Professional Documents
Culture Documents
दारूबंदी पुस्तिका-pdf @
दारूबंदी पुस्तिका-pdf @
या चचेत एकूण दारूववक्री, त्यातील व्यवहार, अवैध दारू, दारूने होणारी सामावजक हानी
याववषयी फारसे वािव अनेकांना माहीत नसते हे ही लक्षात आले .ते केवळ व्यस्तिस्वातंत्र्यावर
बोलत राहतात.त्याचप्रमाणे परदे शात दारूने होणारे प्रचंड गुन्हे अपघात,मृत्यू याववषयी
आपल् याकडे फारसे पोहोचले नाही.तेव्हा हे नेहमी उपस्तथित होणारे मुद्दे एकत्र करून
दारूबंदीववषयीचे सवा गैरसमज याना उत्तरे दे ण्याचा प्रयत्न केला आहे .
नव्या वपढीला वेबसाईटवर FAQ वाचायची सवय आहे त्यामुळे नेहमी ववचारले जाणारे
प्रश्न व त्यांना उत्तरे असे स्वरूप ठे वले आहे . या ववषयावरील प्रश्न चचेत यावेत व यातील
बारकावे पुढे यावेत.दारूच्या प्रश्नावर तपशीलवार मावहती पुढे यावी व प्रबोधन व्हावे या
भावनेने ही पुस्तिका आम्ही वलवहली आहे .
ववववध ले ख,पुिके,शासन वनणाय,इं टरनेटवरील उपलब्ध बातम्या,अनेक अहवाल याआधारे ही
उत्तरे शोधली आहेत.
ववभाग - १
सवाात प्रिम आपण महात्मा गांधी ंचे प्रवसद्ध वाक्य लक्षात घ्यायला
हवे.’दारूच्या उत्पन्नातून ववकास करणार असाल तर तो ववकास
नाही झाला तरी चाले ल’ आवण आज त्याच कॉंग्रेस पक्षाचे मंत्री
दारूबंदी उठवण्यात सवाात पुढे आहे त.
९) श्री ववजय वडे ट्टीवार ज्या कॉंग्रेस पक्षाचे आहे त त्या पक्षाच्या
नेत्या इं वदरा गांधी ंनी आवदवासी भागासाठी दारू ववषयक कोणते
धोरण घेतले होते ?
१५) मुळातच खूप लोक दारू पीत नाहीत.ती संख्या खूप कमी
असताना दारू वपण्याचा आपण खूप बाऊ करतोय असे वाटत नाही
का ...?
आकडे वारीनुसार १६ कोटी लोक भारतात दारू दपतात.त्यां च्या कुटुं बातील ३
सदस् संख्या मोजली तरी ६० कोटीच्या आसपास भरते. त्यामुळे कुटुं बावर
होणारा पररणाम खूप मोठा आहे . पुन्हा वेर्वेर्ळ्या अहवालात दारू दपण्याचे
प्रमाण वाढतेच आहे .
१७) दारू वपल् यामुळे ते कुटुं ब अवधक गररबीत ढकलले जाते असे
म्हटले जाते हे फारसे खरे वाटत नाही......
ज्या श्रीमंत दकंवा मध्यमवर्ीय कुटुं बातली व्यक्ती दारू दपते त्यां च्या
एकूण उत्पन्नातील दारूवरील सुरुवातीला खचग कमी असतो. त्यामुळे
तसे वरवर वाटते (अथाग त त्या व्यक्तीही व्यसनी झाल् यावर पाटी
/आजार/यामुळे कजगबाजारी होतात )पण कष्टकरी कुटुं बात अर्ोदरच
कुटुं बाचे उत्पन्न कमी असते आदण त्यात दारुवरचा खचग हा कुटुं बाची
बचत होऊ दे त नाही. दारूमुळे कायगक्षमता कमी होते व अनेकदा
कामाला जात नाहीत.त्यातून कुटुं बाचे उत्पन्न घटत जाते. त्याचवेळी
व्यसन वाढत जाते. एका ग्लासची र्रज जास्त ग्लासची होते त्यातून
उत्पन्न कमी होत जाते व खचग वाढत जाते. काम होत नाही व र्ेवटी
आजाराने कुटुं बाचा खचग अदधक वाढतो.यातून अर्ी कुटुं बे दाररद्र्यात
ढकलली जातात. Benegal यां नी केले ल् या अभ्यासात अर्ा कुटुं बावर
कजग वाढत जाते आदण ६० टक्के कुटुं बात असे कुटुं ब चालण्यासाठी
घरातील इतरां वर अवलं बून राहावे लार्ते असा दनष्कर्ग काढला आहे .
