स्थती हे कोणीही त्यासाठी जबाबदार
नसते.
तो वाईट नाही तर आजारी आहे ' या र्ोष्टीचा कुटुं बीयां नी स्वीकार करणे अत्यंत
महत्त्वाचे आहे . हा स्वीकार केला तर आपला त्याच्याकडे बघायचा दृदष्टकोन
बदलतो आदण आपण त्याला योग्य प्रकारे मदत करतो.
बुवा,बाबा,नवस,उपास ही योग्य मदत नसून वैद्यकीय उपचार केले तर त्याचे
व्यसन सुटू र्केल.
मुक्तां र्णतफे आम्ही' सहचरी' नावाचा र्ट चालवतो.
ज्यां च्या घरात व्यसनाची समस्ा आहे अर्ा मदहलां साठी हा आधार र्ट आहे .
घरात व्यसन असेल तर सवाग त जास्त त्रास घरातील मदहलां ना होतो. व्यसनी
माणसाकडून त्यां चा अपमान केला जातो .त्यां ना मारहाण होते.
त्याच्या व्यसनासाठी मदहलां ना जबाबदार धरले जाते . त्यामुळे
अपराधीपणा,दनरार्ा ,दचंता अर्ा वेर्ळ्या नकारात्मक भावना मदहलां मध्ये
ददसतात.या र्टाच्या माध्यमातून मदहला एकत्र येतात. त्यां ना त्यां च्यासारख्याच
समस्ेतून जाणाऱ्या मैदत्रणी दमळतात. एकमेकींकडे मन मोकळं करतात.
बोलल् यामुळे त्यां ना खूप बरे वाटते. घरातल् या या प्रश्नाबद्दल त्यां च्या मनात
इतकी लाज वाटत असते की बाकी कोणार्ीच ते या दवर्यावर बोलत नाहीत.
अर्दी बाहे रच्या माणसां नाही याची कल् पना दे त नाहीत.
हा सहचरी र्ट कोणीही स्वतुःच्या र्ावात सुरू करू र्कते . त्याच्या
माध्यमातून मदहलां ना चां र्ला आधार दमळे ल.
४३) आपली मुले दारूची बळी होऊ नये, व्यसनी होऊ नये म्हणून
पालकांनी काय काळजी घ्यायला हवीत ?

एखादा आजार झाल् यानंतर तो बरा होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तो होऊच


नये म्हणून प्रयत्न करणे जास्ती चां र्ले .'
हे वाक्य व्यसनाच्या आजाराच्या बाबतीत अदतर्य महत्वाचे आहे .
स्वतुःला दकंवा आपल् या मुलां ना व्यसनादधन होण्यापासून वाचवायचे असेल तर
खालील उपाय महत्त्वाचे आहे त.
१) अमली पदाथां च्या दु ष्पररणामां ची र्ास्त्रीय मादहती घ्या.
लोकां च्या मनात व्यसनापासून आनंद दमळतो, त्यामुळे टे न्हर्न जातं,
आत्मदवश्‍वास वाढतो,ते तब्येतीसाठी चां र्लं असे अनेक र्ैरसमज
असतात.म्हणून ते दारू प्यायला दकंवा दसर्रे ट ओढायला सुरुवात करतात
आदण पुढे व्यसनाधीन होऊ र्कतात
व्यसनाबद्दल योग्य,र्ास्त्रीय मादहती घेतली तर आपल् या मनातले अमली
पदाथां दवर्यी चे र्ैरसमज दू र होतील. आपल् या मुलां नाही योग्य वयात योग्य
मादहती दे णे आवश्यक आहे .
२) घरामध्ये चां र्ला संवाद ठे वा.
पालक आदण मुलां मध्ये चां र्ला संवाद असेल तर मुले आपले प्रश्न
मोकळे पणाने दवचारतील आदण पालक त्यां ना योग्य मादहती दे ऊन
व्यसनादवर्यीचे र्ैरसमज दू र करू र्कतील. रात्रीचे जेवण एकत्र घेणे, सवां नी
दमळू न पत्ते, सापदर्डी वर्ैरे र्ेम्स खेळणे, एकत्र पुस्तके वाचणे, दफरायला जाणे
अर्ा काही र्ोष्टी सवां नी केल् या तर संवाद चां र्ला होण्यासाठी त्याची मदत
होते
३) भावनां चे दनयोजन.
नकारात्मक भावनां ची हाताळणी चां र्ल् या प्रकारे करता आली नाही तरीही
लोक व्यसन करतात. या भावनां दवर्यी मोकळे पणाने बोलणे हा त्याची तीव्रता
कमी करण्याचा सवाग त सोपा आदण महत्त्वाचा उपाय आहे . नकारात्मक दवचार
व भावना मनात दाबून ठे वू नका तर त्या मोकळे पणाने जवळच्या
माणसां बरोबर दकंवा समुपदे र्का जवळ व्यक्त करा.
४) चां र्ला आदर्ग ठे वा.
पालक आपल् याला काय सां र्तात यापेक्षा ते कसे वार्तात या र्ोष्टीकडे मुलां चे
जास्त लक्ष असते. आपली मुले व्यसनाकडे वळू नयेत असे वाटत असेल तर
पालकां नी स्वतुः व्यसनापासून दू र असणे आवश्यक आहे .
५) चां र्ली व्यसने जरूर करा.
आनंद दमळवण्याचा मार्ग म्हणून लोक व्यसनाकडे वळतात. पण त्यापासून
तात्पुरता आनंद दमळतो आदण नुकसान जास्त होते . त्यापेक्षा वाचन, संर्ीत,
व्यायाम, बार्काम वर्ैरे चां र्ल् या छं दां मध्ये वेळ घालवला तर त्यामुळे
आपल् याला आनंद दमळतो.त्यामुळे आपले कुठले ही नुकसान होत नाही वाईट
व्यसन करायचे नसेल तर चां र्ले व्यसन केले पादहजे.