त्यामुळे श्रीमंताची दारू व र्ररबां ची दारू ही वेर्वेर्ळी असते हे लक्षात
घ्यावे.
१९) दारू वपण्याचे सरासरी वय कमी कमी होत आहे असे म्हटले
जाते यात तथ्य आहे ?
हा मोठा र्ैरसमज आहे . दारू दे र्ात दकंवा परदे र्ात कुठे ही असली तरी
दतचा जो पररणाम घडवायचा तो घडवत असते . ती आकडे वारी बदघतल् यावर
धक्का बसतो.
स्वीडनमध्ये एकूण र्ुन्ह्ातील ८० टक्के र्ुन्हे हे दारूच्या नर्ेत झाल् याचे दसद्ध
झाले आहे . (Norstrom, 1998; Rehn et al., 2001). स्कॉटलं ड आदण नॉदडग क
दे र्ां मध्ये २३,४११ व्यक्तींच्या सवेक्षणात असे आढळू न आले की यापैकी ३.५
टक्के व्यक्तीना दारू दपले ल् या व्यक्तींनी खूप त्रास ददले ला होता. (Moan et al.,
2015). एकूण १०,८८३ दफदनर् तरुणां चे तरुणां चे जे सवेक्षण केले त्यात
त्यां च्यार्ी घडले ल् या एकूण दहं सक घटनां पैकी दनम्म्या दहं सक घटना या
दारूमुळे घडले ल् या होत्या.२७ टक्के घटना या थेट जखमी होण्याच्या होत्या.
यात १३ टक्के दहं सक घटना या १४ वर्ाग च्या मुलां कडून घडले ल् या होत्या. १६
वर्ाग च्या तरुणां नी दारू दपऊन केले ले दहं सक वतगन घटना ४१ टक्के तर १८
वर्ाग च्या तरुणां कडून झाले ले दहं सक वतगन घटना ६२ टक्के आहे त((Mattila et al.,
2005) २००८ साली २७२५ पैकी २० टक्के तरुणां नी तर १० टक्के तरुण
मुलींनी आपल् याला दारू दपले ल् या व्यक्तींनी धमकी ददली असे
सां दर्तले .(Huhtanen and Tigerstedt, 2012).
British Crime Survey of 2016 (ONS, 2017) मधील ४,९१००० दहं सक घटनेत
त्यात बळी पडले ल् या ४० टक्के व्यक्तींनी सां दर्तले की आरोपी हे दारू
प्याले ले होते तर १९ टक्के व्यक्तींनी सां दर्तले की आरोपींनी मादक द्रव्ये
म्हणजे drugs सेवन केले ले होते. चीनमध्ये कौटुं दबक दहं साचार ,अपघात,
सावगजदनक र्ां ततेचा भंर्,असामादजक व्यवहारातील एकूण घटनेत ९२
टक्के घटना या दारूच्या प्रभावातून घडतात.(CPH, 2011). २००५ -०६
साली अटक केले ल् या र्ुन्ह्ात ८००० आरोपींपैकी ३८ टक्के आरोपींनी दारू
दपल् यावर मारामारी सुरु केल् याचे आढळले होते .
जमगनी
डच संसदे ने २०१६ साली दारू दपऊन र्ुन्हे केल् यास जास्तीत जास्त र्ंभीर
दर्क्षा दे ण्याची दर्फारस केली आहे
.Alcohol- and drug-related public violence in Europe हा अभ्यास मुद्दाम
तपर्ीलवार ददला आहे . जेणेकरून परदे र्ात मुक्त दारू असून काहीच
वाईट पररणाम होत नाही हा र्ैरसमज दू र होईल.
अनेक कलावंत अदभनय क्षेत्राच्या बाहे र फेकले र्ेले आहे त व अकाली मृत्यू
झाले ले आहे त हे सवां नाच माहीत नाही काय ?मानवी र्रीर र्ेवटी एकच
आहे .नुकसान तर सारखीच होते .दारूने अनेकां चे कररयर संपले आहे .त्यामुळे
दारूचे उदात्तीकरण फसवे आहे .वास्तदवक ज्या दारूने अनेकां चे जर्णे
उध्वस्त होते दतला प्रदतष्ठा दमळे ल असे वतगन समाजातील प्रभावर्ाली व्यक्तींनी
करता कामा नये.ज्या दारूने ३० लाख लोक जर्ात मरतात दतथे
व्यस्क्तस्वातंत्र्य तुमचे जरूर जपा. पण तरुण दपढी वाहवत जाईल असे काहीही
सावगजदनक दवधान दकंवा वतगन करू नका.
ववभाग २
व्यसन आवण व्यसनमुिीववषयक प्रश्न
डॉ. मुिा पुणतांबेकर
४१) कमी प्रमाणात व्यसन करायला काय हरकत आहे ? सोशल वडर ं वकंग
अलीकडे केले जाते ते करायला काय problem आहे ?
पाटीमध्ये दारु दपणे दकंवा सोर्ल दडरंदकंर् या र्ोष्टीला आपल् याकडे खूपच
ग्लॅ मर येत चालले आहे . पण हे कधीतरी दारू दपणे सुद्धा धोक्याचे आहे ,असे
जार्दतक आरोग्य संघटनेने म्हटले आहे .
सोर्ल दद्रं कसग पैकी दकती लोक अल् कोहोदलक म्हणजेच दारुडे होतात
याबद्दल जार्दतक आरोग्य संघटनेकडून अभ्यास केला जातो. सुमारे वीस
वर्ां पूवी यापैकी तीन टक्के लोक दारुडे होतात असे ददसून आले . आता हे
प्रमाण १३ टक्क्य
ां वर र्ेले आहे . म्हणजे आज कधीतरी दारू दपणारी जी र्ंभर
माणसे असतील त्यातील १३ माणसे पुढे दारुडे बनतात.पुढील काही वर्ाग त हे
प्रमाण २५ टक्क्य ां वर जाणार आहे असे जार्दतक आरोग्य संघटनेने म्हटले
आहे . तसेच आपण सोर्ल दडरंकर राहणार आहोत की पुढे जाऊन दारुडे
बनणार आहोत हे कळणारी कुठलीही टे स्ट उपलब्ध नाही.त्यामुळे दारुडे
बनण्याचा सवाग त मोठा धोका कोणाला आहे तर जो कधीतरी दारू दपतो
त्याला.
४२) ज्या कुटुं बात अशा व्यसनी व्यिी असतील त्या कुटुं बातील व्यिी ंनी
काय करायला हवे ...?
आपल् या घरात कोणी व्यसन करत असेल तर पूणग कुटुं बाला त्याचा त्रास होतो.
तो व्यसनी माणूस सतत पैसे मार्तो,आरडाओरडा करतो, मारहाणही
करतो. या सर्ळ्यामुळे कुटुं बीयां ची दचडदचड होते .