४४) सध्या वचल् लर पाटी होतात, मुले नकळत दारूकडे ओढली जातात,हे
जेव्हा पालकांच्या लक्षात येते तेव्हा न वचडता अशा पालकांनी मुलांशी कसं
बोलावं ?
मुक्तां र्णमध्ये एक १६ वर्ाग चा मुलर्ा दारुच्या व्यसनासाठी एडदमट
झाला. त्याला व्यसन कसे लार्ले याची मी त्याच्याकडून मादहती घेतली. तो
आठवीत असताना त्याला र्ाळे तली काही मोठी मुले दसर्रे ट ओढताना
ददसली. त्याला खूप उत्सुकता वाटली. त्याने घरी येऊन आईला दवचारले ,' आई
मी दसर्रे ट ओढू न बघू का?कसं वाटतं दसर्रे ट ओढल् यावर?' आई भयंकर
दचडली. ' र्ाळे त जाऊन हे च दर्कलास का? हे च धंदे करायला तुला र्ाळे त
पाठवतो का?' वर्ैरे वर्ैरे भरपूर रार्वली. त्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर दमळाले
नाही. त्यामुळे दु सऱ्या ददवर्ी त्याने दसर्रे ट ओढणाऱ्या मुलां ना हा प्रश्न
दवचारला. तेव्हा त्यां नी सां दर्तलं ,' अरे दसर्रे ट ओढू न खूप मज्जा येते आता तू
आठवीत र्ेलास.तू मदग झालास. त्यामुळे तू ओढू न बघ खूप छान
वाटे ल.' त्यां चे ऐकून त्या मुलाने दसर्रे ट ओढली आदण ती सुरुवात होती.
नंतर याच उत्सुकतेमुळे तो दारू प्यायला लार्ला आदण व्यसनाच्या आहारी
र्ेला.
हे ऐकल् यानंतर मला वाटलं की त्याच्या आईने मुलाबरोबरच्या संवादाची एक
खूप छान संधी र्मावली. जेव्हा मुलाने हा प्रश्न दवचारला तेव्हा दतने त्याच्यार्ी
चां र्ल् याप्रकारे चचाग करून योग्य उत्तर द्यायला हवे होते .
कदादचत तो व्यसनाकडे वळला नसता.
पौर्ंडावस्थेत र्ेल्यावर मुलां मध्ये र्ारीररक, मानदसक बदल व्हायला लार्तात.
पालकां नी त्यां चे बदलते वार्णे समजून घेणे आवश्यक आहे . तसे न करता
पालक त्यां ना सतत रार्ावतात त्यां च्या वाढले ल् या केसां वरून दकंवा बदलत्या
सवयींबद्दल टोमणे मारतात. ही मुले मर् पालकां पासून दु रावतात. त्यां च्यातला
मोकळे पणा कमी होतो. घरच्यापेक्षा जास्त वेळ दमत्रां बरोबर घालवतात.
आपला मु लर्ा दकंवा मुलर्ी व्यसन करते हे ओळखण्याच्या काही खुणा
आहे त.
-ददवसभर झोपणे,अस्वच्छ रहाणे, डोळ्याभोवती काळे , भूक खूप कमी होणे
दकंवा खूप जास्त लार्णे,सतत पैर्ां ची मार्णी, घरातील वस्तू दकंवा पैसे
चोरीला जाणे, दमत्रपररवार बदलणे, दचडदचड,अस्वस्थपणा इत्यादी.
असे काही ददसल् यास ते व्यसनच असेल असे नाही. पण मुलां मध्ये कुठला तरी
प्रॉब्ले म असू र्कतो, हे पालकां नी लक्षात घ्यावे. अर्ावेळी कृपया त्यां च्यावर
आरडाओरडा करू नका मुले जास्ती दु रावली जातील. आपण त्यां च्यार्ी
र्ां तपणे चचाग करू र्कतो दकंवा तज्ञां चा सल् ला घेऊ र्कतो.
पालकां नी मुलां ना समजून घेतले , त्यां च्यार्ी बोलताना संयम ठे वला तर त्यां चा
आदण मुलां चा संवाद नक्कीच चां र्ला होईल.