दवर्ेर्तुः तो जेव्हा रात्री उदर्रा दारू दपऊन घरी येतो.तेव्हा कुटुं बीय त्याच्यावर
अदतर्य दचडतात.आरडाओरडा करतात.तोही वाट्टे ल तसा बोलतो.अर्ावेळी
जी भां डणे होतात, त्याचे भयानक पररणाम होतात. दर्वीर्ाळ, मारहाण,
पोलीस केस.... वाटे ल त्या थरापयंत र्ोष्टी जाऊ र्कतात. घरातली लहान मुलं
हे बघत असतात.ती घाबरून जातात. या भां डणां चा मुलां च्या मनावर वाईट
पररणाम होतो.
म्हणून आम्ही कुटुं बीयां ना एक र्ोष्ट करायला सां र्तो जी अवघड आहे .पण
दु सरा कुठलाही पयाग य नाही.आम्ही सां र्तो की जेव्हा आपल् या घरातला हा
माणूस दारू दपऊन घरी येईल तेव्हा तु म्ही र्ां त रहा. तुम्ही र्ां त राहीले ले
त्याला आवडणार नाही. तो तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करे ल. तरीही तुम्ही
र्ां त रहा. तुम्ही स्वतुःला सां र्ा की आत्ता तो जे बोलतोय ते तो बोलत नसून
त्याची दारू बोलत आहे . तो नॉमगल नाही पण आपण दारू पीत नाही. आपण
नॉमगल आहोत. आपलं वार्णं हे दारू प्यायले ल् या माणसासारखं नको, तर
नॉमगल माणसासारखं असलं पादहजे.
तो दारू दपऊन आरडा ओरडा करतो आदण आपण दारू न दपता
आरडाओरडा करतो. आपण आरडाओरडा करून त्याचं व्यसन सुटणार
नाही.
त्याच्या मध्ये बदल करणे अपेदक्षत असेल तर पदहला बदल आपण स्वतुःत
करावा लार्तो. आपण र्ां त राहायला लार्लो तर सुरुवातीला तो आपल् याला
भडकवायचा प्रयत्न करतो. तरीही आपण काही बोललो नाही तर तो जाऊन
झोपतो. त्यामुळे रात्र-रात्र होणारी भां डणे , मुलां वर होणारे पररणाम हे सवग
आपण टाळू र्कतो.याचा एक महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे दु सऱ्या
ददवर्ी दारू उतरल् यावर त्यां ना पश्चाताप होऊ र्कतो. जे काम आपल् या
बोलण्याने होत नाही ते आपल् या र्ां त रादहल् याने होऊ र्कते.अथाग त हे काही
लर्ेच होत नाही.
त्याच्या व्यसनासाठी घरातले लोक एकमेकां ना दोर् दे तात. त्याचं लग्न झालं
असेल तर पत्नीला दोर् ददला जातो,' लग्नाआधी तो इतका पीत नव्हता. तू
त्याला खूप बोलतेस ना,म्हणून तो दपतो.' हे ऐकल् यावर पत्नी त्याच्या आईला
दोर् दे ते,'तुम्हीच संस्कार बरोबर नाही केले . खूप लाड करून त्याला दबघडवून
ठे वलं .' व्यसनी व्यक्तीचे आई-वडील पण बरे चदा एकमेकां ना दोर् दे तात. या
सर्ळ्यामुळे मूळ प्रश्न बाजूलाच राहतो आदण घरातले लोकां चे आपापसातले
संबंध दबघडतात. कुटुं बीयां नी एकमेकांना दोर् दे णे बंद केले पादहजे.ते सवग
एकत्र आले तरच ते त्याला चां र्ली मदत करू र्कतील.
मुक्तां र्णच्या इतक्या वर्ां च्या अनुभवानुसार मी सां र्ू र्कते की जेव्हा एखादा
माणूस व्यसन करतो तेव्हा त्यासाठी फक्त तो स्वतुः जबाबदार
असतो.पत्नी,आई, वडील, दमत्र ,पररस्स्थती हे कोणीही त्यासाठी जबाबदार
नसते.
तो वाईट नाही तर आजारी आहे ' या र्ोष्टीचा कुटुं बीयां नी स्वीकार करणे अत्यंत
महत्त्वाचे आहे . हा स्वीकार केला तर आपला त्याच्याकडे बघायचा दृदष्टकोन
बदलतो आदण आपण त्याला योग्य प्रकारे मदत करतो.
बुवा,बाबा,नवस,उपास ही योग्य मदत नसून वैद्यकीय उपचार केले तर त्याचे
व्यसन सुटू र्केल.
मुक्तां र्णतफे आम्ही' सहचरी' नावाचा र्ट चालवतो.
ज्यां च्या घरात व्यसनाची समस्ा आहे अर्ा मदहलां साठी हा आधार र्ट आहे .
घरात व्यसन असेल तर सवाग त जास्त त्रास घरातील मदहलां ना होतो. व्यसनी
माणसाकडून त्यां चा अपमान केला जातो .त्यां ना मारहाण होते.
त्याच्या व्यसनासाठी मदहलां ना जबाबदार धरले जाते . त्यामुळे
अपराधीपणा,दनरार्ा ,दचंता अर्ा वेर्ळ्या नकारात्मक भावना मदहलां मध्ये
ददसतात.या र्टाच्या माध्यमातून मदहला एकत्र येतात. त्यां ना त्यां च्यासारख्याच
समस्ेतून जाणाऱ्या मैदत्रणी दमळतात. एकमेकींकडे मन मोकळं करतात.
बोलल् यामुळे त्यां ना खूप बरे वाटते. घरातल् या या प्रश्नाबद्दल त्यां च्या मनात
इतकी लाज वाटत असते की बाकी कोणार्ीच ते या दवर्यावर बोलत नाहीत.
अर्दी बाहे रच्या माणसां नाही याची कल् पना दे त नाहीत.
हा सहचरी र्ट कोणीही स्वतुःच्या र्ावात सुरू करू र्कते . त्याच्या
माध्यमातून मदहलां ना चां र्ला आधार दमळे ल.
४३) आपली मुले दारूची बळी होऊ नये, व्यसनी होऊ नये म्हणून
पालकांनी काय काळजी घ्यायला हवीत ?
४४) सध्या वचल् लर पाटी होतात, मुले नकळत दारूकडे ओढली जातात,हे
जेव्हा पालकांच्या लक्षात येते तेव्हा न वचडता अशा पालकांनी मुलांशी कसं
बोलावं ?
मुक्तां र्णमध्ये एक १६ वर्ाग चा मुलर्ा दारुच्या व्यसनासाठी एडदमट
झाला. त्याला व्यसन कसे लार्ले याची मी त्याच्याकडून मादहती घेतली. तो
आठवीत असताना त्याला र्ाळे तली काही मोठी मुले दसर्रे ट ओढताना
ददसली. त्याला खूप उत्सुकता वाटली. त्याने घरी येऊन आईला दवचारले ,' आई
मी दसर्रे ट ओढू न बघू का?कसं वाटतं दसर्रे ट ओढल् यावर?' आई भयंकर
दचडली. ' र्ाळे त जाऊन हे च दर्कलास का? हे च धंदे करायला तुला र्ाळे त
पाठवतो का?' वर्ैरे वर्ैरे भरपूर रार्वली. त्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर दमळाले
नाही. त्यामुळे दु सऱ्या ददवर्ी त्याने दसर्रे ट ओढणाऱ्या मुलां ना हा प्रश्न
दवचारला. तेव्हा त्यां नी सां दर्तलं ,' अरे दसर्रे ट ओढू न खूप मज्जा येते आता तू
आठवीत र्ेलास.तू मदग झालास. त्यामुळे तू ओढू न बघ खूप छान
वाटे ल.' त्यां चे ऐकून त्या मुलाने दसर्रे ट ओढली आदण ती सुरुवात होती.