वेदना
वचमुरहून १३५ वकलोमीटर पायी नागपूरला मवहलांनी चंद्रपूरला दारूबंदी व्हावी
म्हणून मोचाा काढला. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दारूबंदी बाबत काहीच
बोले ना.. तेव्हा वृद्ध वसंधुबाई आवारी यांनी त्यांच्यासमोर पदर दू र करून आपली
पाठ दाखवली आवण म्हणाल् या होत्या "आज मी वतसऱ्‍या वपढीचा मार खाऊन
मोचााला आले आहे, लहानपणी माझ्या बापाने दारू वपऊन मला मारले . तरुणपणी
दारू वपऊन नवरा लािा घालायचा आवण आज मोचााला वनघाले तर दारू वपले ल् या
नातवाने पाठीवर वळ वनघेपयांत मला मारलं , मरे पयांत आम्ही मवहलांनी फि दारू
डयांचा मारच खायचा का...? ववजय वडे ट्टीवार सांगा, दारुबंदी मागे घेतल् याने
वसंधुबाईचा मार वाचणार आहे का ? व्यसन मुि समाजाच्या वदशेने पाऊल पुढे
पडणार आहे का..?

अकोले (वजल् हा अहमदनगर) येिील गुजर कुटुं बाचे दे शी दारूचे दु कान


होते.खूप पैसा वमळायचा.त्यांच्या एकुलत्या एक तरुण मुलाचा मृत्यू झाला.
तेव्हा गरीब कुटुं बातील तळतळाट असणारा हा पैसा आपल् याला नको
असे म्हणून त्या तरुणाच्या पत्नी व आईने शासनाला त्या दारू दु कानाचे
लायसन परत करून टाकले .उत्पादनशुल्क अवधकाऱ्यांना धक्का
बसला.त्यांनी ते लायसन इतरांच्या नावावर करा असे म्हणून काही कोटी
रकमेचे वगऱ्हाईक आणले .अवधकारी मध्यिी करीत होते ( कारण १९७३
पासून दे शी दारूचे लायसन दे णे बंद आहे ,त्यामुळे खूप मागणी आहे )पण
या कुटुं बाने ते ही करायला नकार दे ऊन कोट्यावधी रुपये नाकारले . हे
उदाहरण पुरेसे बोलके आहे. एका कुटुं बाला जे कळले ते हजारो संसार
उध्वि करून महसूल वमळवणाऱ्या सरकारला कळत नसेल का .....?
दारूववषयी महापुरुष काय म्हणतात ?

मद्यपानी सुराणी नवनीता न पुसे कोणी


केळवल् या व्यदभचाररणी दै न्यवाणी पदतव्रता
संत तुकाराम

अवर्ुण कडू र्राब का आप अहमक होय


मानुर् से पर्ुआ करे दाम र्ाठ से खोय
संत कबीर

दारूच्या नादात मूढ खचग करी /


करी तो दभकारी मुला-बाळा //
महात्मा जोतीराव फुले

दारुड्या नवऱ्याला, भावाला घरात घेऊ नका त्याला जेवायला वाढू नका
डॉ. बाबासाहे ब आं बेडकर

सामादजक दनतीमत्ता वाढणे हे समादजक सुधारणेचे एक महत्वाचे अंर्


आहे .आमच्यासाठी मद्यपान,बालदववाह,जन्माचे वैधव्य,दे वदासी मुक्ती करणे
असे घातक प्रकार रूढ होऊन यापासून र्ारीररक,मानदसक,व बौस्द्धक हानी
झाली आहे
राजर्ी र्ाहू महाराज
महामानवांचे व्यसनमुिीपर ववचार या नशाबंदी मंडळाच्या पुस्तिकेतून साभार

ही पुस्तिका आपण जािीत जाि व्यिीना पाठवावी ही ववनंती.


यातील मजकूर आपण कुठे ही वापरू र्कता.
आपल् या पररसरात आपणही दारूबंदी व व्यसनमुक्ती चळवळीत सहभार्ी
व्हा.
व्यसनमुक्ती चळवळ सहभार्ासाठी संपकग वर्ाग दवद्या दवलास, नर्ाबंदी मंडळ
फोन न ९८६९२८९४५३

You might also like