नंतर याच उत्सुकतेमुळे तो दारू प्यायला लार्ला आदण व्यसनाच्या आहारी
र्ेला.
हे ऐकल् यानंतर मला वाटलं की त्याच्या आईने मुलाबरोबरच्या संवादाची एक
खूप छान संधी र्मावली. जेव्हा मुलाने हा प्रश्न दवचारला तेव्हा दतने त्याच्यार्ी
चां र्ल् याप्रकारे चचाग करून योग्य उत्तर द्यायला हवे होते .
कदादचत तो व्यसनाकडे वळला नसता.
पौर्ंडावस्थेत र्ेल्यावर मुलां मध्ये र्ारीररक, मानदसक बदल व्हायला लार्तात.
पालकां नी त्यां चे बदलते वार्णे समजून घेणे आवश्यक आहे . तसे न करता
पालक त्यां ना सतत रार्ावतात त्यां च्या वाढले ल् या केसां वरून दकंवा बदलत्या
सवयींबद्दल टोमणे मारतात. ही मुले मर् पालकां पासून दु रावतात. त्यां च्यातला
मोकळे पणा कमी होतो. घरच्यापेक्षा जास्त वेळ दमत्रां बरोबर घालवतात.
आपला मु लर्ा दकंवा मुलर्ी व्यसन करते हे ओळखण्याच्या काही खुणा
आहे त.
-ददवसभर झोपणे,अस्वच्छ रहाणे, डोळ्याभोवती काळे , भूक खूप कमी होणे
दकंवा खूप जास्त लार्णे,सतत पैर्ां ची मार्णी, घरातील वस्तू दकंवा पैसे
चोरीला जाणे, दमत्रपररवार बदलणे, दचडदचड,अस्वस्थपणा इत्यादी.
असे काही ददसल् यास ते व्यसनच असेल असे नाही. पण मुलां मध्ये कुठला तरी
प्रॉब्ले म असू र्कतो, हे पालकां नी लक्षात घ्यावे. अर्ावेळी कृपया त्यां च्यावर
आरडाओरडा करू नका मुले जास्ती दु रावली जातील. आपण त्यां च्यार्ी
र्ां तपणे चचाग करू र्कतो दकंवा तज्ञां चा सल् ला घेऊ र्कतो.
पालकां नी मुलां ना समजून घेतले , त्यां च्यार्ी बोलताना संयम ठे वला तर त्यां चा
आदण मुलां चा संवाद नक्कीच चां र्ला होईल.
वेदना
वचमुरहून १३५ वकलोमीटर पायी नागपूरला मवहलांनी चंद्रपूरला दारूबंदी व्हावी
म्हणून मोचाा काढला. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दारूबंदी बाबत काहीच
बोले ना.. तेव्हा वृद्ध वसंधुबाई आवारी यांनी त्यांच्यासमोर पदर दू र करून आपली
पाठ दाखवली आवण म्हणाल् या होत्या "आज मी वतसऱ्या वपढीचा मार खाऊन
मोचााला आले आहे, लहानपणी माझ्या बापाने दारू वपऊन मला मारले . तरुणपणी
दारू वपऊन नवरा लािा घालायचा आवण आज मोचााला वनघाले तर दारू वपले ल् या
नातवाने पाठीवर वळ वनघेपयांत मला मारलं , मरे पयांत आम्ही मवहलांनी फि दारू
डयांचा मारच खायचा का...? ववजय वडे ट्टीवार सांगा, दारुबंदी मागे घेतल् याने
वसंधुबाईचा मार वाचणार आहे का ? व्यसन मुि समाजाच्या वदशेने पाऊल पुढे
पडणार आहे का..?
दारुड्या नवऱ्याला, भावाला घरात घेऊ नका त्याला जेवायला वाढू नका
डॉ. बाबासाहे ब आं बेडकर